उद्योजक व्यवसायिकांच्या आत्महत्या कश्या थांबवायच्या?

उद्योजक व्यवसायिकांच्या आत्महत्या कश्या थांबवायच्या?

आता एक बातमी वाचत होतो जिथे एका कपड्याच्या व्यापाऱ्याने आत्महत्या केली, ती बातमी भारतातील प्रसिद्ध ऑनलाईन वृत्तपत्रात आली आणि त्या वृत्त पत्राचे नाव आहे टाईम्स ऑफ इंडिया.


त्या व्यापाऱ्याचे वय ४७, गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबात त्याची बायको आणि दोन मुले आहेत. बायको जेव्हा मंदिरात गेली होती तेव्हा मोहनानी ह्यांनी आत्महत्या केली.


आताचा मुद्दा मुख्य आहे. तो समजून घ्या, आणि आत्महत्येची लेखाच्या शेवटी आत्महत्या रोखणाऱ्या संस्थांचे क्रमांक देवून मस्करी कशी केली जाते हे तुम्हाला समजून येईल.


व्यापाऱ्यावर कोरोना मुले आणि त्या कालावधी मध्ये ३० ४० लाखांचे कर्ज झाले होते, आता हे सामान्य व्यापारी, बँक काही उभे करणार नाही कारण अश्या व्यापाऱ्यांची संख्या खूप आहे. बोलणे सोपे असते पण जो परिस्थिती मधून जात असतो त्यालाच माहिती असते कि किती उठाठेव करावी लागते ते. मग कर्ज घेतले ते दुसऱ्या एका व्यापाऱ्याकडून, सतत पैसे परत देण्याचा तकादा पैसे उसने दिलेला व्यापारी हा लावतच असेल आणि काही केल्याने बाजारात उठाव नाही म्हणून पैसे देवू शकत नसेल आणि हे वास्तव आहे अनेक व्यापारी करोडोंची उलाढाल करायचे पण ह्या कोरोना कालावधी चा फटका असा पडला कि जास्तीत जास्त व्यापाऱ्यांचे उद्योग व्यवसाय बंद झाले, उरलेले कर्जात गेले, आणि काही उठावच नसल्यामुळे कितीही काहीही करून देखील त्यांचा उद्योग व्यवसाय हा नफ्यात नाही आणू शकले आणि ह्यांचाच व्यवसाय हा कोरोनाच्या आधी उत्तम सुरु होता. आयुष्य असे देखील पूर्ण बदलते, कोणीही काहीही करू शकत नाही. कौशल्य सर्व पण तरीही कोणीही काहीही करू शकत नाही, ह्यालाच आयुष्याची शिकवण म्हणतात.


चला ज्याने पैसे उसने दिले तो व्यापारी पैश्यांची मागणी करत असेल पण प्रकरण मोहनानी ह्यांची बदनामी करेपर्यंत गेले. ह्याची अजून पुष्टी नाही. मोहनानी ह्यांची बदनामी होईल असे व्हिडीओ हे सोशल मिडिया मध्ये पसरवण्यात आले. आता हे प्रकरण तर आत्महत्या करायला लावण्यासारखेच आहे. जे सरळ मार्गाने जगणारे आहेत जे भावनिक दृष्ट्या हळवे आहे तेच आत्महत्या करतात. कारण हा स्वभावाचा भाग झाला आहे आणि अश्या लोकांना वाचवण्यासाठीच कायदा आणि न्याय व्यवस्था बनवली आहे.


आता इथे समस्या काही आत्महत्या थांबवण्यासाठी बनवलेल्या समाजसेवी संघटनांची येत नाही कारण अश्यांना फोन करून देखील बघितले काहीही फायदा नाही, महाराष्ट्र महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग तर सरळ हात वरती करतात, काडीची मदत नाही, आत्महत्या करण्यास अप्रत्यक्ष प्रवृत्त करतात.


आता इथे मुख्य भूमिका येते ती पोलिसांची. तिथे तक्रार करण्यास गेल्यास कधी कधी असे वाटते कि अजून अपमान करण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. ठरलेले वाक्य, आम्ही काय करू, तुम्हाला पैसे भरावे लागतील, आम्हाला हेच काम आहे काय?, आणि हेच शब्द खाजगी कर्मचार्यांनी त्यांच्या ऑफिस मध्ये वापरले तर त्यांना कामावरून सरळ काढून टाकतात पण पोलिसांना हा नियम लागू नाही त्यामुळे असे बोलू नका कि भारतात लोकशाही आहे म्हणून, हे साफ खोटे आहे. मोहनानी वर जावून विचारावे लागेल. सर्व खेळ कायद्याच्या पळवाटा आणि गैरवापर ह्यावर आहे. अश्या लाखो केसेस दाखवेल जिथे काही गुन्हा नसतांना पण जेल झाली आहे.


आता पुढे उपाय सांगतो.


वकिलाचा सहारा घ्या, जर कोणी लोन सेटलमेंट करून देणारा असेल तर त्याची मदत घ्या, ह्यामुळेच आत्महत्या थांबतील ना कि फक्त समुपदेशनाद्वारे. पैसे तर द्यायचेच आहे त्यासाठी योग्य ती पाउले उचला मग तुम्हाला फरक जाणवून येईल. सगळ्यात मोठी शोकांतिका हि आहे कि जाती धर्माचे ठेकेदार कमी येणार नाहीत. तुम्हाला योग्य व्यक्तींद्वारेच ह्या समस्यांवर मात करावी लागेल. जर कोणी समाजसेवी वकील असेल जो सुरुवातीला मोफत सल्ला देवू शकेल, मदत करू शकेल, लोन सेटलमेंट करून देणारी व्यक्ती असेल तर त्यांनी कृपया मला संपर्क करावा जेणेकरून आपण मिळून अनेकांचा जीव वाचवू शकतो व अनेक आत्महत्या टाळू शकतो. सुरुवातीला कदाचित पैसे मिळणार नाही पण जेव्हा कर्जदार आर्थिक सुस्थितीत येतील तेव्हा नक्की ते तुम्हाला तुमची फी देवू करतील, कृपया ती फी घ्यावी कारण तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही अजून लोकांना मदत करू शकता.


ज्या लोकांचा कर्ज वसूल करणारे मानसिक छळ करत असतील तर त्यांनी मला मेसेज करे, काही समाजसेवी वकील आहेत त्यांचे क्रमांक तुम्हाला देईल व तुम्ही ह्यामधून बाहेर पडाल. समस्या असतील तर त्यावर योग्य उपाय मिळाले किंवा झाले तरच आत्महत्या थांबतील नाहीतर नाही.


जवळील मानसोपचारतज्ज्ञ कडून तुम्ही समुपदेशन करू शकता, लवकरच त्यांना भेट दया कारण जितके तुम्ही अम्न्सिक दृष्ट्या शांत रहाल, जितक्या भावना व्यक्त होतील तितके तुम्ही समाधानाचे नव नवीन मार्ग काढाल. जर माझ्याकडून ऑनलाईन समुपदेशन पाहिजे असेल तर लिंक खाली देत आहे.


https://bit.ly/3Qmvxdl


धन्यवाद

अश्विनीकुमार



“आर्थिक विकास करण्यासाठी कटू शब्द ऐकण्याची सवय लावून घ्या कारण ज्ञान त्यामधूनच मिळेल. इथे प्रोस्ताहनापेक्षा पुढचा ठेच आणि मागचा शहाणा हि म्हण कामी येते.”


अश्विनीकुमार


युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ

 


 “जेव्हा एखादा उद्योजक व्यवसायिक महिन्याला २० २५ लाख कमावतांना दिसत असेल तर त्याची जवळपास करोडोच्या घरात गुंतवणूक असते त्यामध्ये कर्ज देखील आले, सोबत अनधिकृत व्यवहार देखील असतात तेव्हा कुठे जावून हातात कमीत कमी २ ते जास्तीत जास्त ५ लाख येतात, सोबत करावी लागणारी उठाठेव वेगळी. जर तुमच्यात मानसिक क्षमता आहे तरच उद्योग व्यवसायात उतरा नाहीतर योग्य गुंतवणूक करून थोडे पैसे घेवून देखील सुखी समाधानी आयुष्य जगता येते. प्रोस्ताहन देणे सोपे आहे पण प्रत्यक्षात जेव्हा उतरता तेव्हा चित्र वेगळे असते.”


अश्विनीकुमार


वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/


युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :


ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf


ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI


टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv

 

“उद्योग असो, व्यवसाय असो किंवा गुंतवणूक, चंद्र बघून पाय पसरा नाहीतर कर्जात तरी जाल आणि कर्ज वसूल करणाऱ्यांचा तकादा तुमच्या, तुमच्या कुटुंबाच्या मागे लावून घ्याल.”


अश्विनीकुमार


वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/


युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :


ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf


ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI


टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv


 “उद्योग व्यवसाय आणि गुंतवणूक करतांना अतिविचार करू नका. जेव्हा तुम्हाला वाटेल कि तुम्ही अति विचार करत आहात तेवढ्यात तज्ञांची मदत घ्या ते तुम्हाला मार्ग दाखवतील नाहीतर अतिविचाराचे रुपांतर हे डिप्रेशन मध्ये होईल. मानसिक दृष्ट्या जितके झेपते तितकाच मेंदूला ताण द्या.”

अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ

व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

ग्रुप 0
https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI

टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :
https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv


 “फेसबुक चा वापर करतांना योग्य करा. जर पोस्ट शेअर करण्याच्या झाल्यास स्थानिक उद्योजक, व्यवसायिकांच्या करा जेणेकरून त्यांच्या उद्योग व्यवसायाला मदत होईल.”


अश्विनीकुमार


वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/


युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :


ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf


ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI


टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv


 “जगातील १० मोठ्या कंपन्या कुठल्या असे जेव्हा गुगल सर्च मध्ये टाकतो तर प्रथम क्रमांकावर वालमार्ट आणि एमेझोन आहे. वालमार्ट म्हणजे मोठे ऑफलाईन दुकान तर एमेझोन म्हणजे मोठे ऑनलाईन दुकान. एमेझोन तर भारतात आहेतच सोबत त्याने अनेक लहान मोठी दुकाने बंद करून टाकली किंवा त्यांचा धंदा बंद केला. दुसरीकडे एमेझोन मध्ये जे लघु दुकानदार होते त्यांच्यावर अल्गोरिदम द्वारे लक्ष ठेवून स्वतः उत्पादने काढून स्वस्तात विकू लागला. म्हणजे जास्तीत जास्त नफा का कंपनीकडे आणि तिथून अमेरिकेत जावू लागला. एकप्रकारे बोलायला गेल्यास मधला व्यवसायिक ज्याला आपण दलाल बोलतो ते दोघे आज जगातील सर्वोच्च कंपन्या आहेत आणि जे मेहनत करून उत्पादने बनवतात त्यांना कुठेही स्थान नाही. अश्या कंपन्यांचा आदर्श घेवू नका, त्या फक्त नफ्याकडे लक्ष देतात. अजून त्यांची काळी बाजू देखील आहे ती जगासमोर असूनदेखील त्याच्यावर इतकी चर्चा केली जात नाही. स्थानिक उद्योग व्यवसायांवर भर द्या, एक अरबोपती उद्योजक, व्यवसायिक तयार करण्यापेक्षा १०,००० लखपती उद्योजक आणि व्यवसायिक निर्माण करा. भ्रमात फसू नका.”


अश्विनीकुमार


वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/


युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :


ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf


ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI


टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv


 “एक श्रीमंत व्यक्ती अपघातात मृत्युमुखी पडली तर नियम बनवण्यात आले. श्रीमंत व्यक्ती अपघात करते तर नियम मोडण्यात येतात. श्रीमंतासाठी नियम बनवले देखील जातात व मोडले देखील जातात पण दंड हा फक्त गरीब आणि मध्यम वर्गासाठी बनवला जातो.”


अश्विनीकुमार


वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/


युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :


ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf


ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI


टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv


 “अनेक खाजगी कंपन्यांनी कर्मचारी निवृत्तीचे अघोषित वय हे ४० केले आहे, जर तुमची लघु उद्योग किंवा व्यवसाय असेल तर तुम्ही अश्या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल व उद्योग व्यवसाय भरभराटीस नेण्यास मदत होईल.”


अश्विनीकुमार


वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/


युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :


ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf


ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI


टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv


 “स्थानिक उद्योग व्यवसायांचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला असे अनेक उद्योजक व्यवसायिक दिसून येतील ज्यांना कर्जाची गरज आहे पण कोणीही कर्ज द्यायला तयार नाही पण त्यांच्यात क्षमता आहे कि त्यांना भांडवल भेटले कि ते परत उभे राहू शकतात तेव्हा अश्या कंपन्यांना जर तुम्ही एकट्याने किंवा समूहाने मिळून पैसे पुरवले योग्य व्याज दराने परतावा घेतला तर असे अनेक स्थानिक, छोटे उद्योजक व्यवसायिकांना तुम्ही नाव संजीवनी देवू शकतात.”


अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


 “मित्रांचा एक समूह कुठेही उद्योग व्यवसायाची सुरुवात करू शकतो व तो वाढवत नेवू शकतो. एकदा का समविचारी मित्र एकत्र आले कि सर्व प्रगती करतात, एकमेकांना पुढे नेतात. उद्योग व्यवसाय वाढवतात नाहीतर एकपासून अनेक उद्योग व्यवसाय सुरु करतात.”


अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


 “शेअर बाजारात पण गुंतवणूक करा पण आपल्या आजूबाजूला देखील बघा कुणाला गुंतवणुकीची गरज आहे कि नाही. तुमच्या एक गुंतवणुकीमुळे एक लहान उद्योग व्यवसाय परत सुरु होऊ शकतो आणि परतावा हा १०० % असतो. हि लोक पैसे घेवून पळून जात नाही तर जाणीव ठेवून परत करतात. १०० पैकी ५ पळून जातील, ३५ ह्या नाहीतर त्या कारणांनी अपयशी होतील पण ६० % यशस्वी होतील. इतका परतावा तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि हे छोटे उद्योजक व्यवसायिक अनेक स्थानिक उद्योग व्यवसायाला हातभार लावतात व स्थानिक ग्राहकांना उत्तम दर्ज्याच माल देतात किंवा सेवा पुरवतात.”


अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ


 “९ ते ५ नोकरी हा प्रकार उरला नाही, महागाई प्रचंड वाढली, शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च वाढला ह्याचा फायदा घेवून काही लोक नोकरी सोडून उद्योग व्यवसाय सुरु करण्याच्या जाहिराती करतात व सामान्य नोकरदार वर्ग त्यामध्ये फसून पैसे वाया घालवतो. अश्या जाहिरातींच्या मायाजालात फसू नका, बचत आणि योग्य गुंतवणूक करा, मुलांना लहानपणापासून आर्थिक आयुष्याचे धडे द्या मग बघा कसे चमत्कारिक रित्या तुम्ही तुमच्या आर्थिक संकटातून बाहेर पडता व आर्थिक आयुष्यात झेप घेतात ते.”


अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ