IIT आणि IIM ह्या भारतातील प्रसिद्ध विद्यापीठांना एकच आव्हाहन आहे, जर तुम्ही जग प्रसिद्ध आहात, तुमच्या व्यवस्थापन मध्ये, मुख्याध्यापक आणि शिक्षकांमध्ये इतकी क्षमता असेल तर ऍडमिशन घ्यायची लिस्ट उलट क्रमांकात लावा, घ्या कमी टक्केवाल्याला आणि तज्ज्ञ बनवून दाखवा. बघू देत तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात कि निसर्ग जो सगळ्यांना एकच नियम लावतो. निसर्ग कोळश्याला हिरा बनवतो, तुम्ही कमी टक्के वाल्याला काय बनवणार? आणि ज्यांनी शिक्षण अर्धवट सोडले तेहि यशस्वी झाले आहेत मग त्याच्या मध्ये क्षमता नाही आहे का? नसेल तर मग त्यांना तुमच्या इंस्टीटयूड मध्ये वक्ते म्हणून का बोलावतात?
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार