मी महाराष्ट्र १ चॅनल वर निखिल वागळेंचा मुलाखतीचा कार्यक्रम आवर्जून बघत असतो, कारण का तर ते त्यांच्या प्रश्नात नेहमी विचारतात की 
१) तुमचे बालपण कसे गेले?, 
२) ह्याची मूळ बालपणातच रुजली असतील 
३) तुमचं घरचे वातावरण कसे होते? 
४) आपले विचार आणि मन ह्यांचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो? 
जेवढे श्रीमंत आणि यशस्वी मराठी व्यक्तिमत्व येऊन गेले मग भले ते स्त्री असो किंवा पुरुष, तरुण असो किंवा वयस्कर त्यांचे उत्तर सकारात्मकच होते, त्या प्रत्येकांना घरातून संपूर्ण पाठिंबा मिळालेला होता मग भले तो आर्थिक असो किंवा मानसिक. हेच प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. आयुष्य जगणे सोपे आहे, मनुष्य ते कठीण करून टाकतो.


अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार