आपल्या आयुष्यामधील विभीषणला संपवून टाका,
जर त्याने घात केला तर तुमचं संपूर्ण आयुष्य उद्धवस्त होऊन जाईल,
कोणीच म्हणजे कोणीच तुम्हाला नाही वाचवू शकत कारण तोच तुमच्या अगदी जवळचा असतो.
त्याला तुमच्या बद्दल खडान खडा माहिती असते आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही त्याच्यासोबत तेवढा वेळ घालवलेला असतो. त्याचा प्रत्येक वार हा खूप खोल वर होत असतो आणि तो अनेक वार लागोपाठ करू शकतो. तुमचे खाजगी, व्यावसायिक आणि सामाजिक आयुष्य तो संपूर्णपणे उद्धवस्त करू शकतो.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार