जन्म आणि मृत्यू मध्ये जीवन जगतांना तुम्ही किती क्षमतेने जगता?




जन्म आणि मृत्यू मध्ये आपण आपले आयुष्य जगत असतो. आयुष्य घडवत असतो. आयुष्य निर्माण करत असतो.


आयुष्य जगतांना तुम्ही तुमची किती क्षमता वापरता ते बघू.


काही मरेपर्यंत शून्यातच राहतात. म्हणजे ० % क्षमता वापरतात.


एकप्रकारे तुम्ही जिवंत असता पण तुम्ही तुमची क्षमता वापरत नाही.


काही २५ % क्षमता वापरतात.


काही ५० % क्षमता वापरतात.


काही ७५ % क्षमता वापरतात.


तर काही १०० % क्षमता वापरतात.


आता जी टक्केवारी सांगितली त्यामध्ये तुम्ही कुठल्या टक्केवारीत आयुष्य जगत आहात ते तपासा.


उदाहरणार्थ आर्थिक आयुष्यात तुम्ही कुठल्या टक्केवारीवर आहात?


आरोग्यदायी आयुष्यात तुम्ही कुठल्या टक्केवारीवर आहात?


कौटुंबिक आयुष्यात तुम्ही कुठल्या टक्केवारीवर आहात?


वैवाहिक आयुष्यात तुम्ही कुठल्या टक्केवारीवर आहात?


लैंगिक आयुष्यात तुम्ही कुठल्या टक्केवारीवर आहात?


तुमचा जन्म झाला तिथे तुम्ही आहे तेच आयुष्य सुरु ठेवू शकतात किंवा संपूर्ण पणे नवीन आयुष्य निर्माण करू शकतात.


सर्वकाही तुमच्यावर अबलंबून आहे.


तुम्ही कधीही कुठूनहि सुरवात करू शकतात.


अगदी शेवटचा श्वास घेत असला तरी तुम्हाला नवीन सरुवात करण्याचा प्रयत्न करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.


सर्वकाही सोपे आहे. शक्य आहे. आरामात तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतेने आयुष्य जगू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा.


अश्विनीकुमार


युट्युब चैनल : https://www.youtube.com/channel/UCG0sE1nJ6LojQy1rEQa8vmg


इंस्टाग्राम : aaple.aantarman


Telegram / टेलिग्राम


https://t.me/joinchat/PisQyhyfsgCJmlT9Tn9VXg


व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :


ग्रुप ०


https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5


ग्रुप १


https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH


ग्रुप २


https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy


ग्रुप ३


https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1


वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.


ग्रुप ४


https://chat.whatsapp.com/HNP8i2ZQikT6hillbVJPZc


Image by OpenClipart-Vectors from Pixabay

Image by Jefty Matricio from Pixabay

https://commons.wikimedia.org/wiki/File:SVG_double_arrow_with_marker-start_and_marker-end.svg

https://www.pxfuel.com/en/free-photo-qumjx

आकर्षणाचा सिद्धांत पैसे येण्याचा वेग


प्रत्येक व्यक्तीला दिवसाचे २४ तास एकसारखेच भेटलेले आहे पण ह्याच २४ तासात कोणी दिवसाला १०० रुपये कमवतो, कोणी १०,०००, कोणी १,००,००० तर कोणी १,००,००,०००. गरीब ते श्रीमंत हे सर्व मिळून अब्जावधी रुपयंची उलाढाल करत असतात पण सर्वांनाच एकसारखे पैसे भेटत नाही, काहींना कमी तर काहींना अति जास्त प्रमाणात पैसे मिळतात, कमावतात.


खालून पहिल्या क्रमांकावर गरीब व्यक्ती आणि त्याच्या आयुष्यात पैसे येण्याचा वेग दर्शवत आहे. गरिबी हि आर्थिक दृष्ट्या आपण धरत आहोत. काही गरीब असे देखील मिळतील कि ते इतर गरिबांपेक्षा जास्त पैसे कमवतात, त्यांना कधीही पैश्यांची समस्या भेडसावत नाही. अश्या गरिबांना आपण श्रीमंत गरीब म्हणू शकतो. 


तुम्हाला वाटत असेल कि मध्यम वर्गीय लोकांना पैश्यांची समस्या भेडसावत नाही म्हणून पण हे साफ चुकीचे आणि खोटे आहे. असे अनेक मध्यम वर्गीय आहे ज्यांचा सर्व पैसा हा संपून जातो व त्यांच्याकडे शून्य रुपये उरतात किंवा ते कर्जात बुडालेले असतात. भले ते मध्यम वर्गीय आयुष्य जगत असले तरी ते आर्थिक दृष्ट्या गरीबच असतात, उलट श्रीमंत गरीब हे त्यांच्यापेक्षा चांगली जीवनशैली जगतात.


कधी बंगल्यात राहणारा, महागड्या गाडीने फिरणारा गरीब बघितला आहे? हो हे वास्तव आहे. श्रीमंतात देखील आर्थिक दृष्ट्या गरीब लोक असतात. त्यांची कमाई कमी आणि खर्च जास्त असतो, कर्जात बुडालेले असतात, जिथे इतर श्रीमंत मौज मजा करतात तिथे ह्यांना हा खर्च झेपत नाही. ह्यांच्या पेक्षा जास्त खर्च मध्यम वर्गातील श्रीमंत लोक करतात.


आता तुम्हाला खरी गरीबी आणि श्रीमंतीची व्याख्या हि समजलीच असेल.


सामान्य लोक डोळ्यांनी व्यक्तीला पारखतात, त्यांच्या कपड्यांवरून, राहिनामावरून ते गरीब कि श्रीमंत आहे हे ठरवतात. जी जागृत लोक असतात ते त्यांचे कौशल्य बघतात, दिसण्याच्या पलीकडे त्यांची क्षमता काय आहे, मानसिकता काय आहे, अंतर्मनाच्या कुठल्या स्तरावरचे आयुष्य ते जगत आहेत हे बघतात. ह्यामुळेच सामान्य लोक नेहमीच फसतात आणि जागृत लोक भाग्यशाली चमत्कारिक आयुष्य जगतात.


लोक आकर्षणाच्या सिद्धांताच्या कुठल्या स्तरावरील आयुष्य जगत असतात हे आपण समजून घेवू म्हणजे तुम्हाला समजेल कि कुणाच्या आयुष्यात पैसे कमावण्याचा वेग कसा निर्माण होतो ते.


खालून ते वरच्या क्रमांकाने


डार्क एनर्जी डार्क उर्जेचे स्तर

उर्जा उर्जेचे स्तर

कंपने कंपनांचे स्तर

भावना भावनांचे स्तर

अंतरमन अंतर्मनाचे स्तर

मन मनाचे स्तर

विचार म्हणजे वैचारिक स्तर


अति श्रीमंत लोक उर्जा आणि डार्क उर्जेच्या स्तरावरील आयुष्य जगत असतात. जेव्हा वीज चमकते तेव्हा प्रकाश अगोदर दिसतो त्यानंतर आपल्याला आवाज ऐकायला येतो, कारण उर्जा जास्त वेगाने काम करत असते, डार्क उर्जा त्यापेक्षा शक्तिशाली कारण जेव्हा तुम्ही ब्रम्हांड बघतात तेव्हा तुम्हाला डार्क जास्त दिसेल आणि त्यामध्ये चमकणारे तारे कमी. ह्या स्तरावर चमत्कार घडतात. ह्या स्तरावरील लोक संपूर्ण जग चालवत असतात. आर्थिक जग कसे चालेले हे ते ठरवत असतात. जगभरात लाखो करोडोंची उलाढाल हे करत असतात. ह्यांच्यासाठी करोड रुपये म्हणजे काहीच नाही. ह्यांच्या हातात व्यवस्था असते. ह्या स्तरावर खूप कमी लोक असतात.


श्रीमंत लोक भावना आणि कंपनांच्या स्तरावरील आयुष्य जगत असतात. ह्यांचा वेग उर्जा आणी डार्क ऊर्जेपेक्षा खूप कमी असतो पण मन अंतर्मनापेक्षा खूप जास्त. ह्या वेगामुळे पैसे येणाच्या वेग हा अति श्रीमंत लोकांपेक्षा कमी असतो. श्रीमंत लोकांची संख्या हि जास्त असते. ह्यामध्ये ज्यांनी श्रीमंती लपवलेली आहे असे देखील संख्येने जास्त प्रमाणत असतात. ह्यांच्या आयुष्यात अध्ये मध्ये चमत्कार घडत असतात, भाग्य काम करत असते, एखाद्या देशाची अर्थव्यवस्था हि लोक चालवत असतात. मनुष्य प्राण्याने निर्माण केलेली कायदा, शासन व्यवस्था आणि नियम ह्यांच्या बरोबरीने शक्तिशाली असते. ह्या स्तरावर लोक जास्त असतात.


मध्यम वर्गीय लोक अंतर्मन आणि मनाच्या स्तरावरील आयुष्य जगत असतात, वरील चार स्तरांपेक्षा मन आणि अंतर्मन ह्यांचा वेग खूप कमी असतो, पैसे कमावण्यात वेळ जातो, चमत्कार झाला तरी तो छोट्या प्रमाणत असतो, भाग्य देखील लाखोंची खाजगी नोकरी सोडून हजारोंची सरकारी नोकरी लागेपर्यंत वापरतात व संपवून टाकतात. सतत धावपळ करत असतात, सर्व कायदे नियम व अटी ह्यांना लागू असतात, नोकरदार मानसिकता असते, पैसा हा महिन्यातून एकदा आला पाहिजे आणि ठराविकच ह्यावर भर असतो, हि लोक डार्क उर्जा, उर्जा, कंपने आणि भावना अश्याच वाया घालवत असतात, फक्त क्षणिक सुखासाठी. हि लोक पैश्यांना नावे ठेवतात पण जेव्हा ऑपरेशन साठी पैश्यांची गरज असते तेव्हा ते पैश्यांचा आदर करतात व परत विसरून जातात. ह्यांची संख्या अब्जोमध्ये असते.


गरीब लोक विचारांच्या स्तरावर आयुष्य जगत असतात. वैचारिक स्तराचा वेग हा खूपच कमी असतो म्हणून पैसे येण्याचा वेग देखील खूपच कमी असतो. आजचा दिवस गेला पाहिजे ह्यावर भर असतो, जे समोर दिसते त्यानुसार आयुष्य जगत असतात, अनेक मर्यादा आणि चौकटी मध्ये अडकलेले असतात. प्रत्येक दिवशी जीवापाड मेहनत करतात त्यांनतर कुठे त्यांना पोटा पाण्या इतपत पैसे मिळतात. ह्यांची संख्या कोणीही मोजून ठेवत नाही, अस्तित्व नसल्यासारखे ह्यांचे आयुष्य असते. हे शारीरिक ताकदीचा प्रचंड वापर करत असतात त्यामुळे ह्यांची उर्जा हि प्रचंड वेगाने संपून जाते.


अति श्रीमंतांमध्ये फक्त २ % जन्मजात गुण घेवून येतात बाकी स्वतःच्या मेहनतीने अति श्रीमंत बनतात.


अति श्रीमंत, श्रीमंत बनण्यासाठी तन मन धन अर्पण करतात, २४ तास, ३६५ दिवस सतत प्रयत्न करत असतात, अनेक वर्षांचे सातत्य असते, ध्येयापासून विचलित होत नाही. ३० वर्षांचा सततचा सराव विरुद्ध तीन महिन्यांचा सराव ह्यामध्ये कोण जिंकणार? ३० वर्षांच्या सरावाने व्यक्ती एक शक्तिशाली चुंबक बनते व पैसे मोठ्या प्रमाणात आणि अतिशय वेगाने त्याच्या आयुष्यात खेचून आणते, त्याच्यामध्ये अनेक क्षमता जागृत झालेल्या असतात, भाग्य त्याच्या ताब्यात असते.


खर्च तर कुणालाच चुकलेला नाही, प्रत्येकाला काही ना काही किंमत चुकवावीच लागते, एक १० मजली सामान्य इमारत बांधायला वेळ  किती लागेल आणि खर्च किती येईल? एक १०० मजली उच्च भ्रू लोकांसाठी इमारत बांधायला वेळ किती लागेल आणि खर्च किती येईल?


पैश्यांपेक्षा महत्वाचा वेळ आहे. तुम्ही पैसे कमवू शकतात पण त्या पैश्यानी गेलेली वेळ विकत घेवू शकत नाही. भले श्रीमंत लोक आत्मविकासासाठी १ करोड खर्च करतील पण त्यापेक्षा जास्त वेळेचा वापर ते सरावासाठी करतात. एक करोड कोर्स खर्च + १०० करोड चा सरावासाठी दिलेला वेळ = लाखो करोडो रुपयांचा नफा.


तुम्ही दिशा कुठली निवडतात? तुम्ही जर गरीब असाल आणि तुम्हाला अति श्रीमंत बनायचे असेल तर तुम्ही अति श्रीमंतीची दिशा निवडाल व त्या मार्गाने जाल. जर तुम्ही यशस्वी झालात तर अति श्रीमंत बनाल आणि अयशस्वी झालात तरी श्रीमंत मध्यम वर्गांपर्यंत तरी याल, नुकसान तर काहीच नाही उलट फायदा. म्हणतात ना कि यशस्वी लोकांच्या शर्यतीमध्ये तुमचा शेवटचा क्रमांक जरी आला तर तुम्ही यशस्वी असाल तसे. गरिबीची दिशा कोण निवडेल?


कठीण पण अशक्य नाही, अति श्रीमंत पण माणूसच आहे आणि तुम्ही पण फरक फक्त हा तुमच्या दोघामध्ये असलेल्या दैवी, नैसर्गिक आणि चमत्कारिक आत्मशक्तीचा आहे.


पैसे कमावण्याचा वेग वाढवायचा आहे? ऑनलाईन कोर्स उपलब्ध आहे. श्रीमंत समृद्ध आयुष्य जगण्यासाठी आजच संपर्क करा.


धन्यवाद

अश्विनीकुमार


फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत


इंस्टाग्राम : aaple.aantarman


Telegram / टेलिग्राम


https://t.me/joinchat/PisQyhyfsgCJmlT9Tn9VXg


व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :


ग्रुप ०

https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5


ग्रुप १

https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH


ग्रुप २

https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy


ग्रुप ३

https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1


वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा. 


ग्रुप ४

https://chat.whatsapp.com/HNP8i2ZQikT6hillbVJPZc


Image by OpenClipart-Vectors from Pixabay

Image by Clker-Free-Vector-Images from Pixabay

Image by Clker-Free-Vector-Images from Pixabay

Image by kalhh from Pixabay 

Photo by mohamed hassan form PxHere

Image by Michael Form from Pixabay

Photo by mohamed hassan form PxHere

Image by Gerd Altmann from Pixabay

https://www.pxfuel.com/en/free-photo-epihz/download

Image by Pete Linforth from Pixabay

Author Junior Libby

आपले किंवा इतरांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा आपल्यावर, आपल्या आयुष्यावर कसे परिणाम करते हे कोरोना व्हायरस च्या उदाहरणावरून समजून घेवू.



कोरोना विषाणू हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. कोरोना विषाणू हा हवेत, त्या जागेत, त्या जागेतील वस्तूंवर कमी ते जास्त वेळ जिवंत राहून शकतो. जर त्या जागी इतर व्यक्ती असेल तर तिला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. मग ती व्यक्ती देखील आजारी पडते, ती व्यक्ती घरी जाते, मग घरचे आजारी पडतात आणि अशी शृंखला सुरु होते.

कोरोना विषाणू पासून वाचण्यासाठी घरात राहणे, कामापुरते बाहेर जाने, लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे व घरी आल्यावर हात नीट धुणे हे उपाय सांगितले आहे.

आता तुम्ही विचार करत असाल कि हे तर तुम्हाला माहितीच आहे, ह्या मध्ये नवीन काय आणि ह्याचा आपल्या आयुष्याची काय संबंध?

ज्या व्यक्तीला सुरवातीला कोरोना होतो तेव्हा त्याला त्याची लक्षणे जाणवत नाही, काहींना जास्त परिणाम होतो तर काहींना कमी आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही ना कोरोना विषाणू बघू शकतात ना विचार, भावना, कंपने आणि उर्जा. हा पण जाणवू शकता, ह्यावर नंतर बोलेन.

आता महत्वाच्या मुद्द्यावर येतो.

विचार, भावना, कंपने आणि उर्जा ह्यांना कोरोना विषाणू च्या जागी ठेवा आणि मी काय बोलत आहे त्याची जिवंत कल्पना करा, समजून घ्या.

व्यक्ती बाहेरून कितीही सकारात्मक दिसली तरीही ९८ % व्यक्ती ह्या आतून नकारात्मक असतात किंवा अनेक संकटे आणि समस्या मधून जात असतात. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तींच्या संपर्कात येतात तेव्हा ते देखील त्यांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा हे बाहेर सोडत असतात ज्यांची तुम्हाला तुमच्या आयुष्याला लागण होऊ शकते. तुम्ही देखील संकटे आणि समस्यांनी ग्रस्त होऊ शकतात.

विचारांची तीव्रता कमी असते त्यामुळे ते विचार तुमच्यावर इतके परिणाम करणार नाहीत, भावनांची तीव्रता जास्त असते तर भावना थोड्या जास्त प्रमाणात, कंपने त्यापेक्षा जास्त प्रमाणात आणि उर्जा तर लगेच परिणाम करते.

ती नकारात्मक ग्रस्त व्यक्ती हवा, ती जागा आणि तेथील वस्तू नकारात्मक करून टाकते व जर तुम्ही त्यांच्या संपर्कात आलात तर तुम्ही देखील नकारात्मकतेने ग्रस्त होऊ शकतात.

निरोगी व्यक्ती ते रोगाने ग्रस्त, दुर्धर आजार, अनेक आजार आणि कमजोर रोगप्रतिकार शक्ती असलेल्या व्यक्तींवर कोरोना वेगवेगळा प्रभाव दाखवतो तसेच विचार, भावना, कंपने आणि उर्जा सुद्धा वेगवेगळे प्रभाव दाखवतात. सकारात्मक व्यक्तींवर नकारात्मक विचार भावना आणि कंपने हे कमी प्रभावशाली असतात व नकारात्मक, संकटे आणि समस्यांनी ग्रस्त व्यक्तींवर जास्त प्रभावशाली असतात.

अनेकांना असे अनुभव आले असतील कि सर्वकाही ठीक होते आणि अचानक आयुष्य बदलून गेले. चांगले सुरु होते तिथे वाईट घडायला लागले आणि वाईट चालू होते तिथे चांगले घडायला लागले त्यांचे एक कारण देखील तुम्ही संपर्कात आलेले विचार, भावना, कंपने किंवा उर्जा असू शकते. तपासल्याशिवाय कारण काय आहे हे सांगू शकत नाही.

म्हणून मी सतत सांगत असतो कि नकारात्मक लोक, परिस्थिती पासून लांब रहा कारण एकदा का नकारात्मकतेचे चक्र तुमच्या आयुष्यात सुरु झाले कि ते काही दिवस महिने किंवा वर्षानंतर थांबेल.

जेव्हा तुम्ही बाहेरून घरी याल तेव्हा घरी पाउल ठेवण्याअगोदर स्वतःचे शुद्धीकरण करत चला. शुद्धीकरण साठी तुम्ही सकारात्मक विचार, मंत्रोच्चार ह्यांचा वापर करू शकता, किंवा घराला, परिसराला यंत्राने सुरक्षित ठेवू शकतात. काही दिवस तरी तुम्हाला क्वारनटाइन मध्ये रहावे लागेल, तशी गरज नाही पण जास्त दिवस राहिलेले चांगले कारण जर तुम्ही ज्या विचार, भावना, कंपने आणि उर्जेने दुषित झाला असाल आणि परत बाहेर जावून त्याच परिस्थिती मध्ये गेलात तर समस्या अजून वाढण्याची शक्यता आहे.

वर मी जाणवू शकतो हि शक्यता वर्तवली आहे त्यावर आता लिहितो.

जेव्हा आपण आपल्या अंतर्मनावर विश्वास ठेवून आयुष्य जगत असतो तेव्हा आपले सहावे इंद्रिय जागृत असते, आपल्याला जाणवायला लागते कि काय चांगले आहे किंवा वाईट आहे. कधी कधी तुम्हाला असा अनुभव आला असेल कि एखादी व्यक्ती भेटली तिच्यात काहीही कमी नव्हती पण तरीही तुम्हाला ती व्यक्ती पटली नाही व तुम्ही त्या व्यक्तीपासून लांब राहिलात व नंतर तुम्हाला त्या व्यक्तीचे वाईट स्वरूप समजून आले, ह्याला बोलतात जाणीव हि अनेकदा आर्थिक व्यवहार, जोडीदार निवडताना किंवा कुठल्याही परिस्थितीत जाणवू शकते.

हे विचार, भावना, कंपने आणि उर्जा ह्या काही मीटर परिसरात प्रचंड सक्रीय असतात, जर तुम्ही जिथे जास्त सक्रीय आहेत अश्या जागेत गेला तर तुम्ही त्यांनी ग्रस्त व्हाल. कंपने आणि उर्जा पृथ्वी च्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत त्याच क्षणी परिणाम करू शकतात.

हा लेख लिहायचे कारण कि लोक घरात आहेत, घराबाहेर पडत नाहीत, जास्त लोकांशी कळत नकळत संपर्क येत नाही आणि त्यापैकी काहींनी फोन करून सांगितले कि त्यांचे आजार बरे झाले, समस्या दूर झाल्या, येणारे पैसे भेटायला लागले, जोडीदार भेटला आणि असे अनेक सकारात्मक बदल आयुष्यात घडायला लागले. हे ह्यासाठी झाले कारण तुम्ही कळत नकळत नकारात्मक विचार, भावना, कंपने आणि उर्जा ह्यांच्या संपर्कात येत होतात व ते तुमच्या आयुष्यावर परिणाम करत होते.

आता तुम्हाला समजलेच असेल कि तुमच्या आयुष्यावर तुमच्या स्वतःच्या, इतरांच्या विचारांचा, भावनांचा, कंपनांचा आणि उर्जेचा कसा परिणाम होतो ते. आपल्या आयुष्यावर ज्यांच्यामुळे परिणाम होतो मग ते कोरोना सारखे विषाणू असू देत किंवा विचार, भावना, कंपने आणी उर्जा ह्या दिसून येत नाही पण परिणाम करतात.

आता तुम्ही तुमच्या आयुष्याचे निरीक्षण करा.

#मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#आत्मविकास #आत्मविश्वास #प्रोस्ताहन #चमत्कार #संमोहन #हिलिंग #स्पर्शचीकीस्ता #अंतरमन #अलौकिक #अघोरी #कंपन #टेलीपेथी #रेकी #वास्तू #आकर्षणाचासिद्धांत #मानसिकआजार #शारीरिकआजार #तणाव #नैराश्य #भीती #नकारात्मकविचार #गर्भसंस्कार #संस्कार

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

ऑनलाईन appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/…/UCG0sE1nJ6LojQy1rEQa8vmg/featured…

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

Telegram / टेलिग्राम

https://t.me/joinchat/PisQyhyfsgCJmlT9Tn9VXg

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा. ग्रुप ४
https://chat.whatsapp.com/HNP8i2ZQikT6hillbVJPZc

इंस्टाग्राम चा वापर करून दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवायचे?



तुम्हाला प्रश्न पडला असेल कि फक्त इंस्टाग्राम चा वापर करून आपण दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवू शकतो.

तुमचा विश्वास बसत नाही?

तुमचा विश्वास का नाही?

कारण तुमच्या ओळखीची व्यक्ती इंस्टाग्राम चा वापर करून पैसे कमवत नसेल किंवा तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात इंस्टाग्राम सारखे सोशल नेटवर्किंग वेबसाईट चा वापर करत नसतील म्हणून.

मुंबई सारख्या शहरात हे सामान्य आहे. इथे फिल्म, मोडलिंग, इव्हेंट आणि ह्या सलग्न क्षेत्रात व्यवसायिक दिवसाला हजारो आणि लाखो रुपये कमवून जातात. ह्या लॉक डाऊन मध्ये देखील इंस्टाग्राम व्यवसायिकांची कमाई कमी झालेली नाही.

जे तुम्हाला इंस्टाग्राम वर फोटो दिसत आहेत ना ते काही एकाचे काम नाही, कदाचित एखाद दुसरी व्यक्ती एकटे सर्व कामे करू शकत असेल पण इथे टीम ची गरज लागते म्हणजे एक इंस्टाग्राम व्यवसायिक हा अनेकांना नोकरी आणि व्यवसायाच्या अर्धवेळ आणि पूर्णवेळ संधी उपलब्ध करून देतो.

फक्त ह्या इंस्टाग्राम चा वापर करून अनेक गरीब श्रीमंत झाले, ह्याच इंस्टाग्राम चा वापर करून अनेकांनी आपल्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीवर मात केली, ह्याच इंस्टाग्राम चा वापर करून अनेकांनी आपले कौशल्य जगासमोर मांडले आणि आज ते मोठ मोठ्या जगप्रसिद्ध नामांकित कंपनीमध्ये किंवा सोबत काम करत आहे.


सेलीब्रेटी इंस्टाग्राम ह्या सोशल नेटवर्किंग एप चा वापर करून एका पोस्ट मागे किती पैसे कमावतात?

विराट कोहली हा सेलिब्रेटी आहे तो एका प्रमोशनल पोस्ट मागे १,४०,००,००० (पूर्णांक संख्या) एक करोड आणि चाळीस लाख रुपये कमवतो.

प्रियांका चोप्रा प्रत्येक प्रमोशनल पोस्ट मागे १,३५,००,००० (पूर्णांक संख्या) एक करोड आणि पस्तीस लाख रुपये कमवते.

सर्वसामान्य यशस्वी व्यक्ती जी सेलिब्रेटी नाही आहे ती किती रुपये कमवू शकते?

जर तुमचे इंस्टाग्राम ह्या सोशल नेटवर्किंग एप वर ५,००,००० पाच लाख फॉलोअर्स आहे तर तुम्ही वर्षाला १.५ लाख म्हणजे दीड लाख ते प्रत्येक पोस्ट मागे ७ लाख रुपये कमवू शकतात.

तुम्हाला देखील इंस्टाग्राम चा वापर करून पैसे कमवायचे आहे?

हो तुम्ही देखील इंस्टाग्राम चा वापर करून पैसे कमवू शकतात. ह्यासाठी काही महत्वाचे मुद्दे जे मी माझ्या कार्यशाळेत शिकवतो ते निशुल्क तुम्हाला शिकवत आहे तुम्ही त्याचा लाभ घेवू शकता.

१) आर्थिक मानसिकता / साक्षरता : तुम्ही स्वतःला खाली दिलेले प्रश्न विचारा.

अ) तुमची आर्थिक मानसिकता कशी आहे?
ब) तुम्ही आर्थिक दृष्ट्या साक्षर आहात कि नाही?
क) तुम्ही मुक्त विचारांचे आहात कि नाही?
ड) तुमचा तुमच्या भावनांवर ताबा आहे कि नाही?
इ) तुम्ही धाडसी आहात कि नाही?
फ) तुम्ही अपयश किती दिवसात पचवता?
क) नैतिक अनैतिक च्या चक्रात तुम्ही अडकला आहात का?

वरील प्रश्नांची सकारात्मक उत्तरे असतील तर तुम्ही इंस्टाग्राम ह्या सोशल नेटवर्किंग साईटवर आपला व्यवसाय सुरु करू शकता, जर उत्तरे नकारात्मक असतील तर तुम्ही व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न बघू नका तर तुम्ही नोकरी करू शकता.

२) फोटो काढण्याचे कौशल्य :

अ) मॉडेल किंवा व्यक्तीचे फोटो : ह्यामध्ये मॉडेल महत्वाचे आहे पण त्यासोबत फोटो काढताना लागणारे कौशल्य जास्त महत्वाचे आहे. लहान मुल ते ज्येष्ठ नागरिक ह्यापैकी कोणीही मॉडेल असू शकते. जास्त मागणी युवक आणि तरुणांना आहे.

ह्यामध्ये देखील भाग येतात. फक्त चेहऱ्याचे फोटो, पूर्ण शरीराचे फोटो, हात पाय किंवा विशिष्ट अवयवांचे फोटो म्हणजे जशी उत्पादने तशी फोटो. जिथे फक्त चेहऱ्याची गरज असते तिथे चेहरा आकर्षक असला पाहिजे, जिथे केसांची गरज असते तिथे केस चागली असली पाहिजे. म्हणजे जशी उत्पादने त्यानुसार तुमचे अवयव चांगले असले पाहिजे.

ब) वस्तू किंवा उत्पादनाचे फोटो : इथे कुठलेही उत्पादन असू शकते ते तुम्हाला प्रमोट करायचे आहे पण ह्यासाठी तुमच्या अकाऊंट ला तितके फॉलोअर्स पाहिजे त्यासाठी २ अ हा मुद्दा खूप महत्वाचा आहे.

३) फोटो एडिटिंग : ह्यासाठी तुम्हाला महत्वाचे म्हणजे उत्तम उत्पादने घेणे गरजेचे आहे. जर उत्पादने विकत घेवू शकत नसाल तर उधारीने घ्या, भाड्याने घ्या, थोडे कमी दर्ज्याचे घ्या पण प्रयत्न सोडू नका. जर वरील १ आणि २ गुण तुमच्यात असतील, कौशल्य असेल तर तुम्ही एकटे काम करू शकता पण जर नसतील तर तुम्हाला टीम ची गरज आहे.

४) इंस्टाग्राम व्यवसायिकांना तुम्ही सेवा किंवा उत्पादने पुरवू शकता. हा सतत चालणारा व्यवसाय आहे.

५) इथे व्यवसायिक मानसिकता ठेवली पाहिजे. कामाशी काम ठेवले पाहिजे.

६) तुमच्या कल्पनाशक्तीला वाव भेटत राहील अश्या लोकांसोबत रहावे लागेल.

७) सतत तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रहावे लागेल.

८) आर्थिक व्यवहार करतांना तज्ञांचे मार्गदर्शन गरजेचेच आहे, एक किंवा अनेक तज्ञांकडून मार्गदर्शन तुम्ही घेवू शकता.

जी मुल १८ वर्ष झाली नसतात त्यांचे मेनेजर हे त्यांचे पालक असतात तेव्हा पालकांची जबादारी हि मोठी असते. लहान बाळ पासून ते १०, १३, १५, १८ वर्षांपर्यंत तुम्हाला सतत संधी शोधत रहावी लागते, एक दीर्घकालीन संपर्क शोधावा लागतो जिथून तुम्हाला सतत काम भेटत जाईल, जस जसे तुमच्या मुलांचे वय वाढत जाईल तस तसे त्यांच्या कामाची पद्धत बदलली जाईल व त्यानुसार तुम्हाला बदलावे लागेल.

एकदम सोपे आहे, पहिला स्वतःवर विश्वास तरी ठेवा. 

का तुम्ही पैसे कमवू शकत नाही? 

का तुम्ही प्रसिद्ध होऊ शकत नाही? 

तुम्हाला कोनी अडवलय?

जर प्रयत्न करून यश भेटत नसेल तर माझा ऑनलाईन कोर्स उपलब्ध आहे त्याचा तुम्ही लाभ घेवू शकता.

"संधी वर्तमानकाळात उपलब्ध असते, जर ह्या क्षणी निर्णय नाही घेतला तर ती संधी दुसरा घेऊन जाईल."

धन्यवाद
अश्विनीकुमार

गर्भ संस्कार आणि संस्कार मुलांना अद्भुत शक्ती असलेले सुपरहिरो बनवू शकतात



महाभारतातील अभिमन्यू ची कथा तुम्हाला माहितीच असेल. तो कमी वयाचा असून मोठ मोठे महारथी योद्धा जे चक्र्व्युव्ह भेदू नाही शकत ते अभिमन्यू भेदू शकला कारण त्याला गर्भात असताना चक्रव्यूह कसे भेदायचे हे सागितले गेले होते. ह्याला म्हणतात संस्काराची शक्ती.

तुम्ही तुमच्या मुलांना कुठले संस्कार देत आहात?

तुम्ही मुलांना जाणते अजाणतेपणे काय शिकवत आहात?

मुल गर्भात असतांना आई च्या भावना, कंपने आणि उर्जेने शिकतो तर जन्म झाल्यावर कुटुंबातील वातावरणाने शिकतो. हे शिक्षण त्याचा स्वभाव बनून जाते आणि तुम्हाला माहिती असेल कि स्वभाव हा बदलू शकत नाही.

स्वभाव हा अनुवांशिकतेवर देखील अवलंबून असतो. काहींचे जीन्स तसे असतात जेणेकरून पिढीजात संस्कार पुढे सरकत जातात व इथे गर्भसंस्कार किंवा संस्कार देण्याची गरज भासत नाही.

तुम्ही मुलांना कसे वाढवता?

किंवा

तुम्ही कुठल्या वातावरणात वाढला आहात?

जर मुलांचा विश्वास हा दृढ ठेवला व त्यासोबत त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले कि ते तुम्ही शिकवलेले कधीही विसरत नाही आणि त्यांची कृती देखील चुकत नाही.

पालकांना वाटत असेल कि ते मुलांना काही शिकवत नाही पण ते तुमचे वागणे बघून शिकत जातात व तो त्यांचा स्वभाव बनत जातो.

तुम्ही तुमच्या मुलांमध्ये कुठले सोफ्टवेअर इंस्टाल करत आहात?

तुमची तुमच्या मुलांना काळानुसार बदलणारे संस्कार देत आहात कि नाही?

संस्कृती, परंपरा आणि धर्म टिकवण्यासाठी अनेकदा जे गरजेचे नाही त्यावर लक्ष्य केंद्रित करून विना गरजेचे संस्कार टिकवून ठेवले जातात पण जे गरजेचे आहेत त्याकडे सपशेल दुर्लक्ष्य केले जाते.

आपले अध्यात्म इतके समृद्ध आहे कि त्यामधील थोडे थोडे ज्ञान देखील तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार स्वरुपात देत गेलात तरी ते त्यांच्यातील अद्भुत शक्ती जागृत करू शकतील.

मुलं काही एका दिवसात मोठी होत नाही तर काही वर्षे जावू द्यावी लागतात. २० वर्षांपासून जो प्रयोग सुरु केला होता त्याने ५ ते १० वर्षांनंतर रिझल्ट दिला ते देखील १०० %.

टीव्हीवर फक्त ठराविक चेहरे समोर येतात किंवा ज्यांना इमेज मार्केटिंग करायची असते त्यांची जीवनगाथा आपण टीव्हीवर बघतो पण असे अनेक आहेत जे टीव्हीवर येत नाही पण क्षमता तशीच किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. प्रसिद्ध होणे न होणे आपल्यावर अवलंबून आहे.

काही मुलांची मानसिक क्षमता वाढली, काही फक्त डोळ्यांनी कुणाही एका व्यक्तीला किंवा समूहाला संमोहित करू शकतात. काहींनी मेंदूची क्षमता वाढली व ते मेंदूच पुरेपूर वापर करू शकतात. काहींनी शारीरिक क्षमता वाढवली आणि ते खेळ व खेळ सलग्न क्षेत्रात पुढे गेलेले आहे. हि सर्व मुल काळानुसार जगत आहेत व त्यांना जसे आयुष्य पाहिजे तसे जगत आहे. कुठेही अतिरेक नाही किंवा काही नाही.

आपल्या अध्यात्मात १४ विद्या आणि ६४ कला आहेत आणि ह्या सर्व कलांमध्ये फक्त भगवान श्रीकृष्ण पारंगत होते. आणि हेच संस्कार स्वरुपात तुमच्या मुलांना दिले जाते जेणेकरून ते एखाद्या सुपरहिरो सारखे आयुष्य जगू शकतील.

आपण ऐकतो ना कि ह्या व्यक्तीवर हा हा देव प्रसन्न आहे म्हणून ह्यामागे देखील संस्कारच वास्तव आहे. माझे अनेक विद्यार्थी आहेत जे बोलत असतात कि लक्ष्मी आणि कुबेर प्रसन्न आहे म्हणून, सरस्वती आणि गणपती प्रसन्न आहे म्हणून, कुलदैवत प्रसन्न आहे म्हणून त्याचे कारण संस्कार आहेत.

महादेव, लक्ष्मी, कुबेर, पार्वती, गणपती, विष्णू, सरस्वती किंवा इतर कुठलेही देव ह्यांनी तुम्हाला त्यांचा थोडा अंश जरी दिला तरी तुम्ही सुपरहिरो सारखे आयुष्य जगू शकतात पण त्यासाठी तुमचे शरीर संस्काराने तसे तयार झाले पाहिजे.

आताचे यशस्वी लोक ज्यांच्यावर शास्त्रज्ञानी संशोधन केले आहे त्यांनी सरावात अनेक वर्षे सातत्य ठेवले आहे किंवा त्यांना तसे संस्कार भेटले आहेत. हा सर्व डाटा उपलब्ध आहे, त्या सुपरहिरो लोकांवर प्रयोग केले गेले आहे, शेवटी शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला कि त्यांची मानसिकता, अनेक वर्षांचा सराव आणि संस्कार ह्यांनी त्यांना सुपर हिरो बनवले आहे.

मुल लहान असताना लवकर शिकते व आपल्यात कमी वयात अद्भुत शक्ती, क्षमता जागृत करते, त्याच मुलाचे वय वाढ गेल्यावर देखील तो आपली अद्भुत शक्ती किंवा क्षमता निर्माण करू शकतो फक्त थोडा वेळ जास्त लागेल बाकी सर्व नियम सारखेच आहे.

तुम्हालाही तुमच्या मुलांमध्ये, तुमच्यामध्ये अद्भुत क्षमता जागृत करायच्या आहेत? कोर्स आणि इतर सेवा ऑनलाईन उपलब्ध आहे. आजच संपर्क करा.

तुमच्या म्हणजे पालकांच्या आणि मुलांच्या कुठल्याही समस्या का असेना त्या सर्वांवर समाधान आहे. तुमचा एक व्हास्टएप मेसेज तुमचे आयुष्य बदलू शकतो.

धन्यवाद
अश्विनीकुमार


मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

आपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची?




ध्यान:

झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्याची गरज भासत नाही.

जर गाढ शांत झोप लागत नसेल तर पुढे मी ध्यानाचे तीन प्रकार सांगत आहेत ते फोलोव करा.



पहिला प्रकार

मन एकाग्र करणे म्हणजे श्वासावर, विचारावर, वस्तूवर किंवा जी कृती करून आपले मन एकाग्र होते ती कृती करणे.



दुसरा प्रकार

विचारांवर लक्ष्य केंद्रित करणे व सकारात्मक विचार करणे. जर नकारात्मक विचार येत असतील तर त्यांना सकारात्मक विचारांनी बदलणे.



तिसरा प्रकार

तुम्हाला तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयवावर लक्ष्य केंद्रती करायचे आहे. कल्पना करायची आहे कि प्राण उर्जा किंवा कॉस्मिक उर्जा हि तुमच्या शरीरातून वाहत आहे.



तुमच्या क्षमतेनुसार, मर्यादेनुसार ध्यान करा.



काहींना एक मिनिट पुरेसा आहे तर काहींना एक दिवस.



व्यायाम :



जिथे शारीरिक हालचाल होते त्याला व्यायाम बोलतात.



व्यायाम हा फक्त शारीरिक हालचालींशी निगडीत नाही तर मन आणि शरीर ह्यांचे मिलन आहे.



काहींना गैरसमज असतो कि व्यायाम बोलले कि फक्त शारीरिक हालचाल बाकी काही नाही.



योग, धावणे (जागेवर देखील धावू शकता.), सूर्यनमस्कार, पुश अप व इतर व्यायाम प्रकारांचा तुम्ही वापर करू शकता.



व्यायामाचे प्रकार असे निवडा कि ज्यामुळे सर्व शरीराचा व्यायाम झाला पाहिजे. दररोज व्यायाम करायची सवय लावून घ्या.



आहार : स्थानिक ऋतूनुसार जे पिकते तोच आहार घ्या. आहार सहसा बदलू नका. आहार तुमची पचनसंस्था मजबूत ठेवतो. परदेशी आहारापासून लांब रहा. चिभेचे चोचले पुरवू नका.



आजू बाजूचे वातावरण / सहवास : तुमच्या आजू बाजूचे वातावरण हे सकारात्मक पाहिजे. तुम्ही ज्या लोकांच्या सहवासात राहत आहात ती लोक सकारात्मक, मुक्त मनाची, कामी येणारी आणि प्रोस्ताहन देणारी पाहिजे.



किती सोपे आहे हे तुम्हाला समजलेच असेल. आता ह्या क्षणापासून कायमस्वरूपी सवय लावून घ्या. जर स्वताहून सवय लागत नसेल तर तुम्ही प्रशिक्षक ची सेवा घेवू शकता. फुकटच्या नकारात्मक मित्रांच्या समूहापेक्षा एक व्यवसायिक फी घेणारा प्रशिक्षक कधीही चांगला. यशस्वी लोकांकडे मित्र कमी आणि प्रशिक्षक जास्त असतात.



धन्यवाद

अश्विनीकुमार


मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत


आकर्षणाचा सिद्धांत वापरून सामान्य व्यक्ती सेलिब्रेटी, यशस्वी आणि श्रीमंत कशी बनली? भाग २ अर्नोल्ड श्वार्ज़नेगर


आकर्षणाचा सिद्धांत वापरून सामान्य व्यक्ती सेलिब्रेटी, यशस्वी आणि श्रीमंत कशी बनली?

भाग २

अर्नोल्ड श्वार्ज़नेगर - व्यवसायिक बॉडीबिल्डर,  हॉलीवूड अभिनेता, सिने निर्माता, व्यवसायिक, लेखक आणि राजकीय नेता.

जेव्हा मी तरून होतो तेव्हा मी कल्पना करायचो कि मला जे हवे आहे ते मला मिळाले आहे, त्याचे अस्तित्व माझ्या आयुष्यात आहे, मी त्याचा अनुभव घेत आहे मग ते काहीही असो ते मला मिळायचेच.

आपले मन मेंदू प्रचंड शक्तिशाली आहे.

मला माझे पहिले मिस्टर युनिव्हर्स विजेतेपद मिळाले ते नंतर पण त्या अगोदर मी स्पर्धेत असा वावरायचो कि जसे ते विजेतेपद मलाच मिळालेले आहे. मला विजेता घोषित केलेले आहे. मी अनेकदा हे विश्वविजेतेपद पारितोषिक मिळवलेले आहे. मी विश्विजेता होणार ह्याबद्दल मला शंकाच नव्हती माझ्या मनात.

मी शरीरशौष्ठव स्पर्धेत विश्विजेता बनल्यावर मला प्रसिद्ध कलाकार देखील बनायचे होते. (म्हणजे एक यशाचे शिखर पार केल्यावर दुसर्या यशाच्या शिखरावर कशी उडी मारली जाते तुम्हाला ह्या उदाहरणावरून समजेल.) मी हाच नियम वापरला, स्वतःला यशस्वी अभिनेता समजायला लागलो, माझे एका पाठोपाठ सिनेमे यशस्वी होत आहेत आणि जगभर गाजत आहे असा सेट वर वावरायचो. आणि शेवटी माझे सिनेमे प्रचंड हिट होऊ लागले व मला इथे देखील जगप्रसिद्ध नायक बनवले, सिने क्षेत्रातील अनेक जागतिक पुरस्कार मी माझ्या नावावर केले.

हाच मन मेंदूचा नियम वापरून मला व्यवसायिक व्हायचे होते मी झालो. मला लेखक व्यायचे होते मी झालो. मला राजकारणी व्हायचे होते मी झालो.

हि मन मेंदूची शक्ती क्षमता तुमच्या आमच्या आणि सर्वांची आहे. हे एक जिवंत उदाहरण आहे ज्या व्यक्तीने सर्वकाही आपल्या मन, मेंदू च्या जोरावर मिळवले.

मला जितके यशस्वी, श्रीमंत, समृद्ध आणि कठीण प्रसंगावर मात करणारे भेटले त्या सर्वांची कथा एकसारखीच आहे. एक आजारावर मात करत आयुष्य जगत आहे, एकाने कठीण आर्थिक संकटांना तोंड दिले, एकाने नैराश्य झटकत यशाची उंच भरारी घेतली आणि इतर अनेक ज्यांनी संकटांना तोंड देत यश सुख समृद्धी आणि शांती ने भरलेले आयुष्य जगत आहेत.

(गुगल सर्च कराल किती विश्विजेतेपद मिळवले आहे ते, कृती, परिस्थिती बोलते ना कि फक्त सकारात्मक बोलणे आहे. पैसा असेल तर अमेरिकेत देखील जावून येवू शकता व त्यांना भेटू शकता.)

आपल्या मन, मेंदू आणि विचारात इतकी शक्ती आहे कि पुढील क्षणी आपण आपले आयुष्य बदलू शकतो.

तुम्ही इथे तुमचे नकारात्मक आयुष्य जगत आहात आणि तुमच्याच परिसरात एखादी व्यक्ती मन, मेंदू आणि विचारांचा वापर करून सकारात्मक आयुष्य जगत आहे, ती तिच्या आयुष्यात चमत्कार घडवत आहे. अश्या व्यक्ती तेव्हाच तुमच्या आयुष्यात येतील जेव्हा तुम्ही तुमचे अंतर्मन आणि दृष्टीकोन बदलाल.

धन्यवाद
अश्विनीकुमार

#मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#आत्मविकास #आत्मविश्वास #प्रोस्ताहन #चमत्कार #संमोहन #हिलिंग #स्पर्शचीकीस्ता #अंतरमन #अलौकिक #अघोरी #कंपन #उर्जा #रेकी #वास्तू #आकर्षणाचासिद्धांत #मानसिकआजार #शारीरिकआजार #तणाव #नैराश्य #भीती #नकारात्मकविचार #गर्भसंस्कार #संस्कार

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

ऑनलाईन appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप ४
https://chat.whatsapp.com/HNP8i2ZQikT6hillbVJPZc

आकर्षणाचा सिद्धांत वापरून सामान्य व्यक्ती सेलिब्रेटी, यशस्वी आणि श्रीमंत कशी बनली? भाग १ जिम केरी - हॉलीवूड अभिनेता



द मास्क सिनेमा आठवतोय तुम्हाला? हिरवा चेहरा असलेला सुपर हिरो? कॉमेडी सिनेमा? हसून हसून पोट दुखेल असा? त्या सिनेमात काम करणाऱ्या कलाकाराचे नाव आहे जिम केरी.

जिम केरी लहनपणी मध्यम वर्गीय आयुष्य जगत होता पण एकदा अचानक एक मोठे संकट आले व त्याच्या कुटुंबाला स्थलांतर करावे लागले, जिम केरी ला शाळेसोबत घर चालवण्यासाठी काम देखील करावे लागले. त्यांना गाडीमध्ये रहावे लागले होते.

जिम केरी जीवन जगण्यासाठी धडपड करत होता व त्याला कलाकार देखील बनायचे होते, अशीच मेहनत घेताना त्याला एका सिरीयल मध्ये काम मिळते. जिम केरी मेलिसा नावाच्या वेटर सोबत लग्न करतो, पण काही वर्षांनी त्यांचा वाईट पद्धतीने घटस्फोट होतो.

जिथे वाटत होते कि सर्वकाही ठीक होईल पण तिथे देव काहीतरी वेगळीच योजना आखून बसलेला असतो.

जिम केरी प्रयत्न करणे सोडत नाही. तो शून्यात असतो. आणि इथे आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करतो. आपण बोलतो ना कल्पना, सकारात्मक विचार भावना कंपने आणि उर्जा आपले आयुष्य बदलते ते? ते कसे आता पुढे सांगतो.

जिम केरी सतत कल्पना करायचा कि दिग्दर्शकाला त्याची एक्टिंग आवडली आहे, लोक त्याच्या एक्टिंग ची स्तुती करत आहेत, एक्टिंग चांगली केली अशी प्रशंसा करत आहेत.

जिम केरी बोलत होता कि त्याच्याकडे कुठलीच संधी उपलब्ध नव्हती पण वेळ होता म्हणून तो सकारात्मक विचार आणि कल्पना करत होता. ज्यामुळे मनाला बरे वाटत होते.

काम आणि घरातील अंतर हे गाडीने पार करावे लागत होते आणि तेव्हा जिम केरी ला फावला वेळ भेटायचा तेव्हा तो विचार करायचा कि "मला सर्वकाही भेटले आहे, मला जे हवे आहे ते भेटले आहे. ते आता माझ्याकडे नाही पण ह्या जगात अस्तित्वात आहे आणि ते माझ्या आयुष्यात येणारच."

जिम केरी स्वतःच स्वतः साठी चेक लिहायचा आणि असे समजायचा कि दिग्दर्शकाने तो चेक दिला आहे आणि हा सराव सतत ३ वर्षे त्याने केला आहे. चेक खिशात ठेवून खराब होत होते.

असेच दिवसामागून दिवस गेले आणि शेवटी Dumb and Dumber ह्या सिनेमासाठी जिम केरी ला १० दशलक्ष डॉलर चा चेक देण्यात आला.

अनेक मुलाखतीमध्ये जिम केरी ने अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करून यशस्वी कसा झाला, प्रतिकूल परिस्थितीवर मात कशी केली हे सांगितले आहे.

हो तुम्ही देखील यशस्वी होऊ शकता, तुम्ही देखील तुमच्या समस्यांवर मात करू शकता, तुम्ही देखील तुमचे ध्येय पूर्ण करू शकता, तुम्ही देखील आजारपणावर मात करू शकता, हो सर्वकाही शक्य आहे आणि हि क्षमता जनजात नैसर्गिक तुमच्यात आहेत.

पुढील रविवारी अजून एक आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करून यशस्वी झालेल्या व्यक्तीची यशोगाथा घेवून येत आहे.

पुढचा विषय तुम्ही निवडा मी त्यावर लेख लिहील. विषय कुठलाही असो संकोचू नका, इनबॉक्स किंवा व्हास्टएप मध्ये मेसेज कराल.

अश्विनीकुमार

#मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#आत्मविकास #आत्मविश्वास #प्रोस्ताहन #चमत्कार #संमोहन #हिलिंग #स्पर्शचीकीस्ता #अंतरमन #अलौकिक #अघोरी #कंपन #उर्जा #रेकी #वास्तू #आकर्षणाचासिद्धांत #मानसिकआजार #शारीरिकआजार #तणाव #नैराश्य #भीती #नकारात्मकविचार #गर्भसंस्कार #संस्कार

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

ऑनलाईन appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप ४
https://chat.whatsapp.com/HNP8i2ZQikT6hillbVJPZc

विवाहबाह्य संबंध सुरवात, प्रकार आणि तीव्रता



विवाहबाह्य संबंध ह्याकडे आपण एकाच नजरेने बघू शकत नाही. ह्यामध्ये विविधता असते, त्यानुसार आपल्याला त्याच्याकडे बघितले पाहिजे जेणेकरून भविष्यात होणारे कौटुंबिक वादविवाद आणि गुन्हे हे थांबवता येतील.

अ) विवाहाअगोदर असलेले संबंध :
१) नातेसंबंधातील चुलत, मावस, दूरचे भाऊ बहिण ह्यांच्यामध्ये असलेले संबंध किंवा समवयानुसार नात्यातील जुळलेले संबंध
२) ओळखीच्या पैकी असलेले संबंध, विविध कारणाने बघण्यात असलेली व्यक्ती, परिसरात राहणारी, किंवा नातेवाईक सोडून ओळखीचे असलेले.
३) अनोळखी नात्यातून तयार झालेले संबंध
४) ऑनलाईन तयार झालेले संबंध

हे संबंध विविध कारणांनी जुळतात. काही फक्त एकच कारण नसते. प्रत्येकाचे कारण हे वेगवेगळे असते. एकदा का मुल कारण भेटले कि आपण योग्य उपाय किंवा निर्णय घेवू शकतो. इथे समजूतदारपणा लागतो.

विविध कारणांनी जेव्हा प्रेम करणाऱ्या व्यक्तीला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह होतो तेव्हा ह्या संबंधांचे काय होते?

१) संबंध कायमस्वरूपी विसरले जातात.
२) संबंध लक्ष्यात असतात पण भावना जुळलेल्या नसतात.
३) संबंध लक्ष्यात देखील असतात व भावना देखील जुळलेल्या असतात.
४) संबंध मैत्रीचे ठेवतात.
५) संबंध थोडे पुढचे ठेवलेले असतात.
६) जुने जसे चालू होते तसेच संबंध सुरु ठेवले जातात.
७) लग्नाचा जोडीदार नाकारून पहिल्या जोडीदाराला पसंदी दिली जाते.
८) दोन्ही बाजूने किंवा एका बाजूने हिंसा केली जाते.

लग्नानंतर जुळलेले संबंध

लग्नानंतर विविध कारणांनी संबंध जुळले जातात त्याची कारणे हि वेगळी असतात.

१) भावनिक करणे.
२) शारीरिक कारणे
३) कौटुंबिक कारणे.
४) लैंगिक कारणे.
५) आर्थिक कारणे
६) मुलभूत कारणे
७) समलिंगी जोडीदार.

जो नवीन कायदा बनवला आहे ज्यामध्ये त्वरित कारवाई चे आदेश दिले आहे त्याचा वापर करून कायदेशीर खंडणी वसूल केली जाते.

अनेकदा जोडीदाराकडून विवाहबाह्य संबंध ठेवायला परवानगी दिली जाते त्याची कारणे वेगळी आहे.

विवाहबाह्य संबंधाला वयाची अट नाही. तरून ते म्हातारपणाचे विवाहबाह्य संबंध असतात त्यामुळे तुम्ही वयाकडे बघून काहीही बोलू शकत नाहीत.

काही विवाहबाह्य संबंध हे पकडले जातात तर काही पकडले जात नाहीत. काही जोडीदार कानाडोळा करतात तर काही तीव्र आक्षेप घेतात. इथे देखील त्यांचे स्वतः चे काही निर्णय जे परिस्थिती नुसार घेतलेले असतात.

अनेकदा जोडीदार मुलांच्या भविष्याकडे बघून दुर्लक्ष्य करतात. समाजाचा दबाव हा देखील एक भाग आहे जिथे अब्रू जावू नये म्हणून घरातील गोष्ट हि घरातच ठेवली जाते.

जर तुम्हाला समस्याचे समाधान पाहिजे तर तुम्ही सर्वांना एकच नियम लावू शकत नाही. घटस्फोट घेणे, दुसरे घर घेवून राहणे, आर्थिक जबाबदारी, भावनिक आणि लैंगिक गरजा ह्या देखील बघणे महत्वाचे आहे.

स्त्री असू दे किंवा पुरुष ह्या दोघांना देखील दोष दिला जातो. घटस्फोटीत स्त्रिया ह्यांच्याकडे संधी म्हणून बघितली जाते आणि पुरुषांचे दोष काढले जातात त्यामुळे ह्या दोघांचे जगणे हे मुश्कील होवून जाते.

चीड एकाच गोष्टीची येते जेव्हा जोडीदाराची हत्या, मुलांची हत्या केली जाते तेव्हा, हत्या करण्यापेक्षा वेगळे झालेले बरे. हत्या म्हणजे हि लोक मनुष्य प्राण्यात राहण्याच्या लायकीची नाही आहे.

समस्या आहे तिथे समाधान पण आहे. जे योग्य समाधान आहे तेच निवडा. भावनांना तुम्ही जखडून ठेवू शकत नाही. भावना ह्या एका क्षणात देखील बदलतात. हे मी अनुभवले देखील आहे आणि बघितले देखील आहे.

योग्य समुपदेशन आणि मार्गदर्शन तुम्हाला ह्या सर्व परिस्थिती मधून बाहेर काढू शकते. कृपया घरगुती उपाय करून परिस्थिती अजून चिघळवू नका नाहीतर नंतर परिणाम अजून वाईट होत जातील.

#अश्विनीकुमार

#बालक #पालक #कुटुंब आणि #नातेसंबंध

#वैवाहिकजीवन #मुलांचेसंगोपन #गर्भसंस्कार #शिक्षण #आर्थिकआयुष्य #लैंगिकआयुष्य #विवाहबाह्यसंबंध #पती #पत्नी #तणाव #नैराश्य #भांडणे #कौटुंबिकसमस्या #पुरुषअधिकार #मानसिकशोषण #शारीरिकशोषण #लैंगिकशोषण

appointment 8080218797 ह्या व्हास्टएप क्रमांकावर बुक करू शकता.

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

फेसबुक : Balak Palak Children Parents

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah

आपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा?


आपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा?

वैज्ञानिक आणि अध्यात्मिक अश्या दोन्ही मार्गांनी तुम्ही तुमच्या समस्या दूर करू शकता.

अनेकदा इंटरनेट वर मी बघतो कि विज्ञान आणि अध्यात्म ह्या मध्ये सतत वाद सुरु असतो आणि त देखील कमेंट मध्ये, पण ह्याचे मोठे नुकसान हे जी व्यक्ती समस्येने ग्रस्त आहे त्या व्यक्तीवर होतो.

मी नेहमी सांगतो कि तुमचा ज्या वर विश्वास आहे तो मार्ग निवडा आणि तीच मार्ग तुम्हाला तुमची समस्या दूर करून देईल. जर वैज्ञानिक मार्गाने तुमची समस्या दूर होऊ शकते तर वैज्ञानिक मार्ग निवडा आणि जर अध्यात्मिक मार्गाने तुमची समस्या दूर होऊ शकते तर अध्यात्मिक मार्ग निवडा.

ना विज्ञान परिपूर्ण आहे आणि नाही अध्यात्म, उत्तर हे तुम्हाला तुमच्या अनुभवातच सापडेल आणि तेच अंतिम सत्य आहे. माझ्याकडे अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे विज्ञानाने सांगितले कि व्यक्ती कधीच बरी होऊ शकत नाही तिथे त्या व्यक्तीला पूर्ण बरे अध्यात्माने केले आणि जिथे अध्यात्माने सांगितले कि व्यक्ती बरी होऊ शकत नाही तिथे बरे विज्ञानाने केले.

ह्या अध्यात्म आणि विज्ञानाच्या भांडणात निसर्गाला आणि ब्रम्हांडाला विसरू नका. कारण शेवटी हेच शक्तिशाली आहेत आणि बाकी अध्यात्म आणि विज्ञान ह्या दोघांवर अवलंबून आहे.

विज्ञानाने जसे फेल झालेली किडनी बसवण्याचा देखील शोध लावला तिथे किडनी चोरण्याचा देखील शोध लागला. अध्यात्मात समस्या दूर देखील केल्या जातात तर दुसरीकडे लोकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या लुबाडले देखील जाते. तुम्हाला तुमची सद्विवेकबुद्धी वापरायची आहे.

जिथे झोपेच्या पक्षाघाताला मानसिक आजार संबोधतात तिथे दुसरीकडे दुष्ट शक्तींनी केलेला आघात देखील संबोधतात. ज्यामध्ये मुळ कारण आहे त्या मार्गानेच उपचार होईल, बाकी वाद विवाद हे अजून समस्या वाढवत जातील. कारण एकदा का व्यक्तीचा दोन्ही मार्गावरील विश्वास उडाला कि तो काही बरा होत नाही.

घरात कोणीतरी आहे, शरीरावर कोणतरी बसलेले आहे, बोलू शकत नाही, कुणाला आवाज जात नाही आणि खरच हे झोपेत होते कि ते जागे असतात हा देखील समजत नाही इतके वास्तव अनुभव असतात ते म्हणजे विचार करा ती व्यक्ती कुठल्या परिस्थिती मधून जात असते ते.

शरीर जे अनुभवणार तेच वास्तव. मग शरीराने स्वप्नातील हृदय विकाराचा झटका अनुभवला कि ते वास्तव, जेव्हा घरचे सकाळी उठवायला जातात तेव्हा ती व्यक्ती मृत झालेली असते, पण त्याच वेळेस योग्य उपचार मिळाले असते तर प्राण वाचवता आले असते. अशी अनेक उदाहरणे तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी हॉस्पिटल मध्ये मिळतील.

जे धडधाकट होते त्यांना मधुमेह कसा झाला? जे ठणठणीत होते त्यांना कर्करोग कसा झाला? जेवण थोडे असून सुद्धा शरीराची जाडी वाढत का आहे? जास्त जेवूनसुद्धा शरीर बारीक का आहे?

९८ % आपण अंतर्मनात जे आहे त्यानुसार आयुष्य जगत असतो आणि ते आपल्याला समजून देखील येत नाही. आपल्या अंतर्मनात सर्वकाही दडलेले आहे.

तुम्हाला श्रीमंत बनायचे आहे?
अंतर्मनावर काम करा.

तुम्हाला आजारपण दूर करायचे आहे?
अंतर्मनावर काम करा.

तुम्हाला परीक्षा पास व्हायची आहे?
अंतर्मनावर काम करा.

तुम्हाला नोकरी मिळवायची आहे?
अंतर्मनावर काम करा.

तुम्हाला प्रेमासाठी, लग्नासाठी जोडीदार आकर्षित करायचा आहे?
अंतर्मनावर काम करा.

कुठल्याही शास्त्रापेक्षा स्वतःला शक्तिशाली समजा आणि मगच उपचाराला लागा. १०० % खात्री देवून सांगतो कि तुम्ही जो काही मार्ग निवडाल त्याने तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल.

जिथे मी आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, वास्तू शास्त्र, उर्जा शास्त्र आणि इतर मार्गांनी लोकांच्या समस्येवर यशस्वी यशस्वी उपचार केले तिथे दुसरीकडे अध्यात्म तंत्र साधनेचा वापर करून देखील यशस्वी उपचार केलेले आहेत. आणि ह्या दोन्ही विद्यांचे मूळ हे आपल्या पौराणिक शास्त्रात किंवा ज्ञानात आढळून येईल.

तुमच्याकडे एक समस्या असेल तर त्या समस्येवर मात करण्याचे, ती समस्या दूर करण्याचे हजारो नाही तर लाखो मार्ग आहेत.

#अश्विनीकुमार

डिप्रेशन, मानसिक आजार घातक का आहेत?









जर शरीराला बाहेरून जखम झाली तर ती व्यक्तीला दिसून येते, ती व्यक्ती धावतपळत जावून उपचार करून घेते. जर आतमध्ये जखम झाली तर त्या व्यक्तीला अनेक समस्या निर्माण होतात, वेदना असह्य होतात मग डॉक्टर कडे जावून, एमआरआय, सिटी स्केन, एक्स रे काढून त्या आतील जखमेवर उपचार सुरु करून ती जखम बरी करतात.

जेव्हा व्यक्तीला मानसिक जखम होते तेव्हा ती जखम दिसून येत नाही, तिची तीव्रता समजून येत नाही. ती व्यक्ती बाहेरून हसत खेळत आयुष्य जगत असते पण जेव्हा एकट्यात असते तेव्हा आपल्या भावना रडून ओरडून किंवा स्वतःला त्रास देवून व्यक्त करते पण कुणाकडेही ती व्यक्त होत नाही.

मानसिक जखम जितकी खोल तितके तिचे परिणाम गंभीर. अश्या व्यक्ती स्वतःला गंभीर इजा, दुखापत करून घेवू शकतात पण त्या जखमा कपड्यांमध्ये झाकल्या जातात किंवा झाकून ठेवतात. सतत च्या नकारात्मक विचारांमुळे शारीरिक आजार बळावतात. त्या आजारांचे रुपांतर जीवघेण्या आजारात होते. उपचारांना प्रतिसाद देत नाही.

मानसिक आजार आहे हे केव्हा कळते जेव्हा ती व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करते, उपचारांना प्रतिसाद देत नाही तेव्हा. जीव वाचला तर ठीक नाहीतर परत त्या व्यक्तीला संधी भेटत नाही. फक्त कुटुंबातील सदस्यांना माहिती असते पण बाहेरच्या लोकांना सामान्य व्यक्ती दिसून येते.

मानसिक आजार कायमस्वरूपी बरे करू शकतो का?

हो मानसिक आजार कायमस्वरूपी बरे करू शकतो. फक्त मान्य केले पाहिजे कि मानसिक आजार आहे आणि पारंपारिक घरगुती उपचारपद्धती काम करत नसेल तर लगेच तज्ञांची मदत घ्या. जितका जुना आजार तितका तो बरा व्हायला वेळ लागतो पण तो पूर्णपणे बरा होतो.

#अश्विनीकुमार

#मानसशास्त्र आणि #आकर्षणाचा सिद्धांत

#आत्मविकास #आत्मविश्वास #प्रोस्ताहन #चमत्कार #संमोहन #हिलिंग #स्पर्शचीकीस्ता #अंतरमन #अलौकिक #अघोरी #कंपन #उर्जा #रेकी #वास्तू #आकर्षणाचासिद्धांत #मानसिकआजार #शारीरिकआजार #तणाव #नैराश्य #भीती #नकारात्मकविचार

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1

बाल कलाकार कमाई, प्रसिद्धी आणि करिअर च्या अनेक संधी



बाल कलाकार
कमाई, प्रसिद्धी आणि करिअर च्या अनेक संधी

अनेक सिनेमा आणि सीरिअल मध्ये बाल कलाकारांची गरज लागते. त्यांना तिथे त्यांची नैसर्गिक कला दाखवता येते.

हंसिका मोटवानी जिने अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये बाल कलाकार म्हणून काम केले होते ती आज प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.

आमीर खान ह्याने देखील बाल कलाकार म्हणून काम केले होते व आज तुम्ही तो किती प्रसिद्ध अभिनेता आहे हे बघू शकता.

वरील नावे फक्त उदाहरणादाखल दिलेली आहेत. हा लेख कोण कोणी व किती बाल कलाकार होवून गेले हे सांगण्याचा नाही तर मराठी पालकांनी आपल्या मुलांना कमी वयात कशी यश व प्रसिद्धी मिळवून द्यायचे हा आहे.

जसे बोल गेट्स चे कमी वयात यशस्वी झाला म्हणून दाखले दिले जातात तसेच इतर क्षेत्रातील प्रसिद्ध मुलांचे देखील आहे आणि सिनेमा देखील त्यापैकी एक क्षेत्र आहे.

काहींना ध्येय जन्मापासून किंवा लहानपणी मिळून जाते तर बहुतेक लोक हि नंतर ध्येय ठरवून ते ध्येय साध्य करतात. हि सर्व काही बिल गेट्स सारखी प्रोस्ताहन देणारी पुस्तके लिहित नाही.

हर्षाली मल्होत्रा ह्या बाल कलाकाराने बजरंगी भाईजान ह्या सलमान खान च्या सिनेमात काम केले होते त्या वेळी तिला २, ३ लाख रुपये मानधन मिळाले होते.

बाजारपेठ बोला किंवा वास्तव आयुष्य बोला हे असेच असते, इथे कोणी वय मानत नाही. तुमच्यात धमक आहे तर उतरा बाजारपेठेत आणि तुम्हाला हवे ते घेवून जा. इतिहासात देखील अशी उदाहरणे आहेत जिथे कमी वयात राजपाट सांभाळले गेले आहे.

म्हणजे काळ कुठलाही असो त्यामध्ये तुम्हाला संधी आहे. अमीर खान, हंसिका मोटवानी आणि हर्षाली मल्होत्रा अशी मी वेगवेगळ्या काळात सुरुवात केलेल्या कलाकारांची उदाहरणे दिली आहे ती ह्यासाठी कि तुम्ही बोलायला नको कि काळ हा तुमच्या प्रगतीसाठी आणी ध्येय गाठण्यासाठी अडथळा बनत आहे.

तुम्हाला काय वाटते कि तुम्ही ट्रेन ने प्रवास करत आहात आणि तुम्ही तिथली गर्दी अनुभवता व विचार करता कि विमानतळावर गर्दीच नसते म्हणून? कधी विमानतळावर ह्या तेव्हा समजेल कि किती गर्दी तिथे देखील असते म्हणून. म्हणजे गरीब असो किंवा श्रीमंत ह्या सर्वांना स्पर्धेचा सामना हा करावाच लागतो.

हा लेख ह्यासाठी लिहित आहे कि पारंपारिक मार्ग सोडून मराठी पालकांनी जग बघावे, काही पालक विनाकारण मुलांवर दबाव टाकून त्यांना तणाव आणि नैराश्याने ग्रस्त करत होते आणि स्वतःमध्ये काही बदल करून ह्या मार्गात कसे टिकावे ह्यासाठी.

काही पालक हे हुशार असतात आणि ते असे वेगळे मार्ग अवलंबवून आपल्या मुलांचे भविष्य हे सुखकर करून ठेवतात. ते स्वतः मुलांना प्रोस्ताहित करतात, शिक्षणासोबत जिथे मुलांना प्रात्यक्षिक करण्याची संधी भेटेल म्हणून प्रयत्न करत असतात.

मला जी लोक आयुष्यात यशस्वी झालेली दिसली त्या सर्वांना त्यांच्या आई वडिलांनी प्रोस्ताहन दिले होते आणि जी यशस्वी नाही झाली त्यांना त्यांच्या पालकांकडून प्रोस्ताहन भेटले नव्हते. म्हणून मी प्रत्यके लेखामध्ये बोलत असतो कि संस्कारांना पर्याय नाही.

यश वय बघत नाही, जिथे यशासाठी सुपीक पोषक वातावरण असते तिथे यश हे येतेच, कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही तुमच्या घरात यशाचे सुपीक पोषक वातावरण निर्माण करा, मुलांना तसे बनवा आणि बघा कसे तुम्ही आणि तुमची मुल यशस्वी होतात ते.

अनेकांना वाटते कि लहान मुलांना काही समजत नाही पण हे साफ चुकीचे आहे, त्यांच्यात जो समजूतदारपणा आढळून आला तो त्यांच्या आई वडिलांमध्ये देखील आढळून नाही आला. लहान मुलांना माहिती असते कि काय योग्य आहे आणि काय अयोग्य ते पण आई वडील अनेकदा वयाने मोठे असण्याच्या गर्वात असतात व मुलांचा समजूतदारपणा हा दुर्लक्षित करतात व त्यांना मारून रागावून त्यांच्यासारखे नकारात्मक बनवतात.

मुलांना तुम्ही जसे संस्कार देतील तसेच ते बनतील. तुम्ही योग्य संस्कार द्या ते आयुष्यात भरभराट करतील आणि अयोग्य संस्कार द्या ते आयुष्य आणि कुटुंब बरबाद करतील.

तुम्हाला मुलांना तयार करण्यासाठी किंवा त्यांच्यातील जन्मजात गुणांना वाव देण्यासाठी सुरवातीला मानसिकतेवर काम करावे लागेल आणी त्यानंतर व्यवसायिक वाटचाल करावी लागेल. जितकी मानसिकता सक्षम आणि खोल त्यापेक्षा अनेक पटीने यशाची इमारत उंच किंवा मजबूत पाया असलेली.

इथे मुलांसोबत पालकांवर देखील काम करावे लागते. मुलांकडे कौशल्य असते पण त्याला योग्य दिशा देण्याचे काम पालक करत असतात त्यासाठी पालकांना देखील योग्य दिशेचे ज्ञान असले पाहिजे.

मुलं जे निरागसपणे आणि मनापासून कला सादर करत असतानाचा बघण्याचा आनंदच वेगळा असतो. एक दैवी क्षण असतो तो. जिथे मुलांवर काम करण्याची गरज असते तिथे मुलांवर काम केले जाते आणि जिथे पालकांवर जबाबदारी असते तिथे पालकांवर काम केले जाते.

एकदम सोपे आहे, मुलांची नैसर्गिक क्षमता, पालकांचे प्रोस्ताहन आणि तज्ञांचे मार्गदर्शन मिळून मुलं कमी वयात यशस्वी होतात एक पैश्यांचा ओघच त्यांच्या आयुष्यात सुरु होतो. अनेकांचे आयुष्य एका घटनेने बदलले बघितले आहे.

आजकालची मुलं हि हुशार आहेत, त्यांना माहिती आहे कि त्यांना कसे वागायचे आहे, कसे बोलायचे आहे, कसे कपडे परिधान करायचे आहे, कशी एक्टिंग करायची आहे आणि हे सगळे नैसर्गिक त्यांच्यामधून येत असते त्यामुळे विनाकारण मेंदूवर ताण देवून तणावात ते जात नाही. पण ज्यांना लहानपणी योग्य पोषक वातवरण आणि तज्ञांचे मार्गदर्शन भेटले नाही त्यांना मोठे झाल्यावर तणावाचा सामना करावा लागतो.

मग वाट कसली बघत आहात? तुमच्यासमोर मार्ग आहे फक्त वाटचाल करायची आहे. पुढील लेखात मी इंटरनेट, सोशल नेटवर्किंग साईट चा वापर करून लहान मुलं कसे त्यांच्यातील कौशल्य जगासमोर मांडतात आणि यशस्वी होतात ते.

मनोरंजन क्षेत्रासाठी विशेष कोर्स तयार केलेला आहे तुम्ही त्याचा लाभ घेवू शकता. स्पर्धेला घाबरू नका कारण स्पर्धा सर्वच क्षेत्रात आहे, योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाने तुम्ही तुमचे ध्येय आरामात गाठू शकतात फक्त तुम्हाला किंमत मोजावी लागेल आणि ती किंमत असेल तुमचे मागील नकारात्मक आयुष्य. तन मन धन झोकून द्या आणि जे तुमचे आहे त्यावर हक्क गाजवा.

#अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#उद्योग #व्यवसाय #गुंतवणूक #बाजारपेठ #चलाउद्योजकघडवूया #आर्थिकविकास #नवउद्योजक #नवव्यवसायिक #ग्राहक #श्रीमंत #ऐषआराम #पैसा #नफा #नोकरी #बढती #घरखर्च

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

** फी पेड झाल्यावर तारीख आणि वेळ ठरवण्यात येईल.

फेसबुक : चला उद्योजक घडवूया

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :
https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

भ्रमिक प्रोस्ताहन जीवघेणे ठरू शकते



काल मुंबई मेरेथोन झाले, खूप आनंदाची बातमी आहे कारण अश्या स्पर्धा लोकांना चांगल्या कामासाठी एकत्र आणतात. पण अजून एक मेरेथोन संदर्भात बातमी आली ज्यामध्ये ७ स्पर्धकांना हृदयविकाराचा झटका आला आणि एक हृदयविकाराच्या झटक्याने दगावला गेला. जे दगावले गेले त्यांचे वय ६४ होते.

हे असे झाले का? अति प्रोस्ताहन, भ्र्मिक प्रोस्ताहन, इव्हेंट करून तयार केलेले वातावरण, तज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय प्रोस्ताहित होवून केलेली कृती, विनाकारण ओलांडलेली मर्यादा, दुसऱ्यांशी शर्यतीत जिंकण्याचा अट्टाहास आणि एका मेडल च्या लोभापायी केलेला शारीरिक अतिरेक.

हि अशी शर्यत असू दे किंवा उद्योग व्यवसाय असू दे तुम्ही कितीही लोकांना समजवा पण ते जाणार तर ह्याच मार्गाने.

मी तुम्हाला उदाहरण देवून सांगतो

माझ्याकडे अनेक फोन उद्योग व्यवसाय सुरु करण्यासंदर्भात, श्रीमंत बनण्यासंदर्भात, मानसिक आणि शारीरिक विकास करण्यासंदर्भात येतात त्यामध्ये लोक घाई करतात जसे कि त्यांना अगदी पुढच्या क्षणी श्रीमंत बनायचे आहे, अगदी पुढच्या क्षणी आजारपण बरे करायचे आहे, अगदी पुढच्या क्षणी आयुष्यातील सर्व समस्या दूर करायच्या आहेत आणि परत आयुष्यात समस्या उद्भ्वायलाच नको म्हणून एकदाच उपाय करू घ्यायचे आहेत.

अश्यांचे होते काय?

कोणीतरी त्यांना भेटते आणि आणि सांगते कि हा हा उद्योग व्यवसाय करा तर तुम्हाला प्रचंड नफा होईल, तुम्ही इतके पैसे कमवू शकतात आणि त्यांच्याकडून हजारो, लाखो आणि करोडो रुपये घेतात व शेवटी तो उद्योग, व्यवसाय सपशेल बुडतो आणि ते मानसिक प्रवाहात असल्यामुळे, मृगजळाच्या पाठी पळत असल्यामुळे सर्व पैसे गमावून कर्ज करून बसतात. नंतर माझ्याकडून समाजसेवेची अपेक्षा करतात पण जेव्हा पैसा असतो तेव्हा ते योग्य तज्ञांचे मार्गदर्शन घेत नाही किंवा ऐकतही नाही.

असेच काही शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांचे देखील आहे. जे शेअर बाजारातील इमानदार तज्ञ सांगतात कि कमी वेळेत जास्त पैसा कमावणे शक्य नाही तिथे लोक जातच नाही तर तिथे जातात जे बोलतात कि मी तुम्हाला दिवसाला हजारो, लाखो आणि करोडो काढून देईल आणि मग काय सपशेल बुडतात व नंतर जागे होतात.

असेच आत्मविकास करणाऱ्याचे आहे, त्यांना लवकरात लवकर समस्या दूर झालेली बघायची आहे. मग ते अश्या लोकांच्या जाळ्यात अडकतात जे फक्त लुबाडण्यासाठी बसलेले असतात, ते त्यांचे मानसिक, आर्थिक, शारीरिक आणि लैंगिक शोषण करतात.

वरील मेरेथोन मध्ये असेच घडले, ना योग्य तज्ञांची मदत, भ्र्मिक प्रोस्ताहन स्वयं उपचार किंवा प्रोस्ताहित होणे आणि इंटरनेट चा वापर करून, व्हिडीओ बघून नकोत ते प्रयोग करणे जीवावर बेतू शकते.

अनेक लोक जाहिरातींना भुलून उपचार करतात व आपला आजार अजून बळावून घेतात. मग काय पैसा तर जातोच पण रुग्ण देखील दगावतो. आमच्या घरी देखील एक रुग्ण आम्ही गमावला आहे, कृपया पैसे वाचवण्यासाठी कुठलेही प्रयोग करू नका नाहीतर पैसा आणि रुग्ण दोन्ही जातील.

प्रोत्साहन देणाऱ्याचे काम असे तसे व्हिडीओ बनवणे, सेमिनार घेणे आणि पैसे कमावणे आणि तुमचे देखील काम आहे कि ह्या सर्व भ्रमाच्या चक्रातून बाहेत पडून वास्तवात राहणे, आपले आयुष्य काही प्रोस्ताहित करणारा स्पीकर सांगतो तसे सिनेमासारखे नाही.

द सिक्रेट पुस्तकाने देखील प्रचंड पैसे कमावले, आपले अध्यात्मिक गुरु तर प्रचंड श्रीमंत आहेत आणि त्यांना माहिती देखील नसेल कि तुम्ही त्यांचे शिष्य आहात म्हणून, त्यांची संपत्ती अमाप आहे. तरीही अंध भक्तांची कमी नाही आणि अशीच भक्त लोक जाहिरात करण्यार्या गुरूंना श्रीमंत करतात.

तुम्ही किती धीर धरू शकतात?

माझ्याकडे माझे शिष्य अनेक वर्षे संपर्कात आहे, सतत ते आत्मविकास करत असतात आणि त्यापैकी काही तर १० वर्षांनंतर यशस्वी झाले, एक तर करोडपती झाला. हि आहे धीर धरण्याची शक्ती जी यश देते व सोबत त्या यशाचा पाया हा भक्कम असतो. आज ते अश्या परिस्थितीत आहे कि सर्व मार्गांनी त्यांना पाहिजे ते ह्याच क्षणी मिळत जाते म्हणजे थोडक्यात ते चमत्कारिक आयुष्य जगत आहे.

अजूनपर्यंत एकालाही भ्रमात ठेवले नाही त्यामुळे जवळपास ९९ % विद्यार्थी आणि शिष्यांनी उत्तम कामगिरी करत त्यांना पाहिजे ते त्यांनी मिळवले आहे. भ्रमाच्या करोड रुपयांपेक्षा वास्तवातील हजार रुपये वर्तमान काळात कमावून दिले आहेत म्हणून ते कुटुंबासह आरामात आयुष्य जगत करोडपती बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

कुणाशीही स्पर्धा करण्यास सांगत नाही, आणि नाही तश्या वातावरणात जायला सांगतो म्हणून आज राष्ट्रीय खेळाडू देखील माझ्याकडे मनो शारीरिक विकास करण्यासाठी येत असतात.ते स्वतःसाठी खेळतात आणि मेडल घेवून जातात आणि जर खेळत यश नसेल दिसत तर लगेच मार्ग बदलतात पण विनाकारण भ्रमात जगत नाही, ते वर्तमान काळात सुख समाधानाने जगतात.

कृपया आरोग्य, जीव, पैसा आणि तुमच्या आयुष्याशी खेळू नका. इथे सर्वांनाच दुसरी संधी भेटत नाही. सवाशे करोड चा भारत आहे त्यापैकी असे कितीतरी खोट्या प्रोस्ताहनात अडकून आपला, जीव आणि पैसा गमावत आहेत आणि कुटुंब रस्त्यावर आणत आहे.

तुम्ही महत्वाचे, तुमचा जीव महत्वाचा आणि तुमचे कुटुंब महत्वाचे, दीर्घ सुखी समाधानी आणि निरोगी आयुष्य जगण्याची स्पर्धा स्वतःशी करा ना कि अश्या स्पर्धेत जा जिथे क्षणासाठी तणाव, नैराश्य आणि विविध आजार होतील व जीव देखील जावू शकतो. आणि हो आता हॉस्पिटल चा खर्च कुणालाही परवडणारा नाही.

तुम्ही तुमच्या आयुष्याला जबाबदार आहात आणि तुमचे कुटुंब सोडले कि इतरांना काहीही फरक पडणार नाही.

कृपया हात जोडून विनंती आहे कि जीवघेणे प्रयोग करू नका.

धन्यवाद
अश्विनीकुमार

ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध.

appointment 8080218797 ह्या व्हास्टएप क्रमांकावर बुक करू शकता.

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

चला उद्योजक घडवूया
(फक्त आर्थिक विकास)
https://www.facebook.com/chalaudyojakghadwuya/

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
(सर्वांगीण विकास)
https://www.facebook.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-281324852234592/

Balak Palak Children Parents
(फक्त कौटुंबिक खाजगी आयुष्य)
https://www.facebook.com/Balak-Palak-Children-Parents-1642953812639963/

लैंगिक गरज आणि वासना ह्यामधील फरक ओळखायला शिका



लैंगिक गरज आणि वासना ह्यामधील फरक ओळखायला शिका

सामान्य लोक हि भावनिक दृष्ट्या साक्षर नसतात, कमजोर असतात. त्यांना भावनिक आणि शारीरिक गरजा ह्यामधील फरक ओळखता येत नाही. अश्या वेळेस काही लोक हि चुकीच्या नातेसंबंधात फसतात व त्यामधून त्यांना बाहेर पडणे हे जमतच नाही. हे तुरुंग भावनिक आणि शारीरिक असते त्यामुळे आपल्याला बाहेरून बोलणे सोपे आहे पण जी व्यक्ती त्यामध्ये अडकलेली असते तिला समजून घेवू शकत नाही.

लैंगिक गरज नैसर्गिक आहे पण वासना अनैसर्गिक आहे. लैंगिक गरज हि पूर्ण झाली कि व्यक्ती शांत होते व सर्वसामान्य पणे आयुष्य जगू लागते. लैंगिक गरज आयुष्याचा एक भाग आहे त्यामुळे आपण सर्वकाळ लैंगिक गरज पूर्ण करत राहू शकत नाही. त्यानंतर व्यक्ती हि आयुष्याचा बाकीच्या भागावर लक्ष्य केंद्रित करते.

वासना अनैसर्गिक असल्यामुळे तिचा त्रास सहन करावा लागतो आणि अनेकदा कुटुंबातील, चार भिंतींच्या आतील गोष्ट असल्यामुळे ती सहसा बाहेर येत नाही तरीही काही माहिती हि बाहेर येतेच. एक मर्यादा पार झाल्यावर देखील सर्वकाही सहन करत बसतात. हे एका उच्च शिक्षित आणि उच्च पदावर असलेल्या व्यक्तीबरोबर देखील घडलेले आहे. इथे श्रीमंती आणि गरिबीचा भेद नाही, मध्यम वर्गात त्यांची लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणत वासनेचे बळी आढळून येतात.

जेव्हा मुल हि वयात येतात तेव्हा आपल्याकडे पद्धत नाही कि त्यांना लैंगिक शिक्षण द्यावे म्हणून. काही घरात दिले देखील जाते पण अनेक घरात तसे शिक्षण भेटत नाही आणि ह्या वयात अनेकदा वासनेचे शिकार होतात, काही तात्पुरते आणि काही कायमस्वरूपी. अनेकदा सामुहिक वासनेचे शिकार देखील होतात, सर्वच गुन्हे काही नोंदवले जात नाही. पण त्यातल्या त्यात जास्तीत जास्त मुलं हि धक्क्यातून सावरली आहेत कशी ते माहिती नाही आणि त्यांनी नव्याने आयुष्य देखील जगायला सुरवात केलेली आहे.

घरात कोणी लक्ष्य देत नाही, कोणी समजून घेत नाही, हळवे आणि भावनिक दृष्ट्या कमजोर आणि भावनिक अशिक्षित लोक बाहेर सहारा शोधतात. जर बाहेर सहारा नीट भेटला तर ठीक नाहीतर आयुष्य पूर्ण नर्क बनून जाते.

हि लोक अश्या वासनेने भरलेल्या नातेसंबंधामधून बाहेर पडायचा प्रयत्नच करत नाही. अगदी शाळा कॉलेज मधील जोडीदारासोबत लग्न करतात आणि त्याच नकारात्मक आयुष्यात अडकून जातात.

शारीरिक गरज भागवण्यासाठी अनेकदा भावनिकदृष्ट्या फसवले जाते. लग्नाचे आमिष दाखवून मुलींचे अनेकदा शारीरिक शोषण होते. जी जी लोक भावनिकदृष्ट्या दुसर्यांच्या जाळ्यात फसली गेली आहेत त्यांचे मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि लैंगिक छळ झालेला आहे.

लैंगिक गरज हि संपूर्णपणे मनोशारीरिक आहे. ह्या गरजेचे मुख्य उद्देश अपत्य जन्माला घालणे जेणे करून मनुष्य प्रजाती हि टिकून राहील ह्याकरिता आहे. ह्यामध्ये मन आणि शरीर खूप वेगळ्या पद्धतीने काम करते. तुम्ही काही क्रिया ह्या थांबवू शकत नाही. जे बोलत आहे कि अध्यात्मिक गुरुंनी मात केली आहे हे साफ चुकीचे आहे, मग त्यांचा जन्म झाला कसा? आतल्या गोष्टी ह्या फक्त त्यांच्या जवळच्या लोकांना माहिती असतात, सामान्य भक्तांना नाही.

निसर्गासाठी मनुष्य प्रजाती टिकवणे गरजेचे आहे ना कि कुठलेही खोटे अनैसर्गिक विश्वास जे मनुष्य प्राण्याने निर्माण केलेले आहे.

वासनेचे शिकार जास्ती करून लहान मुले ह्यामध्ये मुलगा आणि मुलगी हे दोन्ही आले, स्त्रिया ह्या होतात. घरात जास्त छळ होतात म्हणजे ओळखीच्या लोकांकडून आणि खूप कमी बाहेरच्या अनोळखी लोकांकडून छळ होतात. त्यामुळे अनोळखी लोकांना दोष देवून फायदा नाही.

वेळ असे पर्यंत तुम्ही कुठे अडकला आहात हे ओळखा, सर्वांना दुसरी संधी भेटत नाही, हे वास्तव आयुष्य आहे. लैंगिक गरज पूर्ण करणे काही वाईट नाही, काळ बदलला तुम्ही उघडपणे बोलू शकता आणि जो विरोध करत असेल त्यांचे किंवा त्यांच्या घरच्यांचे आयुष्य एखाद्या गुप्तहेरासारखे खोडून काढले तर तुम्हाला अनेक वासनेचे बळी दिसून येतील. आता पुरावा गोळा करणे सोपे आहे.

परत बोलतो कि समाजातील खूप कमी लोक तुमच्या कमी येतील, बकिंच्यांना समजले तर समाजात बदनामी करण्याची धमकी देवून तुमचे अजून लैंगिक शोषण करतील, सर्वच तुम्हाला मदत नाही करणार तर अनेक तुमचा गैर फायदा उचलतील. जेव्हा लैंगिक गरज पूर्ण करण्याची वेळ येते तेव्हा सर्व जाती धर्म एक होवून जातात मग जबरदस्ती करणे का असेना, तुम्हाला अधिक माहिती तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये भेटेल.

जर तुम्ही अश्या कुठल्या समस्येमधून जात असाल तर बाहेर निघण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्याने शक्य होत नसेल तर तुम्ही तज्ञांची मदत घेवू शकता.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1

तुम्ही कुठच्या वातावरणात राहता? सकारात्मक कि नकारात्मक?



तुम्ही कुठच्या वातावरणात राहता?
सकारात्मक कि नकारात्मक?

सकारात्मक वातावरणात राहत असाल तर सकारात्मक फिल्टर नकारात्मकता गाळते आणि सकारात्मक स्पंज नकारात्मकता शोषून घेते व तुम्हाला शुद्ध सकारात्मक वातावरण देते.

नकारात्मक वातावरणात राहत असाल तर नकारात्मक फिल्टर सकारात्मकता गाळते आणि नकारात्मक स्पंज सकारात्मकता शोषून घेते व तुम्हाला शुद्ध नकारात्मक वातावरण देते.

सकारात्मक वातावरणात सकारात्मक अनुभव येतील, सकारात्मक परिस्थिती तुम्हाला भेटेल व सकारात्मक लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. भाग्य आणि चमत्कार ह्या तुमच्या अंतर्मनातील शक्ती देखील जागृत होतील.

नकारात्मक वातावरणात नकारात्मक अनुभव येतील, नकारात्मक परिस्थिती तुम्हाला भेटेल व नकारात्मक लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. दुर्भाग्य आणि आणि नैराश्य ह्या तुमच्या अंतर्मनातील नकारात्मक शक्ती देखील जागृत होतील.

स्पंज आणि फिल्टर हे तुम्ही बदलू शकता. जर सकारात्मक आयुष्य जगायचे असेल, श्रीमंत आणि सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगायचे असेल तर ध्यान, साधना, समुपदेशन असे आत्मविकासाचे मार्ग निवडावे लागतील आणि जर नकारात्मक आयुष्य जगायचे असेल तर जे जसे चालले आहे ते तसेच चालू द्यायचे.

तुम्ही किती वर्षे सकारात्मक किंवा नकारात्मकतेला देतात ह्यावरून तुमची सकारात्मकता किंवा नकारात्मकता किती खोलवर रुजली आहे आणि किती मजबूत कठीण झाली आहे हे समजते.

सकारात्मकतेमध्ये एक नकारात्मकता काहीही करू शकत नाही आणि नकारात्मकतेमध्ये एक सकारात्मकता चमत्कार घडवून आणू शकते.

आकर्षण चा सिद्धांत असेच विविध प्रकारचे सकारात्मक फिल्टर आणि स्पंज आपल्या आयुष्यात लावतो ज्यामुळे तुम्ही सकारात्मक आयुष्य जगायला लागता. आकर्षण चा सिद्धांत भेदभाव नाही करत, जी व्यक्ती आकर्षण च्या सिद्धांताचा वापर करते भले ते चांगल्या कामासाठी असो किंवा वाईट ते तिला मिळतेच.

इथे अनुभवला पर्याय नाही.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1

सवा कोटी मुंबई च्या लोकसंख्येत एकटेपणा का जाणवतो?



मुंबई ची लोकसंख्या सवा कोटी. उच्च पदावर कामाला. दररोज लोकांच्या संपर्कात. सर्व व्यवसायिक, सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमात हजेरी तरीही एकटेपणा का जाणवतो? कोणीच आपल्याला समजून घेवू शकत नाही हि भावना का उत्पन्न होते? अशी कसली मानसिक अवस्था निर्माण होते ज्यामुळे एकटेपणा जाणवतो? हा एकटेपणा फक्त त्या व्यक्तीलाच का जाणवतो? इतर समजून घेण्यात कमी पडतात का?

असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. चला मानले कि इथे बाह्य स्वरूप म्हणजे सुंदरता महत्वाची असेल पण जे सुंदर आहेत जे देखणे आहेत त्यांना देखील एकटेपणा का जाणवतो?

मितभाषी असणे, कमी बोलणे, लोकांमध्ये न मिसळणे हा स्वभाव असेल आणि ती व्यक्ती स्वतःची कंपनी इंजोय करू शकत असेल तर काही समस्या नाही. हा स्वभावाचा भाग झाला पण चार चौघात मिसळून, राहून एकटेपणा जाणवणे, कोणी आपलेसे न वाटणे हा मानसिक आजार तर नाही पण त्या व्यक्तीला भावना व्यक्त करता आली नाही किंवा तिला जसे जगायचे आहे तसे जगता आले नाही किंवा भूतकाळात अशी काही घटना झाली असेल ज्यामुळे तिला अजून त्रास होत असेल हे जेव्हा समुपदेशन होईल तेव्हाच मी सांगू शकेन.

आताची जीवनशैली देखील अशी केली गेली आहे कि एकटेपणा शिवाय दुसरा पर्याय ठेवला नाही. कारण जिथे काम करतो तिथे जर जवळीक निर्माण केली तर गैरफायदा उचलला जातो जसे एखाद्या गर्दीच्या ठिकाणी लोक भीतीने कुणाच्याही अंगावरून पळून जाण्यास पाठी पुढे बघत नाही तशी स्पर्धा विनाकारण निर्माण केली गेली आहे. ह्यामुळे देखील एकटेपणा जाणवतो.

काहींचे संगोपनच असे गेले असते कि खूप कमी लोक त्यांच्या संपर्कात आलेले असतात, त्यांना चार चौघात किंवा जगात कसे वावरायचे ह्याबद्दल संस्कार भेटलेले नसतात त्यामुळे त्यांना एकटेपणा येतो.

ह्यापैकी काही लोकांचे असे असते कि चुकून कोणीही व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येते आणि त्यांना वाटते कि जग असेच आहे. मग हळू ती ती व्यक्ती त्यांचे शोषण करायला लागते, त्यांना वाटते कि हे प्रेमात असे चालते, विश्वासात मैत्रीच्या नात्यात असे चालते, मग शोषण हळू हळू वाढत जाते आणि जेव्हा अतिरेक होतो तेव्हा ती लोक जागे होतात पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अशी लोक नवीन नातेसंबंध नाकारतात.

मी वर स्पष्ट केल्याप्रमाणे स्वभाव असेल आणि त्याचा मानसिक शारीरिक आरोग्यावर काही परिणाम होत नसेल तर ठीक आहे कारण अशी लोक त्यांच्या स्वभावानुसार आयुष्य इंजोय करतात, त्यांना ते एकटेपणात जे काही करतात त्याच्यात आनंद वाटतो, किंवा नुसते झोपले तरी काही समस्या नाही.

पण जिथे अंतर्मनात मानसिक शांती नसते ती लोक काय करत असतील? ती लोक काही ना काही मनोशारीरिक आजार निर्माण करतात ज्यामुळे कारण मिळते व डॉक्टर कडे जावून आपले मन मोकळे करण्याचा प्रयत्न करतात. पण डॉक्टरांना देखील त्यांच्या मानसिकतेची कल्पना नसते, ते उपचार करतात, थोडे बोलतात व विषय तिथे संपून जातो मग परत आजारपणाचे चक्र सुरु होवून जाते.

जर त्यांना वाटले कि डॉक्टर देखील लक्ष्य देत नाही, आपण सतत जात असतो म्हणून डॉक्टर देखील आपल्याला महत्व देत नाही असे त्यांना वाटते आणि हे स्वाभाविकच असेल कारण शारीरिक रोगांवर इलाज करणारे डॉक्टर असतात त्यामुळे त्याचे लक्ष्य हे शारीरिक आजार बरे करण्यावरच असते. मानसिक आजारांचे डॉक्टर वेगळे असतात आणि तिथे उपचार पद्धती हि वेगळी असते. मग ह्या गैरसमजेतून ते मनोशारीरिक आजाराचे शारीरिक आजारात रुपांतर करतात आणि आजारपण वाढवतात.

आपला मेंदू खूप काही करू शकतो त्यापैकी एक आजारपण देखील निर्माण करू शकतो. तुम्ही एकलेच असेल कि किती चांगला आनंदी व्यक्ती होता पण अचानक सोडून गेला? त्याचे मुख्य कारण मानसिकच होते, जर ह्या मानसिकतेवर वेळेवर उपचार झाले असते तर त्या व्यक्तीचा जीव वाचवता आला असता.

आता इथे देखील स्त्री पुरुष भेदभाव वाढला आहे. जो तो येतो तो स्त्रियांकडे लक्ष्य देतो आणि पुरुषांकडे पूर्णपणे दुर्लक्ष्य केले जाते. अनेक अध्यात्मिक गुरु देखील स्त्रियांना महत्व देतात आणि पुरुषांकडे दुर्लक्ष्य करतात. हे भांडवलशाही युगात प्रमाण वाढले आहे. जर भर रस्त्यात स्त्री रडली कि सगळे तिचे अश्रू पुसायला जातात आणि पुरुष रडला कि हसतात, हो हा आपला सुसंकृत समाज आहे. स्त्रियांची सांत्वना करण्यास अनेक पुरुष आणि स्त्रिया पुढे सरसावतील पण पुरुषांची सांत्वना करण्यात कोणीही पुढे येणार नाही आणि आले तरी खूप कमी स्त्री पुरुष पुढे येतील.

तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासारखी मानसिक समस्या अनेकांना आहे फक्त ते तुम्हाला समजून येणार नाही. जेव्हा व्यक्ती माझ्याकडे येते आणि स्वतःला व्यक्त करते तेव्हा समजते कि ती किती मोठ्या मानसिक आणि शारीरिक समस्येने ग्रस्त आहे म्हणून नाहीतर त्यांचे बाह्य स्वरूप हे सामान्यच दिसून येते. असेच काही गुन्हेगारांचे देखील आहे,ते आपल्या आजूबाजूला असतात पण आपण ओळखू शकत नाही, जेव्हा ते आपली शिकार करतात तेव्हा आपल्याला त्यांचे खरे स्वरूप समजून येते.

मी हे नाही बोलत कि सतत चारचौघात रहा किंवा सर्व कार्यक्रम समारंभ अटेंड करा, माझे म्हणणे इतके आहे कि जो एकटेपणा तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करत आहे त्यामधून बाहेर पडा आणि नंतर तुम्हाला पाहिजे तसे आयुष्य जगा. जर तुम्ही समस्येत आहात तर हाच एकटेपणा जीवघेणा ठरू शकतो त्यापेक्षा नेहमी तज्ञांची मदत घेतलेली बरी. जरी कोणी नसले तरी तज्ञ तुम्हाला मदत करू शकतात.

जर आपण कुठल्याही म्हणजे कुठल्याही प्रकारच्या मानसिक समस्येतून जात असाल, किंवा तुमचे मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि लैंगिक शोषण झाले असेल तर बिनधास्त व्यक्त व्हा, मी जज करत नाही कारण मला वास्तव माहिती आहे आणि तुम्ही ज्या समस्येतून गेला आहात त्या समस्येतून अनेक लोक गेली आहेत किंवा जात आहेत. आणि अनेकांनी अश्या समस्यांमुळे निर्माण झालेल्या मानसिक आणि शारीरिक आजारांवर मात करत आयुष्यात नवीन सुरवात केलेली आहे.

कृपया hi hello किंवा good morning चे मेसेज पाठवू नका, सरळ विषयावर या.

लेख कृपया नावासकट शेअर करण्यात यावा. मी मनोरंजन आणि ग्राहक मिळवण्यासाठी लेख नाही लिहित आहे तर लोकांचे जीव वाचावे ह्यासाठी लिहित आहे, ह्याच लेखांमुळे अनेक आत्महत्या करणार्यांपैकी एक आत्महत्येचा विचार सोडून परत आपले आयुष्य पुनर्जीवित करत आहे. पैसा देखील महत्वाचा आहे पण जेव्हा व्यक्तीचा जीव वाचला जातो तेव्हा मिळणारे समाधान शब्दात नाही सांगू शकत. अनुभवला पर्याय नाही.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1

चमत्कार घडवण्यासाठी, भाग्यशाली बनण्यासाठी, संधी मिळवण्यासाठी आणि सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगायला खूप परिश्रम घ्यावे लागते का? २४ तास ध्यान आणि इतर साधना कराव्या लागतात का? सतत सकारात्मक विचार करत बसावा लागतो का?



प्रश्न : आयुष्यात चमत्कार घडवण्यासाठी, भाग्यशाली बनण्यासाठी, संधी मिळवण्यासाठी आणि सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगायला खूप परिश्रम घ्यावे लागते का? २४ तास ध्यान आणि इतर साधना कराव्या लागतात का? सतत सकारात्मक विचार करत बसावा लागतो का?

उत्तर : नाही. काही लोक हि नैराश्यात जातात, परिस्थिती समोर हार मानतात आणि नकारात्मक आयुष्य जगायला लागतात. एक नकारात्मक इतका नैराश्यात जातो कि त्याची सकारात्मक बायको मुलांसोबत निघून जाते. तो आपल्या काम धंद्यावर लक्ष्य केंद्रित न करता सतत नकारात्मक विचार करत जातो आणि तिथे देखील त्याला काढून टाकले जाते किंवा नुकसानीत, कर्जबाजारी होतो. विविध आजारपण जडतात. त्याने जे आयुष्य वर्तमान आणि भविष्यात जगायला पाहिजे त्यावर त्याचा हक्क राहत नाही.

एकदा का ह्या नकारात्मक व्यक्तीने हक्क नाकारला कि जी दुसरी सकारात्मक किंवा धूर्त ह्यापैकी एक व्यक्ती सतत चमत्काराच्या शोधात असते त्याच्या आयुष्यात चमत्कार घडतो. त्याने सोडलेल्या बायको सोबत लग्न होते व तो मुलाला देखील आपलेसे करतो. अश्या पद्धतीने त्याच्या आयुष्यात सकारात्मक व्यक्ती येते आणि तो सुखी समाधानी आयुष्य जगायला लागतो.

नकारात्मक व्यक्तीने नैराश्यामुळे सोडलेल्या विविध संध्या, बंद केलेले पैसे कमावण्याचे मार्ग हे ज्या दुसऱ्या सकारात्मक व्यक्ती शोधत असतात त्यांना मिळतात. नकारात्मक व्यक्तीला कामावरून काढले जाते तिथे सकारात्मक किंवा धूर्त ह्यापैकी एक व्यक्ती लागते व प्रगती करत जाते.

नकारात्मक व्यक्ती हिलिंग ची उर्जा आणि कंपने आपल्या शरीरात येवू देत नाही त्यामुळे तो आजारपण बरा करू शकत नाही. हीच उर्जा व कंपने सकारात्मक व्यक्ती आपल्या आयुष्यात येवू देतो आणि असाध्य, न बरा होणारा आजर देखील बरा करून पूर्णपणे ठणठणीत, धडधाकट आणि निरोगी आयुष्य जगायला लागतो.

आयुष्यात चमत्कार घडवण्यासाठी अति मेहनत करण्याची गरज नाही आहे. नकारात्मक लोक सोडतील ते सकारात्मक लोकांना भेटत जाईल. तुम्हाला फक्त जास्तीत जास्त वेळ सकारात्मक रहायचे आहे आणि आलेली संधी पकडायची आहे. इथे तुमची स्पर्धा सकारात्मक + धूर्त लोकांसोबत असेल. इथे जी सकारात्मक + धूर्त लोक असतील ती ऐश आराम घेवून जातील, आणि बाकी सकारात्मक सर्वसामान्य आयुष्य घेवून जातील. सकारात्मक व्यक्तींना कसेहि आयुष्य भेटो त्यामध्ये त्यांचा फायदाच आहे.

एकदा का तुम्ही सकरात्मक आयुष्य जगायला लागला कि अनेक वर्षे किंवा शेवट पर्यंत तुम्ही सकारात्मक आयुष्य जगायला लागता त्यामुळे फक्त तुम्हाला एकदा सकारात्मक आयुष्याचे चक्र सुरु करायचे आहे. मग हे सकारात्मक आयुष्याचे चक्र स्वतः सुरु करा किंवा तज्ञांची मदत घ्या. जर तुम्ही सकारात्मक आयुष्याचे चक्र स्वताहून सुरु करणार असाल तर जास्तीत जास्त ३ महिने द्या आणि परिणाम नाही जाणवला कि लगेच तज्ञांची मदत घ्याल.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसिक आजार २ डिप्रेशन



मानसिक आजार २

डिप्रेशन

डिप्रेशन हे तणाव, नैराश्य, उदासीनता, नकारात्मक विचार, भावना आणि शोषित भूत किंवा वर्तमान काळ ह्याचे मिश्रण आहे. तपासल्याशिवाय डिप्रेशन चे मूळ कारण समजणार नाही. आपल्या भावना ह्या गुंतलेल्या असतात म्हणून जे काही पुस्तकात देतात त्यावरून अंदाजा लावू शकत नाही. निसर्गाने मनुष्य बनवला आहे आणि मनुष्याने शास्त्र. त्यामुळे फक्त नैसर्गिक शास्त्रच डिप्रेशन वर प्रभावी उपाय कार्य शकते ना कि इतर शास्त्र.

डिप्रेशन ने ग्रस्त असलेल्या व्यक्तीची लक्षणे कशी ओळखायची?

सहसा व्यक्ती डिप्रेशन ने ग्रस्त आहे हे तिच्या वागण्या, बोलण्या आणि चेहऱ्यावरून सांगू शकत नाही. ह्या सर्व थेअरी फेल गेलेल्या बघितल्या आहेत. हसत खेळत प्रगती करणारी लग्न करून घर बसवलेली व्यक्ती सुद्धा डिप्रेशन ने ग्रस्त असू शकते. त्यामुळे डिप्रेशन चे कारण शोधणे खूप आवश्यक आहे नाहीतर किंमत संपूर्ण कुटुंबाला चुकवावी लागते.

डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती हि नेहमी खिन्न आणि उदास चेहऱ्याने आयुष्य जगत असते?

नाही. ती सतत स्वतःला ती आनंदी आहे हे भासवत असते. ती सर्वांना मदत करत असते. ती तत्वज्ञान देखील सांगत असते. ती जोडीदारासोबत सामान्य आयुष्य जगत असते. ती लहान मुलांसोबत सामान्यपणे खेळत असते.

डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती सतत एकटे राहणे पसंद करते?

नाही. डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती हि मित्रांच्या समुहात देखील असू शकते. पार्टी आणि मौज मजा देखील करताना दिसेल. पण हे सर्व वागणे वरवरचे आहे ना कि अंतर्मनातील वागणे आहे.

विभक्त कुटुंबात डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती आढळून येते का?

नाही. सयुंक्त कुटुंबात जास्त प्रमाणात डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्ती आढळून येते.

डिप्रेशन फक्त तरून, वयस्कर लोकांना होते का?

नाही. आजकाल लहान मुलांना देखील डिप्रेशन होते. मी माझ्याच मित्राच्या मुलीचे उपचार केले होते आणि ती त्यावेळेस चौथीला शिकत होती. बदललेली जीवनशैली मुळे कोणीही डिप्रेशन ने ग्रस्त होऊ शकते.

डिप्रेशन फक्त नास्तिक विश्वास असलेल्या लोकांना होते का?

नाही. ह्याचा जास्त परिणाम हा आस्तिक लोकांमध्ये दिसून आला. पण इथे उपचाराला उत्तम प्रतिसाद नास्तिक लोकांपेक्षा आस्तिक लोकांकडून जास्त आला.

वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे, अध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे ह्यांना डिप्रेशन होते का?

हो. माझ्याकडे सर्व क्षेत्रातील डॉक्टर, अध्यात्मिक गुरु कारण जेव्हा भय्यूजी महाराज ह्यांनी आत्महत्या केली तेव्हापासून मी अध्यात्मिक गुरूंना देखील अटेंड करायला लागलो. प्रशिक्षक, सर्व प्रकारचे वक्ते हे सर्व माझ्याकडे उपचारासाठी येतात. ज्योतिष, हीलर, रेकी मास्टर आणि इतर सलंग्न क्षेत्रातील व्यक्ती देखील येतात. काही क्षेत्रातील व्यक्तींना मी ह्यासाठी अटेंड नव्हतो करत कारण प्रसिद्धी पासून दूर राहून जास्तीत जास्त लोकांना मानसिक आजारापासून मुक्त करायचे होते पण जर भय्यूजी महाराज सारखी एक व्यक्ती गेली कि खूप मोठी पोकळी निर्माण होते व नकळत लोड हा येतोच. काही कडक नियम बनवून प्रसिद्ध व्यक्तींना अटेंड केले जाते.

डिप्रेशन म्हणजे वेड लागले आहे असे आहे का?

नाही. डिप्रेशन हा मानसिक आजार आहे आणि सर्वच मानसिक आजार म्हणजे वेड लागणे नाही. वेड्या व्यक्तीचा मेंदू आणि शरीरावर ताबा नसतो आणि डिप्रेशन ने ग्रस्त व्यक्तीचा मन मेंदू आणि आयुष्यावर ताबा असतो.

डिप्रेशन वर उपचार होतात का?

हो. डिप्रेशन वर उपचार होतात फक्त योग्य तज्ञ व्यक्ती भेटली पाहिजे.

डिप्रेशन कायमचे बरे मारू शकतो का?

जर सुरवातीपासून डिप्रेशन चे मूळ सापडले कि डिप्रेशन कायमचे बरे करू शकतो.

डिप्रेशन बरा व्हायला किती कालवधी लागतो?

जितका जुना आजार तितका कालवधी जास्त. जर तज्ञ योग्य भेटला तर लवकर बरे करू शकतो. काही लगेच बरे होतात तर काहींना वेळ लागतो. कालावधी बघण्यापेक्षा उपचारावर लक्ष्य केंद्रित करावे.

डिप्रेशन वर वयक्तिक उपचार चांगला कि सामुहिक?

डिप्रेशन वर वयक्तिक उपचार नेहमी चांगला. सामुहिक उपचार होणे शक्य नाही कारण प्रत्येक व्यक्तीची समस्या हि वेगवेगळी असते. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. अति खाजगी किंवा लैंगिक समस्या ह्या समूहात बोलू शकत नाही. माझ्या मते तरी वयक्तिक उपचार केल्यास उपचार उत्तम होतो आणि रिझल्ट देखील जाणवतो.


महत्वाचे मुद्दे

वेळ आणि पैसा असल्यास आपण डिप्रेशन वर आरामात मात करू शकतो.

आता ऑनलाईन मार्गाने लगेच अटेंड केले जाते व भविष्यात होणारे नुकसान टाळले जाते.

काही वेळेस डिप्रेशनवर चौकटीबाहेर जावून उपचार करावे लागतात.

समोरच्या व्यक्तीचा जो विश्वास आहे त्यानुसार उपचार करावे लागतात.

व्यक्तीचा स्वभाव देखील उपचारा अगोदर बघावे लागते.

तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासारख्या समस्या अनेक लोकांना असतात फक्त ते आपल्याला माहिती नसतात. अंतर्मुखी स्वभाव असणे हा गुन्हा नाही. माझ्याकडे अंतर्मुखी स्वभावाची लोक व्यक्त होतात, त्यांना विनाकारण बडबड आवडत नाही किंवा जबरदस्तीने बोललेले आवडत नाही.

जिथे भावना जुळतात तिथे एकटेपण जाणवत नाही पण जिथे भावना नाही जुळत तिथे एकटेपण जाणवते. जर तुम्ही सयुंक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहत असाल तरी तुम्हाला एकटेपणा जाणवेन.

कोणीही तुमच्यासोबत नसले तरी मी तुमच्या सोबत आहे. बिनधास्त आपले आयुष्य जसे पाहिजे जगा. बाकी पुढच्या पुढे बघून घेवू. आयुष्यातील प्रत्येक क्षण मौल्यवान आहे.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1

Image by Free-Photos from Pixabay