इलेक्शन ड्युटी मुळे आलेला ताण तणाव कसा दूर करायचा?




इलेक्शन ड्युट्या जेव्हा लागतात तेव्हा काही दिवस अगोदरपासून ते संपल्यानंतर काही दिवस किंवा महिने सुरवातीला मानसिक ताणाला सरुवात होते. जे छोटे वाटणारे आजार आहेत ते देखील मोठे होत जातात आणि त्या आजारांचे शारीरिक आजारात रुपांतर होते.

आपला मेंदू किंव अंतर्मन हे नेहमी पहिले भूतकाळात डोकावते, काय चांगले वाईट घडले त्याचे चलचित्र अंतर्मनात सुरु होते, काहींचे तर चलचित्र नसून ते भूतकाळात वास्तवात जावून येतात ह्याला आपण जिवंत चलचित्र बोलू शकतो व ज्या बऱ्या झालेल्या जखमा असतात त्या परत ताज्या होतात.

इलेक्शन ड्युटी मध्ये ताण तणाव हा खूप असतो. अनेकदा घरापासून खूप लांब ड्युटी दिली जाते, जास्त वय किंवा आजारपण हे बघितले जात नाही. तिथे नीट व्यवस्था देखील नसते त्यामुळे अजून मानसिक आणि शारीरिक त्रास होतो व त्याचे रुपांतर शारीरिक आजारात होते.

व्यवस्थापनाचा अभाव, त्यामुळे सतत चे नकारात्मक अनुभवांचे चक्र, नाही बोलू शकत नाही कारण ज्यांची ओळख नसते त्यांना जावेच लागते, वाईट अनुभव, कामाचा लोड, सतत लोकांची गर्दी, थोडा गोंगाट आणि विचित्र शांतता आशयामुळे मानसिक आणि शारीरिक आजार जडतात.

आता मानसिक आजार बोलले कि असे वाटते कि त्या व्यक्तीला झोपेत हृदय विकाराचा झटका तर नाही येणार ना? वय २० ते ४० वयोगटातील लोकांना हृदय विकाराचा झटका आणि आणि ते मरण पावले अश्या अनेक बातम्या नाही तर मी ज्या परिसरात राहतो तेथील वास्तव देखील आहे. मग विचार करा संपूर्ण महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल ते?

ज्यांचा जितका वाईट अनुभव तितके उपचार जास्त करावे लागतील पण आपण ह्या ताण तणावामुळे येणाऱ्या मानसिक आणि मनोशारीरिक आजारांपासून कायमचे मुक्त होऊ शकतो आणि निरोगी जीवन आनंद घेत जगू शकतो.

जेव्हा तुम्ही आपले काम संपवून घरी याल तेव्हा जास्तीत जास्त वेळ हा मनातील विचार काढून टाकण्यावर द्या. जे जे महत्वाचे आहे ते ते लिहून ठेवा व बाकीच्या स्मृती ह्या कायमच्या मिटवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही श्वासावर नियंत्रण ठेवता ठेवता स्मृती मिटवण्याचे काम करू शकता.

तुम्हाला काही दिवस हा सराव करत राहावाच लागेल. अगदी सोपे आहे आणि तुम्हाला लगेच सवय देखील होईल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ऑफिस च्या वेळेत व्यस्त रहावे लागेल. जशी विचारांची पोकळी निर्माण होईल तशी ती नकारात्मक भूतकाळ भरण्याचा प्रयत्न करेल पण तुम्ही कामात व्यस्त असल्यामुळे किंवा इतर ठिकाणी लक्ष्य गुंतवल्यामुळे नकारात्मक भूतकाळातील अनुभव आठवणार नाही व ते तुमच्या स्मृतीमधून कायमस्वरूपी पुसले जातील.

बातम्या बघू नका, पेपर वाचू नका, संध्यानंद सारखा पेपर वाचला तर चालेल पण बाकी कुठलेही भीती दाखवणारे, ओरडणारे आणि भांडण करणारे चेनल बघू नका आणी पेपर वाचू का.

मागच्या आठवणींना उजाळा देवू नका मग ते सकारात्मक असो किंवा नकारात्मक. झाले गेले ते झाल आता पुढे चला. परत तुम्ही भूतकाळात पाठी जावू शकत नाही आणि भले तुम्हाला सकारात्मक अनुभव आलेला असेल पण दुसर्यांना कदाचित आला नसेल किंवा मागच्या वर्षी तुम्हाला वाईट अनुभव आला असेल ते उगाळण्याचे काम तुम्ही कराल. स्थिर पाणी स्वच्छ असते आणि ते जर ढवळले तर मग गढूळ होवून जाईल.

जर पोलीस असाल तर तुम्हाला जास्त वेळ ध्यान करावे लागेल. कारण तुमच्या कामात जास्त शारीरिक आणि मानसिक मेहनत असते, सोबत ताण फक्त मन मेंदू आणि अंतर्मनावर नाही तर शरीरवर देखील येतो. जर हाच मेंदू तुम्हाला आजारपण देवू शकतो तर हाच मेंदू तुमच्यावर उपचार का नाही करू शकणार? सर्वकाही शक्य आहे.

तुम्ही हा प्रभावशाली उपाय करून बघा मग मला कळवा आणि मला खात्री आहे कि नेहमीप्रमाणे अनेकांचे फोन येतील कि १०० % फरक पडला आहे. जर काहींना फरक नाही पडला तर त्यांच्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन सेवा उपलब्ध आहे त्याचा लाभ घ्याल.

माझ्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रमंडळी हे विवध सरकारी खात्यात काम करत होते आणि काही काम करत आहेत त्यामुळे त्यांना काय त्रास होतो हे मला चांगलेच माहिती आहे. तुम्ही एकता नाही आहात मी तुमच्या पाठीशी आहे. खाली वेबसाईट लिंक दिली आहे त्यामध्ये जावून तुम्ही माझे अगोदरचे लेख वाचू शकता त्यांचा देखील तुम्हाला प्रचंड फायदा होईल.

घरगुती उपचार हे समस्या जो पर्यंत वाढत नाही किंवा जास्तीत जास्त तीन महिने करायचे. जर तीन महिन्यात मानसिक आजार दूर झाला नाही तर लगेच तज्ञांची मदत घ्यावी. त्यापुढील प्रत्येक दिवस तुमचा मानसिक आजार, मनोशारीरिक आजार हा वाढत जातो. हा आजार वाढत जाने हो धोक्याची सूचना आहे. आयुष्यात जीवाशी प्रयोग करू शकत नाही.

आपला
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी 8080218797 व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

आर्थिक समस्यांमुळे आलेला तणाव हा जीवघेणा ठरू शकतो



आर्थिक समस्यांमुळे आलेला तणाव हा जीवघेणा ठरू शकतो. ह्यामुळे अनेक आजारपण उद्भवू शकतात. ह्यामुळे होणारे आर्थिक नुकसान हे कोणीही भरून देवू शकत नाही कारण सरळ संबंध हा स्पष्ट होवून देखील कायदे किंवा नियमांनुसार मान्य केले जाणार नाही.

पीएमसी बँक वर निर्बंध लादण्यात आले त्याचवेळेस अनेकांना मानसिक समस्या ह्या निर्माण झाल्या असतील कारण सहसा इमानदारीने पैसे कमावणारे आपला पैसा इतरत्र हलवत नाही तर ते एकाच ठिकाणी ठेवतात.

जो मेहनतीने कमावलेला पैसा आहे तो अचानक निर्बंध आल्यामुळे काढू शकत नाही आणि सहसा मध्यम वर्गांचे दिवसाचे, महिन्याचे आणि वर्षाचे गणित ठरलेले असते ते संपूर्ण बिघडते.

पैसे कमावण्याचे मार्ग वापरून झाल्यावर जेव्हा निवृत्त होतो तेव्हा कुठलाही मार्ग नसतो आणि नाही शरीरात ताकद असते अश्यांना तर पहिले मानसिक आजार जडतो आन त्यामध्ये न ऐकणारी व्यवस्था असल्यामुळे हृद्य विकाराचा झटका येवून मनुष्य मृत पावण्याची शक्यता बळावते.

व्यवस्थेमुळे येणारे आलेले आघात ह्यावर कोणीही लक्ष्य देत नाही आणि ह्याचे दूरगामी परिणाम देखील होतात. नैसर्गिक आपत्ती कोणीही स्वीकारतो पण मानवनिर्मित कृत्रिम आपत्ती नाही. भीती कायमस्वरूपी जन्म करते. व्यक्ती फोबिया ने ग्रस्त होते.

आर्थिक तणावाची तीव्रता इतकी का असते?

ऐषारामाचे जगणे सोडा पण मुलभूत गरजा जसे कि अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध उपचार ह्याला पैसा लागतो ना कि बाकी काही. उद्या तुम्ही एक पोते धान्य देतो बोलला तरी तुमच्यावर कोणीही उपचार करणार नाही. पैसे हे लागतीलच. एक महिना फक्त सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल मध्ये घालवा तुम्हाला अनुभव येईल तो देखील कायमस्वरूपी.

जे जगण्याशी निगडीत आहे ते वित्त जर अडकून पडले तर काय होणार? दररोज चा खर्च तरी निघणार कसा? पूर्ण पैसे भेटणार की नाही? काही दिवसात ज्यांचे पैसे गेले ते नाही विसरणार पण ज्यांचे नाही गेले ते विसरून जातील.

१०० पैकी अनेकांना न्याय भेटणारच नाही. ह्यामध्ये आता सध्या पैसा महत्वाचा नसून तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळणे महत्वाचे आहे. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, निरोगी आहात तो पर्यंत तुम्ही आजारी पडून डॉक्टर किंवा हॉस्पिटल मध्ये जाणारा पैसा वाचवू शकता आणि जिवंत असल्यामुळे आयुष्याची अजून जोमाने अनुभवापासून शिकून सुरवात करू शकता.

इथे खरच तुमचे चुकलेले नाही पण असे घडतच जाणार त्यासाठी तुम्हाला हुशार, जागृत होणे गरजेचे आहे. बँक बंद होते किंवा निर्बंध येणे हे काही जात धर्म बघून येत नाही तर त्यामध्ये ज्यांचे ज्यांचे खाते आहे त्या सर्वांवर येते. सर्व जाती धर्मातील सामान्य जनता त्यामध्ये भरडून जाते. कोणीही सुटत नाही.

माझा मुद्दा फक्त आणि फक्त इतकाच आहे कि कुठलेही टोकाचे पाउल उचलू नका, कुठलेही आजारपण बळकावून घेवू नका. तुमचा जीव माझ्यासाठी महत्वाचा आहे बाकी काही नाही. पैसा आज आहे उद्या नाही आणि जिवंत असला तर त्याच्यापेक्षा जास्त पैसा कमवू शकतो.

जगामध्ये कुठेही जा तुम्हाला शासन व्यवस्था अशीच काम करताना दिसेल. तुम्ही हुशार व्हा. नियम व कायदे सर्वसामान्य लोकांसाठी असतात ना कि सत्ताधारी, श्रीमंत आणि गुन्हेगारांसाठी.

जर तुम्हाला कुठल्याही आर्थिक समस्यांमुळे मानसिक ताण तणाव आले असेल, किंवा ह्या ताण तणावाचे हृदय विकार आणि इतर आजारांमध्ये रुपांतर झाले असेल तर आजच संपर्क करा. मानसिक समस्या लहान आहे तो पर्यंत आपण तिला लगेच मुळापासून काढून फेकू देवू शकतो.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

मुंबई मध्ये मराठी दुकानदार, व्यवसायिक ह्यांचे अस्तित्व कमी कसे होत गेले?



मुंबई मध्ये मराठी दुकानदार, व्यवसायिक ह्यांचे अस्तित्व कमी कसे होत गेले?

मुंबई मध्ये एक काळ असा होता ज्यामध्ये स्थानिकांची जागा होती त्यामध्ये त्यांनी दुकाने देखील काढली व भाडे खात बसले होते. ज्यांना अजून वेळ होता ते मुलं जन्माला घालत बसले. दुकानाचे मालक असणे हे महत्वाचे तर आहेचच पण अजून एक समस्या आहे ती म्हणजे जर समजा ठराविक रक्कम हि भाड्याने भेटत गेली तर विचार करा कि जो ते भाड्याचे दुकान चालवत आहे तो किती पैसे कमवत असेल?

स्थानिक मंडळे काढणे वेगळे आणि दुकान चालवणे वेगळे. मराठी लोकांची मंडळे आहे तिथेच आहे फक्त आजूबाजूची दुकाने आहे ती परप्रांतीयांच्या हातात गेली. भावना महत्वाची जी मराठी पिढ्या मुंबई मध्ये टिकणे महत्वाचे? परप्रांतीय अगोदर बेकायदेशीर काम करायचे, त्यानंतर सरकार ने अश्या कामावर बंदी आणली तर मग ते त्या सलग्न अश्या कायदेशीर व्यवसायात उतरले आणि बघता बघता प्रचंड पैसा कमवू लागले पण बेकायदेशीर काम करणे काही सुटले नाही. ह्या आणि त्या मार्गाने पैसे कमावतात व मराठी त्यांचे खाते सांभाळतो.

भाड्याची जागा आता मालकीची होऊ लागली. स्थानिक दादागिरी करत आहे म्हणून परप्रांतीय हाताखाली कामावर ठेवू लागले. स्वतःच्या गावावरून लोक मागवू लागले आणि त्यांना सर्व सुखसुविधा देवून पोसू लागले. मग तेच हाताखाली काम करणारे गावावरून मागवलेले कामगार हळू हळू नव नवीन संधी शोधू लागले आणि एकसारखी बाजारपेठ काबीज करू लागले.

उदाहरणार्थ एक परप्रांतीय दारूची अवैध तस्करी करत होते. सरकारने त्यावर बंदी आणली. मग त्यांनी बार चालवायला घेतले. कायदेशीर आणि बेकायदेशीर बार चालवू लागले. ह्यांच्या मध्ये डी एस कुलकर्णी सारखे जेल मध्ये पाठवण्याची कामे करणारा कोणी नव्हता, उलट पांघरून घालत होते. मी स्वतः स्थानिक आहे त्यामुळे सर्व आतल्या घडामोडी कश्या झाल्या ते चांगले माहिती आहे.

सर्वात मोठी चूक केली ती मराठी भाई किंवा गुंड लोकांनी. त्यांची मदत घेत परप्रांतीय हे जमिनीवर कब्जा करू लागले, हफ्ते देवू लागले, बायका मुली पुरवू लागले आणि मराठी भाई गुंडांना एका लहानश्या परिसराचे राजे असल्यासारखे वाटू लागले. सर्व गुन्हे हे मराठी भाई आणि गुंडांच्या नवे करून त्यांनी जागा ताब्यात घेतल्या, मराठी वस्ती उध्वस्त केल्या, टोलेजंग इमारती बांधल्या आणि तिथे स्थानिक आहार मांस, मटन, मच्छी ह्यावर आणि ह्या सोबत मराठी संस्कृतीच्या लोकांवर खोली घेण्यात बंदी आणली.

काहींसाठी मुंबई शहर आहे तर काहीसाठी गाव जे उध्वस्त केले गेले. स्थानिकांचा इतिहास पुसला गेला. स्वतःच्याच मराठी लोकांनी पुसायला मदत केली.

सरकारी अधिकारी ह्यांना हाताशी धरण्यात आले. त्यांना खुश ठेवण्यात आले. त्यांना पाहिजे ते पुरवण्यात आणि आपले काम पूर्ण करून घेण्यात परप्रांतीय यशस्वी झाले आणि मराठी त्याच अधिकाऱ्यांना नावे ठेवू लागला कि पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. ते बिचारे सरकारी अधिकारी वाट बघत होते कि कोण मराठी येतो आणि त्याचे काम करून देतो ज्याने दोन मराठी कुटुंब आणि इतर अनेक मराठी कुटुंबांचा फायदा होईल पण असे काही झाले नाही.

म्हणजे इतकी वर्षे मराठी आपल्याच हाताने आपले अस्तित्व मिटवत होता जे आताच्या पिढीला समजेल कि नाही ते माहिती नाही.

प्रत्येक संधी सोडली गेली. इतका शिकलो काय बार चालवू काय? लेडीज बार किंवा दारूचे दुकान चालवायला लाज वाटते. समोरच्या जागेवर कब्जा केला तर सरकार कारवाई करेल, छे किराणा मालाचे, स्टेशनरीचे दुकान चालवू? कपडे कोण घेते? मी नाही बाजारात भाजी विकणार? मला फक्त आणि फक्त नोकरीच पाहिजे तेही ८ तास.

माझ्या पाहण्यातील २ मुले, मराठी मुलाचे वडील रिक्षा चालवतात पण त्यामधून नीट कमवता येत नाही. भविष्य अंधकारमय कारण नोकरी करणार आणि नोकरीची परिस्थिती चांगली माहिती आहे. दुसरा मुलगा परप्रांतीय आणि मुंबई मध्ये एका महत्वाच्या स्टेशनजवळ मोठे कपड्याचे दुकान. आता सांगा कुणाचे भविष्य उज्वल आहे? कुणाला पदवी पूर्ण झाल्यावर काम शोधताना तणाव आणि नैराश्य येणार आहे?

ज्याचे मोठे दुकान आहे त्याला तणाव नसेल, तो आरामात किंवा मनोरंजन म्हणून शिकत असेल, त्याला तणाव तेव्हाच येईल जेव्हा तो दुकान एकटा चालवायचा प्रयत्न करेल. त्याच्या पाठी त्याच्या वडिलांचा आणि समाजाचा हात असेल. त्यामुळे हे येणारे तणाव तो आरामात हाताळू शकतो. मराठी मध्ये देखील दुकानदार होते, इमानदार, दर्जेदार माल आणि सेवा देणारे पण नंतर काय झाले माहिती नाही जो नोकरीचा किडा चावला त्याचे विष भिनभिनायला सुरवात झाली आणि एखाद्या प्लेग सारखे सर्व मराठी समाजात पसरला गेला.

ह्या प्लेग मुळे अनेक मराठी मुलांचे भविष्य अंधकारमय झाले आणि सोबत त्यांच्या पिढ्यांचे देखील. अनेक मराठी दुकानदार, उद्योजक, व्यवसायिक हे लुप्त होत गेले आणि त्याची भंयकर फळे हि दिसत आहे. नाहीतर फोर्ब्स च्या पहिल्या दहा श्रीमंत उद्योजकांमध्ये मराठी नाव हे तुम्हाला दिसलेच असते. १९०० चे संपूर्ण दशक पार करून आपण २०१९ मध्ये पोहचलो आहे ना कि एका दिवसात मराठी समाजाची पीछेहाट झाली आहे.

आज मुंबई ची निवडणूक बघा आणि उभे असलेले परप्रांतीय उमेदवार बघा. सगळ्यांवर काही ना काही केसेस आहेत आणि काहींनी केसेस दाबून देखील टाकल्या. आणि जर तिथे मराठी उद्योजक असला असता तर पहिले अपमानित केले असते, नंतर जात काढून त्या उद्योजकाचे समर्थक कमी केले असते जसे डी एस कुलकर्णी ह्यांचे करण्यात आले आणि नंतर त्यांना जेल मध्ये टाकले असते.

आज रहेजा कॉम्प्लेक्स उभे आहे, हिरानंदानी उभे आहे मग तिथे मुंबई मध्ये पाटील कॉम्प्लेक्स, कोळी कॉम्प्लेक्स, कुलकर्णी कॉम्प्लेक्स किंवा कांबळे कॉम्प्लेक्स का नाही? किती लोकांवर केसेस सुरु आहे माहिती आहे का? सर्व नियम पायदळी तुडवून यशस्वी उद्योजक झाले आहे परप्रांतीय. आणि ज्यांची इमानदारीची ग्वाही देत आहे ते जॉब सिक्युरिटी च्या नावाखाली प्रचंड कमी पगार देवून कामगारांचे शोषण करत आहेत. ज्या परप्रांतीयाच्या पूर्वजांनी अफू चा तस्करी बोला किंवा व्यवसाय बोला तो कमवून जो पैसा आला तो उद्योग व्यवसायात गुंतवला.

आपली त्यावेळेस दिशा चुकली आणि आज आपण भरकटलेलो आहोत. समाज उभा नाही, मदत नाही, प्रोस्ताहन नाही. संस्कार नाही आणि आर्थिक शिक्षण नाही. आज परत एका दुकानात दही घ्यायला गेलो तिथे तो लहान मुलगा शाळेतून येवून गिऱ्हाईक बघत होता, दुकान सांभाळत होता. उद्या तो शिक्षण फक्त नावाला असेल आणि शाळा पूर्ण होईपर्यंत धंद्याचे सर्व गणित शिकून घेईल आणि एम बी ए वाल्यांना कामावर ठेवेल.

इथे सर्व नातेवाईक हे गुजराती, मारवाडी, दक्षिण भारतीय, भय्ये, बिहारी आणि इतर परप्रांतीय हे वाळवीसारखे पसरले आहेत. संपूर्ण मुंबई मध्ये दुकान नाहीतर कंत्राट घेवून बसले आहेत. मराठी दिसतच नाही. मुंबई चा काही भाग असा झाला कि स्थानिक मराठी पूर्ण हद्दपार झाला कि काय अशी अवस्था आहे. आज मुंबई जाईल, उद्या पुणे पर्वा, सातारा सांगली, कोकण तर परप्रांतीय लोकांना गुंतवणुकीसाठी स्वर्ग वाटत आहे आणि तशी गुंतवणूक देखील सुरु आहे अश्या प्रकारे ते पण जाईल.

आता युद्ध करण्याची पद्धत बदलली आहे, तलवारीने युद्ध नाही होत तर पैश्याने होते. जो समाज श्रीमंत तो युद्धात जिंकणार. हे युद्ध आहे आर्थिक युद्ध. आता अशी वेळ आली कि सुरवातच महाराष्ट्र काबीज करण्यापासून करावी लागेल. जे आपले उद्योजक व्यवसायिक अगोदरच उद्योग व्यवसायात आहे त्यांना मदत करावी लागेल, संपूर्ण साखळी म्हणजे कच्चा माल, पक्का माल, ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते ते फेरीवाले हि सर्व शृंखला काबीज करावी लागेल.

नंतर बाहेर आपले हात पाय पसरावे लागतील ते संपूर्ण जगभर आपले आर्थिक राज्य प्रस्थापित करावे लागेल. जागतिकीकरणात स्पर्धेला तोंड तर द्यावेच लागेल. ह्यासाठी लागते ती मानसिकता. जर मानसिकता असेल तर टिकाल आणि नसेल तर स्पर्धेतून गरीब होवून बाहेर फेकले जाल. परप्रांतीयांना गरज नाही कारण त्यांच्याकडे मानसिकता आहे त्यामुळे ते आरामात कुठल्याही परिस्थितीतून बाहेर येतात. नुसता पैसा आहे म्हणून व्यवसाय करणारे मराठी बघितले आणि त्यांचे लाखो रुपये बुडताना देखील बघितले. अश्यांपासून लांब रहा. पैसा महत्वाचा नाही तर काहीतरी मोठे करण्याचा, श्रीमंत बनण्याचा आणि जगावर राज्य करण्याचा धगधगता अंतर्मनातील ज्वालामुखी महत्वाचा आहे.

समविचारी लोकांचे स्वागत आहे, बाकीच्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे. इथे काही दोषारोप करत नाही आणि नाही कुठला वादविवाद जेणेकरून महत्वाचा वेळ हा वाया जाईल. कमेंट युद्धापासून लांब रहा, मोठमोठ्या कमेंटस देणार्यापासून लांब रहा. फेसबुक चा वापर फक्त तुम्हाला जे पाहिजे ते घेण्यासाठी करा आणि ऑफलाईन काम करून श्रीमंत व्हा.

उद्योजक, व्यवसायिक, गुंतवणूकदार, सरकारी आणि खाजगी नोकरी करणारे किंवा इतर जे मदत करू इच्छित असणार्यांनी खालील फॉर्म भरून द्याल.

https://forms.gle/qHbMmDWCeKLRWrZF9

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

** फी पेड झाल्यावर ऑनलाईन ऑफलाईन भेटीची वेळ ठरवण्यात येईल.

फेसबुक पेज : चला उद्योजक घडवूया

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

हा एक मंत्रा तुमचे आयुष्य बदलून टाकेल



"मला विश्वास आहे सर्वकाही ठीक होईल."

तुम्ही नैराश्येत आहात? आत्महत्येचे विचार येत आहे? परीक्षेत नापास झालात? दुर्धर आजाराने ग्रस्त आहात? कौटुंबिक वादविवाद आहे? कोर्ट कचेरीत अडकला आहात? ध्येय गाठले जात नाही? स्वप्ने पूर्ण होत नाही? मुलं ऐकत नाही? किचन मध्ये राब राब राबत आहात? उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीमध्ये प्रचंड नुकसान झालेले आहे? प्रेमभंग झाले आहे? लग्नासाठी जोडीदार भेटत नाही? भविष्याची चिंता सतावते? भविष्य अंधकारमय वाटते? कुठूनही आशेचा किरण दिसत नाही? आत्मविश्वास कमी झाला आहे? न्युनगंड आला आहे? मानसिक आजार जडला आहे? चिंतेने ग्रस्त आहात? शेवटचा श्वास घेत आहात?

वरील मंत्र सकारात्मक वाक्य प्रत्येक क्षणी बोला. मी खात्री देतो कि संकटांच्या दरीतून तुम्ही फक्त जमिनीवर नाही येणार तर यशाची उंच भरारी घ्याल.

हो माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही कोणीही असा मला काहीही फरक पडत नाही मला फक्त तुम्हाला यशस्वी होताना, जीवनाचा आनंद लुटताना, सुखी समृद्धी आयुष्य जगताना बघायचे आहे.

मी अश्विनीकुमार इतक्या वर्षांच्या अनुभवाने बोलत आहे कि तुमच्यात ती क्षमता आहे जी कुठल्याही संकटांचा सामना करून त्या संकटावर मात करू शकता ते देखील अगदी आरामात. तुमच्या आजूबाजूला बघा, त्यापैकी एक माझा विद्यार्थी, शिष्य किंवा रुग्ण असेल ज्याने शून्य नाही तर वजा मधून यशाच्या, सुख समृद्धीच्या अवकाशात झेप घेतली आहे. तो करू शकतो तर तुम्ही देखील करू शकता.

हा मंत्रा फक्त बोलण्यासाठी नाही तर कृती साठी आहे. लागा कामाला. घडवा तुमचे आयुष्य. जोपर्यंत तुमचा श्वास सुरु आहे तोपर्यंत मी तुमच्या पाठीशी आहे.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

"फोर्ब्स ह्या मासिकाने प्रसिद्ध केलेल्या भारतातील श्रीमंत उद्योगपतींच्या २०१९ च्या यादीत पहिल्या दहा मध्ये एकही मराठी उद्योजकाने स्थान मिळवलेले नाही."



फोर्ब्स मासिकाने भारतातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी प्रसिद्ध केली आणि नेहमीप्रमाणे मुकेश अंबानी ह्यांनी प्रथम क्रमांक पकडून ठेवला. मुकेश अंबानीची संपत्ती हि ३६,४५,५१,९३,००,००० तीन लाख चौसष्ठ हजार कोटी आहे. मुकेश अंबानी च्या खूप पाठी संपत्ती मध्ये दुसरा नंबर लागतो तो गौतम अदानी चा ज्याची संपत्ती हि ११,१३,५१,४६,५०,००० एक लाख करोड इतकी आहे.

यंदाच्या वर्षीप्रमाणे एकही मराठी उद्योजक, व्यवसायिक हा पहिल्या १० क्रमांकामध्ये येवू नाही शकला. मराठी समाजाने लक्ष्यात ठेवावे कि आपण देखील कधीकाळी राज्य केले आहे. त्यामुळे शत्रू कितीही बलशाली असला तरी त्याला नमवता येते हे आपल्याला चांगलेच माहिती आहे.

मी हे नाही बोलत कि पुढच्याच वर्षी मराठी उद्योजक पहिला क्रमांक पटकावेल. महत्वाचे हे नाही कोण जिंकते. महत्वाचे हे आहे कोण जबरदस्त प्रतिस्पर्धा करतो. आतापासून ध्येय एकच ठेवा कि आता फक्त पहिला क्रमांक नाही तर पहिले पाच क्रमांक हे मराठी उद्योजकांच्या नावाने भरलेले पाहिजे.

स्वप्न बघयला कोणीही तुम्हाला अडवू शकत नाही आणि स्वप्ने साध्य करायला कोणीही तुम्हाला अडवू शकत नाही आणि अडवले तर समोरच्याचे अस्तित्व नाहीसे करायचे. स्वराज्य काही असेच निर्माण होत नाही. आता इतिहास घडवणे तुमच्या हातात आहे. आणि माझा विश्वास आहेचच कारण मला माहिती आहे कि त्या लायक लोक महाराष्ट्रात आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातून माझ्याकडे उद्योजक व्यवसायिक येतात, प्रत्येक जिल्ह्यात एक मराठी व्यक्ती दाखवेल जी अंबानी अदानी आणि इतर परप्रांतीयांना तीव्र स्पर्धा देवू देखील शकते आणि प्रथम क्रमांक पटकावू देखील शकते.

सकाळी उठताना हेच ध्येय पकडून उठा आणि काम करा, रात्री झोपताना देखील तुमची भारतातील नाही तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे म्हणून हेच स्वप्न बघा. प्रथम क्रमांक कुणाची खैरात नाही, आज त्यांचे राज्य असेल प्रथम क्रमांकावर तर उद्या आपले. हे चालूच राहील. उद्यासाठी काम करा.

ह्या सर्वांची काळी बाजू देखील आहे ती मी इथे मांडत नाही. ती तुम्ही स्वतः शिकून घ्या आणि जर तिथे अडत असेल तर मी मदत करायला तयार आहे. किंमत मोजावी लागेल, यश काही इतक्या सोप्या पद्धतीने भेटत नाही. प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी पाहिजे ती किंमत मोजायला तयार रहा.

यशाच्या पायऱ्या चढताना, मार्गावरून जाताना अनेक गुन्हे पचवले जातात आणि ते तुम्हाला कुठल्याही प्रोस्ताहन देणाऱ्या उद्योजकाच्या पुस्तकात दिसणार नाही. दिव्याखाली अंधार असतो. जंगले उध्वस्त झाली, स्थानिक सामवले गेले, आदिवासी गायब करण्यात आले, नद्या, समुद्रे प्रदूषित करण्यात आली, भूजल संपवण्यात आले त्यामध्ये केमिकल मिसळण्यात आले. मोठ मोठे घोटाळे करण्यात आले पण शिक्षेचे नाटक झाले असे एक नाही तर अनेक केसेस जगभरात होत असतात.

डी एस कुलकर्णी विरुद्ध लोढा, रहेजा आणि इतर परप्रांतीय अशी लढत आहे. मला हेच नाही समजत कि परप्रांतीय इतके गुन्हे करून सुद्धा जेल मध्ये का जात नाही आणि डी एस कुलकर्णी ह्यांच्यावर इतकी कडक कारवाई का? परत कुठचा डी एस कुलकर्णी जेल मध्ये गेला नाही पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करा.

जर तुम्ही ध्येयाशी एकनिष्ठ असाल, काहीही करायला तयार असाल तरच संपर्क करा. युद्धभूमीवर योद्धा बनून जावे लागते आणि ध्यान करायला साधु बनून जावे लागते. दीर्घ कालावधी लागतो प्रचंड यशस्वी व्हायला, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम हे असावेच लागते. भावनेला किंमत नाही.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

** फी पेड झाल्यावर ऑनलाईन ऑफलाईन भेटीची वेळ ठरवण्यात येईल.

फेसबुक पेज : चला उद्योजक घडवूया

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

अंतर्मनाची शक्ती वापरून एखाद्या किंवा अनेक व्यक्तींना आकर्षित करण्याचे सोपे मार्ग जे कोणीही अवलंबू शकतात.



अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

मुंबईतील मोक्याच्या, जास्त नफा देणाऱ्या व्यवसायाच्या जागा परप्रांतीयांच्याच ताब्यात का आहे?



परप्रांतीयांनी मुंबईतील मोक्याच्या जागा जिथे व्यवसाय जास्त होतो त्या ताब्यात घेवून ठेवल्या आहेत. जेव्हा मी माझा मोबाईल दुरुस्त करायला गेलो होतो तेव्हा तिथे मला मराठी मोबाईल दुरुस्त करणारा भेटला नाही तर एक परप्रांतीय भेटला ज्याचे अर्धे दुकान हे मोबाइल दुरुस्तीचे होते आणि उरलेल्या अर्ध्या दुकानात परप्रांतीय चाय आणि सोबत वडापाव विकत होता. दोघांचा व्यवसाय तेजीत सुरु होता आणि आजूबाजूला मराठी वस्ती. ती देखील कालांतराने कमी कमी होत जानार आहे. पैसे असतील तरच सामान्य मराठी मनुष्य ज्याने मुंबई वसवली तो राहू शकतो आणि सर्वांनाच काही जास्त पगाराची नोकरी लागणार नाही आणि फक्त नोकरी हा एकमेव मार्गच मराठी समाजाला मुंबईत टिकवून ठेवू शकत नाही.

तो मोबाईल दुरुस्त करणारा सांगत होता कि मनिष मार्केट किंवा मुंबई सेन्ट्रल मध्ये माझा मोबाईल दुरुस्त होईल किंवा तो पार्ट तिथे भेटेल. नंतर पुढे बोलला कि मनीष मार्केट मध्ये मुस्लीम दुकानदार आहेत आणि ते बोलायला बरोबर नाही, दादागिरी करतात. मी सहज विचारले ते स्थानिक आहेत का? तर तो बोलला कि नाही, परप्रांतीय आहेत. कारण मला माहिती आहे कि मराठी महाराष्ट्रीयन संस्कृती हि संपूर्ण वेगळी आहे, कुठलेही राज्य आपली बरोबरी करू शकत नाही. मग तो बोलला कि मुंबई सेन्ट्रल मध्ये मारवाडी लोकांची बाजारपेठ आहे तिथे तुम्ही जरी वस्तू नाही घेतली तरी ते काहीही बोलणार नाही पण जर तुम्ही मनीष मार्केट मध्ये भाव विचारले आणि वस्तू नाही घेतली तर ते अरेरावी करतात आणि अंगावर देखील धावून यायला कमी नाही करत. ते बघत देखील नाही कि सोबत कोणी स्त्री किंवा लहान मुल आहे कि नाही. हे मी डोळ्यांनी बघितले आहेत.

मनीष मार्केट आणि मुंबई सेन्ट्रल मध्ये सर्व प्रकारच्या वस्तू होलसेल आणि रिटेल भावात मिळतात. जे कुठेही तुम्हाला मिळणार नाही ते तिथे मिळेल. सर्व प्रकारचे जे महागडे श्रीमंत वापरतात ते ब्रांड आहेत त्या सर्वांच्या हुबेहूब पहिली नक्कल असलेली उत्पादने तुम्हाला तिथे मिळतील. अनेक वर्षे तिथे हा व्यवसाय विना रुकावट सुरु आहे मग इतकी वर्षे मराठी समाजाने हि बाजारपेठ काबीज का नाही केली? तिथून वस्तू घेतात आणि नंतर आपापल्या परिसरात रिटेल सारखे विकतात म्हणजे त्यांची मदत हि लागतेच. मग सुरवाती पासून ते शेवट पर्यंत मराठी समाजाची शृंखला का नाही?

त्यानंतर बाजारपेठ काबीज केली आहे ती दक्षिण भारतीय लोकांनी. ते देखील तिथे असाच व्यवसाय बिनविरोध करत आहे. ह्यापाठोपाठ संधी, पंजाबी आणि नेपाळी लोक येतात. ह्यांचे काही सर्वांचेच कायदेशीर व्यवसाय नाही आहेत आणि हे पैसे कमावून आपापल्या राज्यात घेवून जातात. पगाराइतका पैसा ते दिवसाला कमावतात कधी कधी तासाला देखील कमावतात. माझ्याच मित्रांनी अनेकदा हजारो रुपयांची एकट्याने किंवा समुहाने खरेदी केलेली आहे.

२० वे शतक, २०१९ वर्ष सुरु आहे तरीही ह्या परप्रांतीयांच्या बाजारपेठेला टक्कर देण्यासाठी किंवा ती बाजारपेठ काबीज करण्यासाठी मराठी तरून पुढे का आले नाही हे समजत नाही. तिथे आजूबाजूला मराठी दुकानदार आहेत पण ती इमानदारीने व्यवसाय करतात, जुने मराठी बाजारपेठ देखील आहे तिथे तुम्हाला मराठी दिसून येतील. पण जास्तीत जास्त हे परप्रांतीय आहेत.

ह्या मोक्याच्या ठिकाणी असलेले दुकानदार हे आपल्या मुलांसाठी दुकान सोडून जातात व त्यांच्या मुलांना मोक्याच्या ठिकाणी असलेली बाजारपेठ मिळते. शाळेत जाणारी कॉलेज ला जाणारी मुल जेव्हा वेळ भेटते तेव्हा ते दुकान सांभाळतात, ग्राहकांना तोंड देतात आणि व्यवहार करायला शिकतात. ते पैसे देखील बघतात ना कि कुठला व्यापार खेळ खेळत बसतात. त्यांना बाजारपेठेतील ज्ञान हे भेटत जाते. मग अशी परप्रांतीय पिढीजात शृंखला सुरु होते.

त्यांच्या व्यवसायात इतका नफा असतो कि त्यांना मुंबईमधील श्रीमंत वस्तीत खोली घेणे परवडते किंवा ते भाड्याने राहतात. त्यांना मुंबई चा खर्च परवडतो. ते मुंबई चा खडा न खडा माहिती काढून घेतात व आपल्या समाज बांधवाला मदत करतात. जिथे बघावे तिथे गाववाले किंवा नातेवाईक ह्यांची दुकाने आहेत. त्यांना विचारले कि गोरेगाव ला कोण आहे? तर उत्तर असते कि नातेवाईक, मुंबई सेन्ट्रल ला कोण आहे? उत्तर नातेवाईक. म्हणजे मुंबई पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण त्यांचीच दुकाने आणि नातेवाईक.

मराठी तरुणांनो निराश व्हायचे कारण नाही कारण मी भारतीय नाही तर इतर देशातील कंपनीसोबत देखील सामना केलेला आहे. नंबर एक वर आम्ही अनेक वर्षे होतो. कुठलेही कंत्राट आम्हालाच मिळायचे. चायना, फिलिपाईन्स श्रीलंका, युरोपियन देश ह्यांच्या सोबत स्पर्धा केलेली आहे. तुम्ही ह्यांना आरामत हरवू शकता व बाजारपेठ काबीज करू शकता. फक्त एकदा बाजारपेठेत उतरा, सामना करा मग बघा. तुमचा सर्व भ्रम हा दूर होईल.

कठीण परिश्रम, एकग्रता, दर्जा, सातत्य, उत्तम संभाषण कौशल्य आणि इतर गुण जे परप्रांतीय किंवा इतर देशांमधील लोकांमध्ये आहे असे बोलले जाते, वेबसाईट वर लेख लिहिले जातात ते साफ खोटे आहे, त्यांनी जो अनुभव घेतला आहे त्यावर त्यांनी लिहिले आहे म्हणजे शितावरून भाताची परीक्षा ज्यामध्ये मी मराठी असून पुढे होतो आणि बाकी पाठी.

एकदा सामना तरी करा.भीतीवर मात करा, शत्रूला कमी समजा आणि स्वतःमध्ये आत्मविकास करत शत्रूला हरवा मग बघा तुमचा विश्वास किती वाढेल ते. फक्त एका अनुभवाची गरज बस. आणि काही वर्षे बाजारपेठेत सातत्य. विषय संपला.

मी सांगतो कि फक्त काही महिन्यात तुम्ही बाजारपेठेत जम बसवाल. फक्त भारतातच नाही तर विदेशात देखील. पाया सर्वांचा एकच असतो फक्त तो तुम्हाला मजबूत करायचा आहे. खूप झाले आता परप्रांतीयांचे आता मराठी हा मोक्याच्या बाजारपेठेत दिसलाच पाहिजे. ज्या जिल्ह्यात दुष्काळ आहेत त्यांना अश्या बाजारपेठेत जागा द्या, स्पर्धा परीक्षा करून शेवटी पगारासाठी नोकरीच करणार आहे आणि इथे देखील पैसाच कमावणार आहे त्यावर लक्ष्य केंद्रित करा. पहिले बघा कोण किती कमावतो ते. सर्व तुमच्यासमोर आहे, फक्त तुम्हाला तुमचा दृष्टीकोन बदलायचा आहे.

धाडस दाखवा, कृती करा, फक्त एक पाउल टाका आणि फक्त मुंबईतील नाही तर भारतातील आणि जगभरातील बाजारपेठ काबीज करा. आता जागतिकीकरण झाले आहे ना? मग आता आपली बारी. बाकीच्यांना आपल्या वर कथा बनवू द्या.

परप्रांतीयांनी अनेक वर्षे घालवली मुंबईमधील मोक्याच्या जागा ताब्यात घेण्यासाठी. मराठी समाजाने आता पासून सुरवात केली तर काही वर्षात आपण देखील ह्या सर्व मोक्याच्या जागा आपल्या मराठी समाजाच्या ताब्यात घेवू. साम दाम दंड भेद वापरा आणि ह्या सर्व मोक्याच्या जागा ताब्यात घ्या.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

** फी पेड झाल्यावर ऑनलाईन ऑफलाईन भेटीची वेळ ठरवण्यात येईल.

फेसबुक पेज : चला उद्योजक घडवूया

उर्जा शास्त्र वास्तू उर्जा आणि मालकाची उर्जा


अनेकदा जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या घरात प्रवेश करतो तेव्हा आपल्याला विशिष्ट प्रकारची जाणीव होते कारण वास्तू मध्ये असलेली ऊर्जा हि आपल्याला काहीतरी सांगत असते किंवा त्या व्यक्तीमुळे वास्तूमध्ये गेलेली ऊर्जा हि आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. असे फक्त घरातच नाही तर कार्यालय, दुकान, कारखाना, सार्वजनिक ठिकाणे किंवा पुरातन ठिकाणे हे बरेच काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात.

अनेकदा हि ऊर्जा वास्तू मधून व्यक्तीकडे किंवा व्यक्तीमधून वास्तू कडे जात असते. ज्याची ऊर्जा शक्तिशाली ती समोरच्याच्या ऊर्जेचा ताबा घेते व त्याचे आयुष्य आपल्यानुसार चांगले किंवा वाईट घडवत जाते.

सकारात्मक, तटस्थ आणि नकारात्मक अश्या ऊर्जा असतात.

सकारात्मक ऊर्जा हि सकारात्मक परिणाम देत जाते, तटस्थ ऊर्जा हि आहे तसे चालू ठेवते मग ते सकारात्मक असो किंवा नकारात्मक. नकारात्मक ऊर्जा हि नकारात्मक परिणाम देते.

साधे तुम्ही एक प्रयोग करून बघा. काही वेळ एका सकारात्मक व्यक्ती सोबत रहा आणि काही वेळ एका नकारात्मक व्यक्तीसोबत रहा मग बघा कसा तुमच्यात बदल घडतो ते. तुम्हाला सकारात्मक व्यक्तीसोबत राहताना सकारात्मक जाणीव निर्माण होईल आणि नकारात्मक व्यक्तीसोबत राहताना नकारात्मक जाणीव निर्माण होईल. तुम्ही ऊर्जेचा अनुभव घ्याल, तुमची ऊर्जा सकारात्मक होताना आणि नकारात्मक होताना अनुभवाल. असेच काही सकारात्मक व्यक्तीच्या घरात गेल्यावर सकारात्मक ऊर्जेची जाणीव होईल आणि नकारात्मक व्यक्तीच्या घरात गेल्यावर नकारात्मक जाणीव निर्माण होईल. कोणीही हा प्रयोग करून बघू शकते आणि तुम्हाला विश्वास देखील बसेल कि कसे ह्या सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यावर परिणाम करतात ते.

नजर लागू नये म्हणून बाळाला काळा टीका लावताना बघितले असेलच कारण प्रत्येकाच्या अंतर्मनात बाळाला बघून चांगले वाईट विचार मनात येत असतात त्यामधील तर चांगले विचार सोडले कि वाईट विचार व ऊर्जा बाळाच्या ऊर्जेला दुषित करू शकते व अगदी लहानपणापासून त्याला विध संकटे व समस्यांचा सामना करावा लागू शकतो म्हणून त्याला काळा टीका लावला जातो जेणेकरून व्यक्तीची नजर पहिले तिथे जाते व तो काळा टीका फक्त नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो त्यानंतर बाळाला फक्त सकारात्मक ऊर्जा मिळते.

आता वरील ऊदाहरण हे बाळाचे झाले आता आपण घराचे बघू. बाळाच्या जागी घराचे चित्र च्या आणि मुंबई मध्ये इमारतीचे. अश्या किती लोकांच्या नजरा लागत असतील? ज्यांनी नकारात्मक ऊर्जा शोषण्यासाठी काही ऊपाय केले असतील ते ठीक आहेत पण ज्यांनी नसेल केले त्यांचे काय? त्यांना किती समस्यांमधून जावे लागत असेल? जे कर्मचारी नोकरदार वर्ग आहेत त्यांना असे वाटत असेल कि मालक किती श्रीमंत आहे म्हणून त्यांना एक वास्तव पुढच्या परिच्छेद मध्ये सांगतो ते वाचा.

एकदा एक श्रीमंत व्यवसायिक माझ्याकडे आला होता, त्याच्या व्यवसायाची ऊलाढाल हि करोडो मध्ये होती, घर आलिशान, गाड्या अश्या सर्व ऐषारामाच्या वस्तू होत्या. हि झाली एक बाजू पण त्या व्यक्तीचे किती रुपये बाजारपेठेत अडकले होते हे माहिती आहे का? ती व्यक्ती ज्या लोकांच्या संपर्कात येते त्यासाठी तिला श्रीमंत वस्तीत रहायचेच आहे, त्यांच्यासारखे आयुष्य हे जगायचेच आहे ह्यामध्ये काही गैर नाही, साधी राहणीमान हे सिनेमामध्ये ठीक आहे पण वास्तवात हा नियम जबरदस्तीने सर्वांना लागू करू शकत नाही. जेव्हा त्या व्यक्तीची अचानक करोडो रुपयांची येणारी कमाई हि ठप्प होवून जाते तेव्हा त्याने काय करावे? त्याच्या हाताखाली काम करत असलेल्या कायमस्वरूपी, कंत्राटी रोजंदारीवर असलेल्या लोकांना पगार कसा द्यायचा? स्वतःचे घर कसे चालवायचे? कुटुंबाचा खर्च, मुलांचा जर घरी कोण आजारी असेल तो खर्च भागवायचा कसा? लोकांकडे पैसे मागायचे तरी कसे? असे एक न अनेक प्रश्न अंतर्मनात वादळ ऊठवतात.

सर्वकाही ठीक असताना असे झाले कसे? कारण बायकोची बहीण जी नकारात्मक होती आणि तिला आपल्या बहिणीची प्रगती बघवत नव्हती, तीची नजर हि जिजाजी वर पण होती, ती विविध मार्ग वापरून त्यांचे वाईट कसे होईल हा विचार करत असायची असे करत एकदा तिच्या जाळ्यात जिजाजी अडकतात व त्यांचे शारीरिक संबंध प्रस्थापित होतात, आणि तुम्हाला माहितीच असेल कि किती प्रचंड ऊर्जा हि मुक्त होते आणि तिची देवाणघेवाण होते ते, मग तिची नकारात्मक ऊर्जा हि जीजाजींमध्ये जाते व तिथून त्यांच्या आयुष्यात व्यवसायात प्रचंड मोठी ऊतरती कळा लागते. हीच ऊर्जा मग वास्तू शोषून घेते त्यामधील वस्तू शोषून घेतात.

म्हणजे विचार करा कि कसे लोकांना विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते ते. आपल्याला निर्माण निसर्गाने केलेले आहे ब्रम्हांडाने केलेले आहे. त्यामुळे आपण जेवढे समजू तितके कमी आहे कारण इतक्या प्रचंड मोठ्या ब्रम्हांडात आपण एक ग्रहावर आहोत अजून आपल्याला बरेच काही शोधायचे आहे जे कधीच शक्य होणार नाही पण मानसशास्त्र आणि अध्यात्म ह्याचा शोध लावू शकतो, क्वांटम फिजिक्स देखील ऊपयोगी येवू शकतो, आता आपण भौतिक पासून एनर्जी म्हणजे ऊर्जा शास्त्राकडे जाणार आहोत.

अध्यात्मामध्ये सांगितले आहे आणि मानसशास्त्राने देखील विविध प्रयोगानी सिद्ध केलेले आहे कि नकारात्मक विचार किंवा लोकांचा प्रभाव हा आल्यावर नकारात्मक पडतो म्हणून. जितके तुम्ही नकारात्मक लोक परिस्थिती विचार आणि भावनांपासून लांब रहाल तितके तुम्ही समृद्ध आयुष्य जगाल ज्यामध्ये सुख समाधान आणि श्रीमंती देखील आली.

जर ह्या श्रीमंत व्यवसायिकाने एखादी नकारात्मक माहिती बाहेरच्या जगात पसरवली असती तरी लोकांचे लक्ष विचलित झाले असते व नजर नसती लागली आणि नाही नकारात्मक ऊर्जेने प्रवेश केला असता. नशीब चांगले कि कुणाला मोठा न बरा होणारा आजार झाला नाही किंवा इतर कारणाने कुणाच्या जीवावर बेतले नाही नाहीतर कधीही न भरून निघणारे नुकसान झाले असते तात्पुरते किंवा कायमस्वरूपी. नंतर शेवटी घराची आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची ऊर्जा शुद्ध करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागलेच. म्हणून आयुष्य जगताना थोडी काळजी घेतलेली बरी कारण नंतर होणारे सर्व नुकसान टाळले जातात किंवा त्यांची तीव्रता हि कमी करतात.

साधे नकारात्मक विचार बोलून एक छोटासा खिळा जरी ठोकला तरी पुरेसे सर्व बरबाद करायला जसे एक नकारात्मक विचार आपल्या अंतर्मनात शिरतो व सर्व बरबाद करून टाकतो तसे. मग जसे तो खिळा शोधायला कठीण असतो तसे तो एक नकारात्मक विचार तुमच्या अंतर्मनात शोधणे देखील तितकेच कठीण असते.

म्हणून बोलतो आयुष्य जगताना १०० % सकारात्मक जगा पण लोकांना ९९ % दाखवा आणि १ % नकारात्मक दाखवा जेणेकरून ते तुम्हाला जास्त त्रास देणार नाहीत आणि नाही कोणी तुमचे आयुष्य ऊध्वस्त करण्याचा प्रयत्न करतील.

मी इथे जे ऊदाहरण दिले आहे तिथे तुम्ही तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या ठेवून वाचू शकतात जेणेकरून तुम्हाला समजायला सोपे जाईल. इथे कुठलेही ऊपाय सांगितले नाही कारण जो पर्यंत समस्या काय आहे त्याचे मूळ कुठे आहे हे समजत नाही तोपर्यंत कुठलेही ऊपाय करू नका, अगदी लहान समस्या दूर होतील पण मोठ्या समस्या अजून चिघळत जातील. लोकांनी अशीच पुस्तके वाचून ऊपाय वाचून स्वतःला आजारी पडले होते. वेळोवेळी तज्ञांची मदत घेतलेली केव्हाही ऊत्तम.

जर तुम्हाला देखील असे अनुभव आले असतील तर ते मेसेज द्वारे, व्हास्टएप द्वारे शेअर कराल. appointment बुक करण्यासाठी पूर्ण नाव आणि जिल्हा टाईप करून पाठवा. फी पेड झाल्यावरच  appointment बुक केली जाईल.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #ऊपचार ऊपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत