माणसाच्या (जगभरातील) सामाजिक इतिहासाचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला जाणवून येईल की
“श्रीमंत (गर्भ श्रीमंत, सत्ताधारी) लोकांमधील गरीब होण्याचे प्रमाण खूप कमी राहिले आहे.”
“गरीब लोकांचेही श्रीमंत होण्याचे प्रमाण खूप कमी राहिले आहे.”
“मध्यमवर्गीय ह्यांचे श्रीमंत होण्याचे प्रमाण खूप कमी राहिले आहे आणि गरीब होण्याचे प्रमाण खूप जास्त राहिले आहे.”
हे अजून चालूच आहे. जो काळानुसार बदलतो तोच टिकतो आणि हेच गुण अनुवांशिकतेमधून पुढील पिढीपर्यंत जात असतात व त्यांची पिढी अजून जोमाने कमी वेळेत प्रगती करत जाते. जिथे सामान्य 30 नंतर सेटल होतात तिथे ते आयुष्याची दुसरी इनिंग चालू करतात.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार