‘कॉलेजचं शिक्षण आणि त्यासाठी द्यावी लागणारी वर्षं हे सगळं वेळ वाया घालवण्यासारखं आहे. ते शिक्षण तुम्हाला तुमच्या नियत उद्दिष्टांपासून लांबच नेतं. औपचारिक शिक्षण नसेल; परंतु कल्पनाशक्ती असेल, मनगटात हिंमत असेल आणि स्वत:च्या कर्तृत्वशक्तीवर विश्वास असेल तर पैसा लोळण घेत पायाशी येतो. लग्न करणारी मुलगी नुसतं शिक्षण पाहात नाही, तिचं लक्ष नवऱ्याला मिळणाऱ्या पैशाकडेही असतंच असतं. समाजही तुमचं नुसतं शिक्षण पाहात नाही, तो तुमच्या जीवनातील यश पाहतो, तुमचं कर्तृत्व पाहतो आणि तुम्हाला समाजमानसात स्थान देतो.’
रितेश अग्रवाल
Founder & CEO of OYO Rooms
चला उद्योजक घडवूया
८0८0२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार