शुद्धीकरणाचे महत्व, प्रकार आणि न केल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या



शुद्धीकरणाचे महत्व, प्रकार आणि न केल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या

आपल्या आयुष्यात शुद्धीकरणाचे खूप महत्व आहे. जर आपण ठराविक वेळेस शुद्धीकरण करत राहिलो तर जी उर्जा आणि भावना साठून काळी झालेली असते व तिचे गाळात रुपांतर होवून ती तुमच्या आयुष्यात नवीन चांगले काही घेऊन येवू देत नाही आणि आले तरी साठू देत नाही, सर्वकाही वाहून नेले जाते.

मग कधीतरी वैतागून तुम्ही तुमच्या अंतर्मनातील अथांग खोल तलाव ढवळता आणि जे नकारात्मक होते ते भूतकाळाच्या गाळात साठून त्यांनी एक स्वरूप प्राप्त केले जे त्या व्यक्तीला वास्तवात दिसायला लागते, तशी परिस्थिती परत निर्माण होते पण काळी, लोक आयुष्यात येतात पण जे वाईट झाले आहेत तेच, आणि काही तर अश्यात लग्न करून आपले आयुष्य हे नर्क करून घेतात, स्त्रिया तर पती परमेश्वर मानतात म्हणजे नकारात्मक जोडीदारासोबतच ते आयुष्य व्यतीत करतात व बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही.

गाळ हा काढून बाहेर टाकायचा असतो, त्याचा वापर खतासारखा केला जातो, तो गाळ अंतर्मनाचा तलाव स्वतः वापरू शकत नाही, आणि जर अध्यात्मिक लोक असतील विविध प्रकारच्या बाधा होण्याची दाट शक्यता असते.

तुम्ही आयुष्य जगत आहात, उर्जा, भावना प्रवाहित होत आहेत, त्यापैकी काही साठून राहत आहे, तुमचे शरीर वजनदार बनत आहे पण तुम्हाला समजून येत नाही कारण हे उर्जा आणि भावनेचे वजन असते. आणि बस एकदा तलाव धवळला कि सर्व संपले. इथून भाग्याची जागा दुर्भाग्य घेते.

शुद्धीकरणाचे प्रकार

आत्मा शुद्धी : खूप महत्वाचा टप्पा ज्यामुळे आपण अनेक विधी करतो, खासकरून व्यक्ती मृत्यू मुखी पडल्यावर, वारल्यावर. हे आपल्या भारतीय शास्त्राचे महत्व आहे. इथे तज्ञांची मदत ह्यासाठी घ्यावी लागते कारण जिवंत असताना देखील शुद्धीकरण करण्याची गरज लागते. जर तुमचा अध्यात्मावर विश्वास आहे आणि त्यानुसार आयुष्य जगत असाल तर तुम्हाला कालांतराने तुम्ही उर्जा शुद्ध करून घ्यावी लागते जेणे करून अलौकिक संकटे हि टाळली जातात.

शरीर शुद्धीकरण : ह्यामध्ये काही प्रकार आहेत. जसे उर्जा, कंपने, भावना, विचार, स्वभाव आणि सवयी.

नंतरचा भाग येतो तो आयुष्य शुद्धीकरणाचा. त्या संदर्भात फक्त महत्वाचे मुद्दे देण्यात येतील.

खाजगी आयुष्य शुद्धीकरण, आर्थिक आयुष्य शुद्धीकरण (सर्व प्रकारचे आर्थिक आयुष्य), वास्तू शुद्धीकरण (सर्व प्रकारच्या वास्तू खाजगी, व्यवसायिक ते सार्वजनिक), पुरुष, स्त्रिया, लहान मुले, आणि ज्येष्ठ शुद्धीकरण, शैक्षणिक शुद्धीकरण, वैवाहिक शुद्धीकरण, लैंगिक शुद्धीकरण.

ह्या शुद्धीकरणामध्ये नकारात्मक साठलेले, न वापरलेले गाळ काढून परत तुमचे आयुष्य सुख, समाधान, समृद्धी, संपत्ती आणि पैश्याने प्रवाहित केले जाते. नवीन नद्यारूपी मार्ग हि पुनरजीवित केले जातात. खूप बरे वाटते, हलके वाटते, परमोच्च आनंद गाठल्यासारखे वाटते, भाग्यशाली चमत्कारिक आयुष्य जगायला सुरवात होते, जे हवे ते मिळते आणि ते देखील अमर्याद मिळत जाते.

मी जे सांगत आहे ते अनुभवण्याचा भाग आहे आणि अनुभव हे शब्दात व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे ठराविक महत्वाचे मुद्दे मांडले आहेत, बाकी तुम्ही इनबॉक्स, किंवा व्हास्टएप मेसेज ह्याद्वारे विचारू शकता, तेव्हा फक्त माहिती दिली जाईल ना कि प्रक्रिया केली जाईल, ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी फक्त.

धन्यवाद
अश्विनीकुमार

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

Image by Sabine Zierer from Pixabay

पैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे?


पैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे?

पिढीजात पैसे कमावण्याचे मार्ग

संपत्ती किंवा पैसे कमावण्याचे मार्ग

वारसाहक्क

धार्मिक, सामाजिक नियमानुसार.

उद्योग पारंपारिक, वयक्तिक आणि सामाजिक.

व्यवसाय पारंपारिक, वयक्तिक आणि सामाजिक.

नोकरी

धोक्याची सूचना : नोकरी आता पारंपारिक पिढीजात राहिली नाही. कंपनीचा मालक त्याची कंपनी हि त्याच्या वारसांना किंवा सामाजिक संघटना असेल तर त्यांना देईल पण नोकरी तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला देवू शकत नाही. कितीही मोठे पद का असेना ह्यासाठी देखील अनेक कुटुंबे रांगेत असतात. हा थोडी हुशारी वापरून, धूर्तपणा, कपट आणि वाम मार्गांनी तुम्ही हि नोकरी पिढीजात करू शकता पण धोके हे राहणारच.

व्यवसायात साधे लहान दुकान आणि त्यासोबत सुरु असलेला व्यवसाय हा पुढच्या पिढीला देवू शकतो पण नोकरी नाही.त्यानंतर तुमचे संस्कार आणि पुढच्या पिढीचा निर्णय आहे कि तो व्यवसाय करायचा कि नाही आणि त्याला कमी लेखून त्यापेक्षा कमी पगाराची नोकरी करायची.

मराठी समाजाने सोडले ते परप्रांतीय समाजाने पकडले. संधी जो तिचा फायदा घेतो तीचीची असते ना कि सोडणार्यांची. म्हणून मुंबई मध्ये उच्चभ्रू वस्तीत परप्रांतीय जास्त आहेत आणि मराठी कमी. आणि त्याच उच्चभ्रू वस्तीत अनेक परप्रांतीय लघु व्यवसाय करून लाखोंमध्ये फायदा उचलत आहेत.

आपला नेता असणे, तो श्रीमंत असणे, काही मराठी राजकारणी श्रीमंत असणे म्हणजे मराठी समाज नाही. मराठी समाज तोच जो समृद्ध असेल, ज्याच्याकडे सर्वकाही असेल ना कि अपवाद राजकारणी किंवा धर्मकारणी.

जात, धर्म, राजकारण, इतिहास असेच चालत राहणार फक्त तुमचे आयुष्य सरासरी ६० ते १०० वर्षांचे आहे. तुम्ही ठरवा कि तुम्हाला तुमचे कुटुंब बघायचे आहे कि भूतकाळात जावून डिप्रेशन ह्या मानसिक आजाराने ग्रस्त व्हायचे आहे.

जर मुंबईत राहून तुम्हाला तुमच्या गरजेपेक्षा जास्त पैसे कमावता येत नसेल, किंवा श्रीमंत बनण्याच्या संधीचा फायदा घेता येत नसेल तर तुमच्यात आर्थिक मानसिकता नाही. हि मानसिकता निर्माण करावी लागते त्यानंतरच तुम्हाला संधी दिसायला लागतात.

तुमच्यात आर्थिक मानसिकता असेल, तुम्ही आर्थिक साक्षर असाल तर तर तुम्ही आज तुमच्या गरजेपेक्षा जास्त पैसा खेचत आहात आणि नाही तर तुमच्या आयुष्यात पैसे येण्याचा प्रवाह हा नीट वाहत नाही. आयुष्य मस्करी नाही, हॉस्पिटल मध्ये जेव्हा घरची व्यक्ती एडमिट असते, जीवनमरणाचा प्रश्न असतो आणि लगेच पैसे उभे करायचे असतात तेव्हा महत्व समजते पण तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो.

भावनेला किंमत नाही. आर्थिक आयुष्य आणि इतर आयुष्य वेगवेगळे ठेवून जगावे लागते, जिथे जास्त वेळ द्यायची वेळ येईल तेव्हा पैश्यांना निवडा कारण आता जगण्यासाठी पैसा लागतो. पैसा असेल तेव्हा तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करू शकता आणि अजून जास्त पैसा असेल तेव्हा तुम्ही समाजसेवा करू शकता पण ह्यासाठी देखील पैसा पाहिजेच.

आर्थिक दृष्ट्या साक्षर आणि सक्षम बनण्यासाठी मी २ कोर्स सुरु केले आहे, पहिला आहे मानसिकतेचा आणि दुसरा आहे पैसे सर्व मार्गांनी खेचून आणण्याचा.

जे फॉलोअर्स आहेत, जे समविचारी आहेत आणि ज्यांनी पैसे कमावण्याच्या आड येणारे सर्व मार्ग बंद केले असतील अश्यांचे स्वागत.

रिझल्ट येतो पण कोर्स कठीण आहे, त्यामुळे पूर्ण मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तयार असाल तरच पाउल उचला नाहीतर नाही. कमजोर लोक हि तोवर नैराश्य आणि हृदय विकार किंवा इतर तस्तम विकारांनी ग्रस्त होण्याची शक्यता असते.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

** फी पेड झाल्यावर ऑनलाईन ऑफलाईन भेटीची वेळ ठरवण्यात येईल.

फेसबुक : चला उद्योजक घडवूया

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

आपली किंमत वाढवण्यासाठी फक्त अंतर्मन नाही तर बाहेरील परिस्थिती देखील बदलावी लागते



कल्पना करा कि तुम्ही हिरा आहात.

तुम्ही स्वतःला हिरा बनवण्यासाठी १५० ते २०० किलोमीटर जमिनीमध्ये गाडले, म्हणजे कठीण परिश्रम घेतले.

तुम्ही ९०० ते १३०० डिग्री तापमान सहन केले, म्हणजे संकटांचा सामना केला.

तुम्ही ४० ते ५० किलोबार म्हणजे पृथ्वीवर असलेल्या दबावाच्या ५०,००० पट जास्त दबाव तुम्ही झेलला, म्हणजे समस्यांना तोंड दिले.

इथे तुमचे हिऱ्यात रुपांतर झाले.

आता तुम्ही किंमती आहे का?

नाही.

अगोदर हिरा कुठे आहे त्याचा शोध घ्यावा लागतो.

(इथे आयुष्याची काळी बाजू दर्शवली होती ती काढून टाकण्यात आली.)

एकदा खोदकाम सुरु झाले कि तुम्हाला बाहेर बाजारपेठ निर्माण करावी लागते. त्या बाजारपेठेवर नियंत्रण मिळवावे लागते.

भावनिक जाहिरात करून हिऱ्याची किंमत वाढवावी लागते.

त्यानंतर जेव्हा तुम्हाला बाहेर काढता तेव्हा तुमचे स्वरूप असे नसते कि कोणीही तुम्हाला लगेच घेईल म्हणून. इथे तुमची किंमत ग्राहकात नाही तर उद्योजक जगतात असते.

हा टप्पा महत्वाचा आहे.

इथे जसे बाजारात विकले जाल त्याला महत्व आहे.

उद्योजक तुम्हाला पैलू पाडतो. तुम्हाला सुंदर आकार देतो, चमक देतो जेणे करून लोक तुम्हाला पसंद करायला लागतील.

ह्या वरच्या ओळीत तुम्हाला उत्तर भेटले असेल कि बाह्य स्वरूप देखील किती महत्वाचे आहे ते. फक्त बाह्य स्वरूप नाही तर जगानुसार देखील थोडे बदलावे लागते. म्हणून आपले कडपे, वागणे बोलणे हे जेव्हा लोकात मिसळाल तेव्हा मृदू, मितभाषी आणि आकर्षक ठेवाल.

मग व्यापाऱ्याकडे तुम्ही जातात. तिथून ग्राहक तुम्हाला विकत घ्यायला सुरवात करतात.

तुमची किंमत इतकी आहे कि तुमचा व्यापार हा कायदेशीर आणि बेकायदेशीर ह्या दोन्ही मार्गांनी होतो व जेव्हा देखील व्यवहार होतात ते शेकडोत नाही तर हजारो आणि लाखोत होतात. जर तुमच्या सारखे एकत्र आले कि थोडे मिळून करोडो पार करतात.

वरील नियम वापरा आणि ह्याच आयुष्यात स्वतःची किंमत वाढवून जगा जेणेकरून आयुष्याच्या प्रत्येक भागात तुम्हाला फक्त समृद्धी आणि अमर्याद अनुभवायला मिळेल.

९० ते ९९ % आत्मविकास आणि १० ते १ % बाह्यविकास तुमचे रुपांतर मौल्यवान हिऱ्यात करतो. हा माझा सिद्धांत आहे.

तुम्हाला देखील तुमची किंमत वाढवायची असेल तर आजच आपल्या ऑनलाईन सेवेचा लाभ घ्या व पुढील क्षणी बदल अनुभवा.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

आजारपणामुळे येणाऱ्या ताण तणावावर मात आजारपण दूर कसे करायचे किंवा त्याची तीव्रता कमी कशी करायची?



आजारपणामुळे येणाऱ्या ताण तणावावर मात आजारपण दूर कसे करायचे किंवा त्याची तीव्रता कमी कशी करायची?

मी सहज वृत्तपत्रावरून नजर फिरवत होतो तेव्हा एक बातमीने माझे लक्ष्य वेधून घेतले. हेडलाईन होती "निरंजनी आखाड्याच्या महतांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली." आत्महत्या करण्याचा अंदाजा हा वर्तवण्यात आला कि ते काही दिवसांपासून उच्च रक्तदाब आणि पोटाच्या आजाराने ग्रस्त होते.

अगोदर देखील अशीच एका अध्यात्मिक जगतातील प्रसिद्ध गुरु ने आत्महत्या केली होती त्यांचे नाव आहे भय्यूजी महाराज आणि त्यानंतर हि बातमी. ह्या जगात कोणीही जन्माला येवू दे त्याला जन्मजात निसर्गनियम हे लागू होतात म्हणजे होतातच मग ती व्यक्ती कोणी का असेना.

कोणीही कितीही बोलो कि त्याचा भावनांवर ताबा आहे वगैरे पण काही नैसर्गिक गरजा असतात त्याला सहसा ताब्यात ठेवू शकत नाही, अगदी नगण्य लोक असतील नैसर्गिक भावना ताब्यात ठेवणारे कदाचित एकप्रकारे जन्मजात काही दोष असू शकतात म्हणून असे शक्य आहे किंवा दोन चेहरे वावरून व्यक्ती जगत असेल तर शक्य आहे, चार भिंतींमध्ये कोण कोण काय काय करते हे कोणीही रेकोर्ड करत नाही. प्रत्येकाला खाजगीपणा जपण्याचा हक्क आहे.

हे बघा वास्तव सांगतो जे बोलतात कि आत्महत्या करणे हा काही मार्ग नाही त्यांना एकच सांगतो कि प्रत्येकाची मानसिक क्षमता वेगवेगळी असते, स्वतःच्या मानसिक क्षमतेतून तुम्ही समोरच्याला सल्ला देवू शकत नाही, आणि ज्याचे जळते त्यालाच कळते त्यामुळे अश्या कमेंट विरांपासून लांब रहा आणि तज्ञांची मदत घ्या.

साधे लहान न बरे होणारे आजार देखील खूप मानसिक ताण देवून जातात. व्यक्ती सतत त्याच विचारात असते व त्या आजारासोबत जगत जात असते. आणि जे मोठे आजार असतात त्यामध्ये मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास हा खूप होत असतो. पैसा असो किंवा नसो इथे हे महत्वाचे नाही तर जो मानसिक त्रास होत त्यावर लक्ष्य केंद्रित निकडीचे आहे.

आत्महत्या फक्त गरीब नाही तर जो समस्येमधून जात असतो तोच करतो मग ती गरीब असो किंवा श्रीमंत, मानसिक ताण जात धर्म, पंथ प्रांत राज्य आणि देश काही मानत नाही. मानसिक ताणाची तीव्रता एकसारखीच असते.

आता तुम्हाला तुमची क्षमता दाखवून देतो. तुम्हाला माहिती आहे का कि आपले शरीर हे अब्जो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर असे बनलेले आहे? तुम्हाला माहिती आहे का कि अजून संपूर्ण जमीन आपण पालथी घातली नाही, समुद्र तर अजून बघितलाच नाही जिथे अब्जो किंवा त्यापेक्षा अगोदरपासूनचे जीव राहत असतील जे आपण बघितलेले नाही, आणि ब्रम्हांड तर सोडूनच द्या. हीच क्षमता तुमची आहे ज्यामध्ये अनेक चमत्कारिक शक्य लपलेल्या आहे ज्या तुम्हाला पाहिजे ते साध्य करून देवू शकतात, आजारपण पण अगदी नगण्य आहे.

जेव्हा तुम्ही आजारी पडाल तेव्हा जितका होईल तितका मेंदू शांत ठेवायचा, जितका तुमचा मेंदू शांत राहील तितकेच मेंदू आजार बरा करण्यासाठी प्रयत्न करेल. इथे तुम्ही मेंदू शांत ठेवल्यामुळे काय होते कि तुम्ही नकारात्मक विचार मेंदूकडे पोहचवत नाही आणि मेंदू ते विचार पुढे पोहचवत नाही जेणे करून आजरपण वाढत नाही किंवा त्याची तीव्रता जाणवत नाही ज्यामुळे तुम्ही आरामात दैनदिन जे काही काम असेल ते करू शकता.

त्यानंतर तुम्हाला ज्या काही नैसर्गिक तुमच्या गरजा आहे त्या पूर्ण करत जायच्या आहेत. तुमचा आहार एकसारखाच ठेवायचा आहे. वेळ पाळायच्या आहेत. जर जास्त काम असेल तर ते काम कमी करायचे किंवा दुसरे काम शोधायचे. तुमचे जिवंत राहणे हे काम करण्यापेक्षा महत्वाचे आहे. बंगल्यातून तुम्ही झोपडीत देखील राहू शकता जर जिंवत राहिलात तर आणि तिथून परत प्रगती करू शकता. अपयश इतकेही वाईट नाही आहे.

सकारात्मक विचारांमध्ये नकारात्मक विचारांमध्ये शक्ती जास्त असते त्यामुळे जितका तुम्ही सकारात्मक विचार कराल तितके लवकर तुम्ही बरे व्हाल किंवा आजाराची तीव्रता कमी कराल. हे सकारात्मक विचार औषधांसारखे घ्यायचे असतात आणि बाकी वेळ तुम्ही तुमच्या जीवनात पथ्य पाळून जगायचे. अगदी सोपे आहे, आज आता ह्या क्षणी तुम्ही प्रयत्न केला कि पुढील क्षणी तुम्हाला बरे वाटायला सुरवात होईल.

जरा प्रोस्ताहित करणाऱ्या पुस्तकांपासून लाबं रहा, वाचन वेगळे आणि जेव्हा जीवावर बेतते तेव्हा कृती करणे वेगळे. काही पुस्तके हि जास्त खरेदी होण्यासाठी लिहिली गेलेली आहेत जी लोकांनी विकत घेतली तरीही ते माझ्याकडे समुपदेशन, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि उपचारासाठी येतात. आणि जर पुस्तकांचा वाचून कोणी तुमच्यावर उपचार करत असेल तर कृपया स्वतःचा जीव सांभाळा, तुम्हे शरीर आणि आयुष्य काही प्रयोग करण्यासाठी नाही. माझ्या घरी देखील एक व्यक्ती आणि लाखो रुपये गमावून बसलो आहोत आम्ही. आयुष्यात पास नापास शेरा मारून गुणपत्रिका पहिली मिळते आणि नंतर शिकवले जाते.

माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे, जे तज्ञ डॉक्टर आहेत त्यांनी अनेक वर्षे प्रत्यक्ष रुग्णालयामध्ये काम केलेले असते म्हणून मी प्रत्येक लेखात बोलत असतो कि अनुभवला पर्याय नाही आणि हाच अनुभव मी लोकांना अनुभवायला सांगतो जेणेकरून त्यांना भ्रम आणि वास्तव मधील फरक कळतो आणि त्यांचे आजरपण दूर होते व आयुष्य पूर्णपणे बदलून जाते.

तुम्ही सुरवातीला घरी प्रयत्न करू शकता पण जर ३ महिन्यात बरे नसेल वाटत तर माझी मदत घेवू शकता. स्वतःच कुठेतरी मर्यादा घातलेली बरी. ८० वर्षांचे ज्येष्ठ नागरीक बघितले आहे जे विविध आजारांवर गोळ्या खात जगतात, अनेकदा हृदयाची शस्त्रक्रिया होवून जगतात आणि सर्व ताण तणावाची कामे आरामात करतात. हो हे वास्तव आहे, तुम्ही देखील कितीही मोठा न बरा होणारा आजार क असेना त्यासोबत आरामात जगू शकतात आणि तेही तुमचे ध्येय आणि स्वप्ने साध्य करून.

एकदा प्रयत्न करा. मी तुमच्या पाठीशी आहे.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

तुमच्या घरात नकारात्मक घटनांची शृंखला तर सुरु झाली नाही ना?



अनेकदा हि नकारात्मक घटनांची शृंखला समजून येत नाही कारण आपण आपले आयुष्य जगण्यातच व्यस्त असतो. एका कुटुंबात जेव्हा त्याची आई मेली तेव्हाच हि शृंखला सुरु झाली होती पण ३ व्यक्ती गेल्यावर समजले कि नकारात्मक घटनांची शृंखला हि सूर झाली आहे. अनेकदा हि इतर नकारात्मक घटना नाही घडवत तर सरळ घरातील व्यक्तींचा जीव घेत जाते. मग कारण आत्महत्या का असेना.

एक वयामानानुसार मृत्यू झाला पण असे कुणालाच वाटले नव्हते,, चला ठीक आहे एक मृत्यू मान्य केला त्या पाठोपाठ तरून मुलगा, दोनदा योगायोग? ठीक आहे मान्य करू पण एक लहान मुलगा पण?

हे बघा जर नकारात्मक शृंखला जर आर्थिक असेल, किंवा इतर कुठलीही असेल ते मान्य आहे पण नकारात्मक शृंखला हि जीव घेत असेल तर ती नकारात्मकता हि खूपच खोलवर रुजली आहे आणि हि एकप्रकारे कौटुंबिक समस्या आहे, कुणा एकाच्या अंतर्मनाची, स्वप्नांची, कंपनाची किवा उर्जेची नाही तर संपूर्ण कुटुंब ह्यासाठी जबाबदार आहे.

आपण विविध जाळ्यांनी एकमेकांशी जुळलेलो आहोत, त्यातल्या त्यात जर जर कौटुंबिक असेल तर आपण त्या कौटुंबिक व्यक्तीला आपल्या अंतर्मनात, भावनेत, स्वप्नात, कंपनांत आणि उर्जेत स्थान देतो किंवा ते दरवाजे उघडे करतो पण सहसा बाहेरील लोकांसाठी हे असे काही करत नाही त्यामुळे बाहेरील उर्जा सहसा आपल्या आयुष्यात प्रवेश करून आपले आयुष्य उध्वस्त करत नाही.

मन मोकळेपणाने जगा पण ह्याचा अर्थ असा नाही कि बेसावध होवून जगा म्हणून. सर्वच समस्या ह्या दिसून येत नाही तर काही न दिसणाऱ्या समस्या आतमध्ये वाढत जावून शेवटी आयुष्य कायमचे उध्वस्त करतात. भले तुम्ही आज भाग्यशाली आयुष्य जगत असाल, चमत्कारिक आयुष्य जगत असाल पण जर एखादी समस्या अगदी आयुष्याच्या खोलवर रुजली असेल तर ती आनंदाने जगण्याच्या नादात आपण विसरून जातो मग शेवटी ती एकदाच आक्राळ विक्राळ स्वरूप घेवून डोके वर काढते आणि सर्व उध्वस्त करते.

जो पर्यंत आपण प्रेक्षक असतो तोपर्यंत आपल्याला अनुभव नसतो किंवा असला तरी हळहळ व्यक्त करतो पण जर जेव्हा स्वतःवर येते तेव्हा समजते कि काय तीव्रता असते ते आणि कसे हतबल असतो. सकारात्मक रहा बोलणे सोपे असते पण ज्याचे जळते त्यालाच कळते. आणि जेव्हा ह्यावर घरगुती उपचार केले जातात तेव्हा अनेकदा समस्या अजून वाढत जातात.

तुमची वर्तमान परिस्थिती तुमचे वास्तव आहे, तुम्हाला हॉस्पिटल, अपघात, न बरे होणारे आजार किंवा इतर संकटांचा अनुभव नाही किंवा तुमच्या संपर्कातील कुठल्याही व्यक्तीला अश्या समस्या आयुष्यात आल्या नसतील ह्याचा अर्थ असा नाही कि ह्या समस्या अस्तित्वात नाही म्हणून. जेव्हा तुम्हाला गरज पडते तेव्हा तुमचा एक भ्रम तुटला जातो आणि तुम्हाला दुसरे जग देखील दिसून येते जिथे दुख, संकटे आणि समस्या आहेत.

सर्वांचे अस्तित्व इथेच आहे. देव देखील इथेच आहे आणी दानव देखील. ज्याला ज्याचा अनुभव आला त्यासाठी ते वास्तव आहे आणि ज्याला नाही आला त्यासाठी नाही ह्याचा अर्थ असा नाही कि तुम्हाला अनुभव नाही म्हणून अस्तित्वच नाही. उलट तुम्ही ह्या अब्जोंच्या लोकसंख्येतील एक आहात, तुमच्या अस्तित्वाने कुणालाच काही फरक नाही पडत, प्रत्येकाला अस्तित्व असते ते प्रत्येकासाठी महत्वाचे असते.

आयुष्यात समस्या असणे वेगळे आहे समस्यांची शृंखला सुरु होणे वेगळे. समस्या एक येते, ती तात्पुरती, कायमस्वरूपी किंवा तुम्ही जो पर्यंत उपाय करत नाही तोपर्यंत राहते पण जर शृंखला असेल तर मग विचार करा कि ती किती नुकसान करू जाईल ते, आणी जर शृंखला हि सुप्त स्वरुपात असेल तर ति एकदाच म्हणजे वाढल्यावर डोके बाहेर काढते आणि सर्व संपवून टाकते.

मी दररोज अश्या समस्यांनी ग्रस्त लोकांच्या अध्यात्मिक आणि वैज्ञानिक मार्गाने मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि ह्यामध्ये यश येते देखील त्यामुळे मला वास्तवाची चांगलीच जाणीव आहे. तुम्ही देखील समस्यांची शृंखला निर्माण होण्याअगोदर तिला कायमस्वरूपी तुमच्या आयुष्यातून किंवा कुटुंबातून काढू शकता आणि जर समस्या सुप्त असेल, खोल वर रुजत जात असेल तिचे शृंखलेत रुपांतर होत असेल तर ती किंवा तश्या समस्या शोधून अगोदरच त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करू शकता.

अश्या समस्यांमध्ये कृपा करून तज्ञांची मदत घेत जा, कारण अनेकदा लोक समस्या न बरी होई पर्यंत मोठी होते तेव्हा लोक धावपळ करतात मग अश्या वेळेस खूप कमी लोकांना यश येते बाकी उरलेल्यांना फरकच पडत नाही. आहे ते वास्तव सांगत आहे. जर काही अध्यात्मिक उपाय काम करत असतील तर ते करून बघा, पण मनापासून करा, जर वैज्ञानिक मार्गांचा अवलंब करत असाल तर तो देखील करू शकता, हे सर्व शास्त्र तुमच्या भल्यासाठीच बनलेले आहे.

मी जो पर्यंत समुपदेशन करत नाही, तपासत नाही तोपर्यंत काहीही बोलू शकत नाही, कारण समस्या एक असेल आणि उपचार अस्तित्वात नसलेल्या समस्येवर होत असेल तर ती नसलेली समस्या तर निर्माण होतेच पण सोबत असलेली समस्या देखील वाढलेली असते.

एक लक्ष्यात ठेवा कि तुमची क्षमता अमर्याद आहे, तुम्ही पाहिजे ते करू शकता, हि क्षमता तपासण्यासाठी तुम्हला विनाकारण संकटात पडण्याची गरज नाही तर तुम्ही हुशार बनून सर्वकाही ठीक असताना आत्मविकास करत येणाऱ्या सर्व समस्या ह्या टाळू शकता किंवा जर त्या निर्माण झाल्या कि मग कितीही मोठी समस्या का असेना तिच्या वर अगदी आरामात मात करू शकता. निर्णय तुमचा, आयुष्य तुमचे आणि जबाबदारही तुम्हीच.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

कुठल्या प्रकारची लोक श्रीमंत बनू शकतात? तुम्ही त्या प्रकारात येता का?



श्रीमंत बनायला लोकांनी किंमत मोजली, अनेक वर्षे धीर धरला, अनेक समस्यांना तोंड दिले आणि जे जगले ते आज श्रीमंत आणि समृद्ध आयुष्य जगत आहत. हि लोक काही दिवस किंवा महिन्यात पैसे दुप्पट तिप्पट च्या मागे नाही लागले तर सरासरी ६० ते १०० वर्षांच्या आयुष्यात ते किती वर्षे येतात ज्यामध्ये योग्य पैसे गुंतवले तर प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात परतावा मिळतो.

२००२ ते २००७ ह्या कालावधी मध्ये ज्यांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली त्या सोन्याचा भाव आता ३०,००० च्या पार आहे. २००२ ते २००७ अजून किती मोठा संधी असलेला कालावधी पाहिजे? ज्यांच्याकडे पैसे होते दूरदृष्टी होती त्यांनी तर सोन्यामध्ये गुंतवणूक केलीच पण ज्यांच्याकडे जेमतेम पैसे होते त्यांनी पोटाला चिमटा काढून गुंतवणूक केली त्यांचे बलिदान व्यर्थ नाही गेले.

० ते २ वर्षात श्रीमंत होणारे २ % पेक्षा कमी लोक असतात पण कमीत कमी ५ ते ३० वर्षात श्रीमंत होणारे ९८ % श्रीमंत लोक असतात असतात ज्यांनी हा प्रवास पूर्ण केला असतो.

हा जो अनेक वर्षांचा प्रवास असतो न श्रीमंत बनण्याचा हाच मजबूत पाया बनवतो व दीर्घ काळ श्रीमंती आणि समृद्धी चे फळे चाखायला मिळतात, एकदा का श्रीमंत झाले कि विषयच संपला, मग टिकवून ठेवणे सोपे आहे. आणि तोच टिकवून ठेवतो ज्याच्यामध्ये श्रीमंतीची हवा नसेल गेली. नाहीतर करोडपती पासून ते रोडपती होण्याची उदाहरणे देखील आहेत.

१०० पैकी ९९ क्षणिक कालावधी च्या यशापेक्षा एकच दीर्घकालीन यश गाठलेले चांगले, कारण ह्यानंतर नुसती यशाची मालिकाच सुरु होते. मग हि व्यक्ती जिथे नुसता एक इंच जरी खड्डा खोदेल तिथे तिला प्रत्येक वेळेस खजिना सापडेल.

अनेकांना वाटत असेल कि हा दीर्घ कालावधी आहे पण ह्या दीर्घ कालावधी मध्ये अनेक छोटेमोठे यश तुम्हाला भेटत जातात ज्यामुळे तुम्ही टप्प्याटप्प्याने अब्जोपती होत जातात, शिकत जातात व मानसिकता घडवत जातात जेणेकरून तुमच्या दीर्घकाळाने भेटणाऱ्या यशावर कुठलेही संकट येत नाही कारण तुम्ही अगोदरच लहान यश संपादित करण्याच्या नादात संकटांचा सामना करून त्यांना परतवले असते.

आता बोलू नका हा काळ वेगळा आणि तो काळ वेगळा म्हणून. ज्याला यशस्वी बनायचे आहे तो पुराण काळातही यशस्वी होईल, इतिहासातही, भूतकाळातहि, वर्तमानातहि आणि भविष्यातही.

असेच काही घराचे देखील होते, जमिनीचे देखील होते, विविध सरकारी आणि खाजगी कंपनी व खात्यांचे देखील होते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पैसा हा कमी कालावधीत प्रचंड वाढत गेला मग तो पैसा सरळ मार्गाने कमावलेला असो किंवा गैरमार्गाने.

माझ्याकडे सतत समुपदेश, मार्गदर्शन आणि प्रशिक्षणासाठी १०, १५ वर्षांपासून सातत्याने काही विद्यार्थी येत असतात. हे जर लिहिले आहे त्याचे जिवंत उदाहरण मी बघितले आहे, हि कुठलीही काल्पनिक कथा नाही कारण ह्यापैकी काही आज जिवंत नाही आहे पण मृत्युपूर्वी ते श्रीमन झाले होते. त्यांनी श्रीमंतीची आयुष्य जगले.

माझ्या अनेक विद्यार्थ्यांपैकी काही असे होते ज्यांना मी बोललो होतो कि तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही, श्रीमंत होऊ शकत नाही पण माझ्या बाकीच्या लेखांचा त्यांच्यावर इतका सकारात्मक चमत्कारिक परिणाम होता कि जिद्दीने ते माझ्याकडे समुपदेशन, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घ्यायला येत होते, ऑनलाईन घेत होते. त्यांनी दाखवून दिले कि जग जरी तुमच्या बाजूने असले तरी तुम्ही कितीही मोठे यश का असेना ते गाठू शकतात.

अनुभवला पर्याय नाही. ह्यासाठी धाडस दाखवून कृती हि करावीच लागते. संकटांचा सामना करावा लागतो, किनारा सोडून खोल समुद्रात जाते लागते. हे बोलून नाही तर कृतीने होते. इथे कोणी तुमची पदवी नाही विचारत, संकटे सर्वांच्या आयुष्यात एकसारखेच येतात.

आणि एक समाधान देणारी गोष्ट म्हणजे हि क्षमता तुमच्यात जन्मजात आहे, ती तुम्हाला जागृत करायची आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि श्रीमंत बनण्याच्या दीर्घकालीन प्रवासाला सुरवात करा, मी आहे तुमच्या पाठीशी. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे भले जग तुमच्या विरोधात का असेना तुम्ही तुमची ध्येय गाठू शकता, तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकता.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

** फी पेड झाल्यावर ऑनलाईन ऑफलाईन भेटीची वेळ ठरवण्यात येईल.

फेसबुक पेज : चला उद्योजक घडवूया

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

"सकारात्मक सूर्यकिरणे आपल्या आयुष्यात येण्यासाठी नकारात्मक ढग बाजूला कसे सारायचे?"



कल्पना करा कि तुम्ही सकाळी फेरी मारण्यासाठी बाहेर पडला आहात. बाहेर अजून अंधार आहे. थोड्या वेळाने सूर्य उगवणार आहे, दिवस उजाडणार आहे. अर्ध्या तासाने दिवस उजाडला पाहिजे पण अजूनही अंधार आहे. मग तुम्ही आकाशात बघतात तिथे तुम्हाला ढग दिसून येतात. सूर्याचे दर्शन जिथे ढग नाही तिथे झाले आहे फक्त तुमच्याकडे नाही झाले.

सकारात्मकता म्हणेज सूर्य ज्याचा अब्जो वर्षांपासून नियम बदललेला नाही. ढग हे नकारात्मक ज्यांनी तुमच्या आयुष्यात अंधार करून ठेवला आहे पण बाजूची सकारात्मक व्यक्ती सूर्यप्रकाशाचा अनुभव घेत आहे.

आता हि नकारात्मक ढग बाजूला काढायची कशी?

जेव्हा आपण भावना व्यक्त करतो तेव्हा पाउस पडतो ज्यामुळे आपल्याला हलके वाटू लागते व आपण सकारात्मक विचार भावना कंपने आणि उर्जेची हवा निर्माण करून ती ढग पुढे ढकलून देतो व तुमचे आयुष्य सकारात्मक सूर्यप्रकाशाने न्हाऊन निघते.

पाउस पडल्यामुळे तुमच्या आयुष्याची जमीन हि सकस होते व नवीन आयुष्य तुम्ही त्यामधून निर्माण करायला सुरवात करता. आणि बघता बघता विविध सकरात्मक, भाग्यशाली आणि चमत्कारिक अनुभवांनी भरलेले आयुष्यरूपी जंगल तयार करता. आणि इथे फक्त सकारात्मक लोक आणि परिस्थिती आकर्षित होतात.

हो सकारात्मक आयुष्य आकर्षित करणे इतके सोपे आहे. अनुभव घ्यायचा असेल तर ऑनलाईन सेवेसाठी नोंदणी करा.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

प्रेमभंग ह्यामधून येणारे तणाव नैराश्य, न्यूनगंड आणि आत्महत्या



प्रेमभंग ह्यामधून येणारे तणाव नैराश्य, न्यूनगंड आणि आत्महत्या

अनेकदा मला अश्या प्रेमभंग झालेल्या लोकांचे फोन येतात, त्यांचे एकच म्हणणे असते कि आता गेलेला जोडीदार परत त्यांच्या आयुष्यात आला पाहिजे. किंवा ते त्यांच्यापासून जगू शकत नाही वगैरे वगैरे. इथे वयाची अट नाही, अगदी शाळेपासून ते ज्येष्ठ प्रेमात पडले होते आणि त्यानंतर त्यांचा प्रेमभंग झाला होता ते देखील फोन करत होते. अजून एक आश्चर्य म्हणजे लग्न होवून, मुले होवून मुले मोठी होवून देखील काहींचे फोन आले होते. लोकांचे बाहेरील चेहरे बघून आपल्याला माहिती नसते कि त्यांचे आयुष्य हे कसे चालू आहे म्हणून.

प्रेमभंग झाल्यावर किंवा आपल्याला एकतर्फी व्यक्ती आवडत असल्यास ती नाही बोलल्यास किंवा ती आपल्या आयुष्यात न आल्यास व्यक्ती इतके टोकाचे पाउल का उचलते?

ह्याचे उत्तर मनात अंतरमनात आणि हृदयात म्हणजे भावनांमध्ये दडलेले आहे. जेव्हा तुम्ही प्रेमात रहा किंवा एकतर्फी प्रेम करत रहा तेव्हा तुम्ही एक खूप मोठी चूक हि करता कि एकतर्फी वाहून जाता, भविष्य जे अस्तित्वात नाही त्याचे स्वप्न बघता, त्या स्वप्नात जगता, जर शाळा कॉलेज मध्ये शिकणारे किंवा अजून लग्न न झालेले जोडपे आपल्या मुलांची नावे ठेवायला सुरवात करतात, त्यामध्ये भर हि इंटरनेट ची जिथे कल्पनेचे चित्र चांगले रंगवले जाते आणि ते काल्पनिक चित्र आयुष्य खरे देखील वाटते त्यामुळे अजून विश्वास दृढ होत जातो कि भविष्य हे असेच असणार म्हणून आणि शेवटी ते दोघे वेगळे होतात.

ह्यामध्ये काही समजूतदार, वास्तवात राहणारे, भावनिक दृष्ट्या साक्षर आणि सक्षम असलेले प्रेम वीर असतात ते ब्रेकअप झाल्यावर हृदयभंग झाल्यावर आरामात समजून घेतात, एकतर कायमचे वेगळे होतात किंवा मैत्रीचे नाते ठेवतात. काही लोक दुसरीकडे लग्न करून देखील विवाहबाह्य संबंध ठेवतात.

आणि जे भावनिक दृष्ट्या कमजोर असतात निरक्षर असतात ते वेडेचाळे करायला लागतात जसे कि त्यांचा श्वासच बंद झाला कि काय. ह्याच वेडेपणामध्ये आत्महत्या देखील करायला जातात. काही लगेच सावरतात तर काहींना सावरायला अनेक दिवस, महिने आणि वर्षे लागतात. काहीतर सावरण्याचा प्रयत्नच करत नाही.

प्रेमभंग झालेल्यामध्ये एक न्युनगंड येतो. ते स्वतःला कमी समजू लागतात. त्यांना नवीन नातेसंबंध जुळवणे कठीण जाते, आणि जरी नवीन नातेसंबंध जुळवले तरी ते जास्त काळ टिकत नाही कारण ते भूतकाळात म्हणजे जुन्या नातेसंबंधांशी तुलना करत बसतात. त्यांना असे वाटते कि प्रेम परत दुसऱ्यांदा होऊ शकत नाही म्हणून पण ते हे विसरतात कि ज्या आई वडिलांचे एकापेक्षा जास्त मुले असतात ते त्या सर्व मुलांना एकसारखेच प्रेम करतात. प्रेमामध्ये पहिले दुसरे ह्याचे त्याचे असे काही नसते.

आकर्षणाचा सिद्धांत एकदम सोप्या नियमावर चालतो तो म्हणजे तुम्ही एक मागा तुम्हाला भरपूर मिळेल. उदाहरणार्थ जर तुम्ही एक बी पेरले तर जमीन हे नाही बोलणार कि तू एक बी पेरले तर तुझ्या झाडाला एकच फळ आणि एकदाच देईल म्हणून. तुम्ही जर प्रेम पेरत आहात तर तुम्हाला जास्त प्रमाणत प्रेम मिळेलच आणि त्यापैकी एकासोबत तुम्हाला लग्न करायचे आहे. काहींचे अनेक लग्न होतात किंवा लग्नानंतर देखील त्यांना प्रेम मिळत जाते हे सर्व समृद्धीचा भाग आहे. मनुष्याने निर्माण केलेले नियम निर्सग नियम आणि ब्रम्हांडाच्या नियमांना विचारत नाही.

जर निसर्ग, ब्रम्हांड इतका समृद्ध आहे तर लोक फक्त एक व्यक्ती सोडून गेली म्हणून आत्महत्या का करतात? किंवा त्याच व्यक्तीच्या नावाचे जप का जप्त बसतात? विविध व्यसने लावून का घेतात? काही स्वतःचे आयुष्य बरबाद का करतात?

कारण अश्या व्यक्तींना समृद्धी काय आहे हे माहिती नसते. ते टीव्ही वरील सिनेमे बघून मोठे झालेले असतात, त्यांना वास्तव काय आहे हे माहिती नसते. आयुष्य हे प्रेमावर नाही जिंवत राहण्याची धडपड करणे करत राहणे ह्यावर चालते. जो जगण्यासाठी धडपड करतो, जो वास्तवात आयुष्य जगतो तोच आयुष्याचा पुरेपूर आनंद घेतो व भाग्यशाली आयुष्य जगतो.

आता तर परिस्थिती अशी आली आहे कि जी मुलं पौगंडावस्थेत आहेत, ज्यांना वास्तव आयुष्याचा अनुभव नाही, जे आई वडिलांच्या सहाय्याने आयुष्य जगतात ते टोकाची भूमिका घेतात. घर चालवायला पैसा लागतो, त्याचे रक्षण करायला शक्ती लागते आणि जे शाळा कॉलेज मध्ये आहेत त्यांच्याकडे असे काहीच नाही. ते सर्व आई वडिलांवर अवलंबून असतात मग चोरी, आत्महत्या असे प्रकार करतात.

प्रेम भावना आहे म्हणून ह्याचा परिणाम हा सर्वांवर होतो मग लहान काय आणि मोठे काय त्यामुळे सर्वांना समजून घेणे त्यांना वास्तवाची जाणीव करून देणे हे खूप महत्वाचे असते. स्वतःवर प्रेम करणे खूप महत्वाचे असते ना कि इतरांवर, जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो इतरांना प्रेम देवू देखील शकत नाही. एक व्यक्ती गेली कि दुसरी व्यक्ती आरामात आयुष्यात येवू शकते, १३५ करोड ची लोकसंख्या आहे. ज्याला स्वतःच्या जीवाची किंमत नाही त्याला कुणाचीही किंमत नाही. अश्या लोकांपासून लांब रहा.

तणाव नैराश्य सोडा आणि सुख समृद्धीने भरलेले आयुष्य जगा.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

इलेक्शन ड्युटी मुळे आलेला ताण तणाव कसा दूर करायचा?




इलेक्शन ड्युट्या जेव्हा लागतात तेव्हा काही दिवस अगोदरपासून ते संपल्यानंतर काही दिवस किंवा महिने सुरवातीला मानसिक ताणाला सरुवात होते. जे छोटे वाटणारे आजार आहेत ते देखील मोठे होत जातात आणि त्या आजारांचे शारीरिक आजारात रुपांतर होते.

आपला मेंदू किंव अंतर्मन हे नेहमी पहिले भूतकाळात डोकावते, काय चांगले वाईट घडले त्याचे चलचित्र अंतर्मनात सुरु होते, काहींचे तर चलचित्र नसून ते भूतकाळात वास्तवात जावून येतात ह्याला आपण जिवंत चलचित्र बोलू शकतो व ज्या बऱ्या झालेल्या जखमा असतात त्या परत ताज्या होतात.

इलेक्शन ड्युटी मध्ये ताण तणाव हा खूप असतो. अनेकदा घरापासून खूप लांब ड्युटी दिली जाते, जास्त वय किंवा आजारपण हे बघितले जात नाही. तिथे नीट व्यवस्था देखील नसते त्यामुळे अजून मानसिक आणि शारीरिक त्रास होतो व त्याचे रुपांतर शारीरिक आजारात होते.

व्यवस्थापनाचा अभाव, त्यामुळे सतत चे नकारात्मक अनुभवांचे चक्र, नाही बोलू शकत नाही कारण ज्यांची ओळख नसते त्यांना जावेच लागते, वाईट अनुभव, कामाचा लोड, सतत लोकांची गर्दी, थोडा गोंगाट आणि विचित्र शांतता आशयामुळे मानसिक आणि शारीरिक आजार जडतात.

आता मानसिक आजार बोलले कि असे वाटते कि त्या व्यक्तीला झोपेत हृदय विकाराचा झटका तर नाही येणार ना? वय २० ते ४० वयोगटातील लोकांना हृदय विकाराचा झटका आणि आणि ते मरण पावले अश्या अनेक बातम्या नाही तर मी ज्या परिसरात राहतो तेथील वास्तव देखील आहे. मग विचार करा संपूर्ण महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल ते?

ज्यांचा जितका वाईट अनुभव तितके उपचार जास्त करावे लागतील पण आपण ह्या ताण तणावामुळे येणाऱ्या मानसिक आणि मनोशारीरिक आजारांपासून कायमचे मुक्त होऊ शकतो आणि निरोगी जीवन आनंद घेत जगू शकतो.

जेव्हा तुम्ही आपले काम संपवून घरी याल तेव्हा जास्तीत जास्त वेळ हा मनातील विचार काढून टाकण्यावर द्या. जे जे महत्वाचे आहे ते ते लिहून ठेवा व बाकीच्या स्मृती ह्या कायमच्या मिटवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही श्वासावर नियंत्रण ठेवता ठेवता स्मृती मिटवण्याचे काम करू शकता.

तुम्हाला काही दिवस हा सराव करत राहावाच लागेल. अगदी सोपे आहे आणि तुम्हाला लगेच सवय देखील होईल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ऑफिस च्या वेळेत व्यस्त रहावे लागेल. जशी विचारांची पोकळी निर्माण होईल तशी ती नकारात्मक भूतकाळ भरण्याचा प्रयत्न करेल पण तुम्ही कामात व्यस्त असल्यामुळे किंवा इतर ठिकाणी लक्ष्य गुंतवल्यामुळे नकारात्मक भूतकाळातील अनुभव आठवणार नाही व ते तुमच्या स्मृतीमधून कायमस्वरूपी पुसले जातील.

बातम्या बघू नका, पेपर वाचू नका, संध्यानंद सारखा पेपर वाचला तर चालेल पण बाकी कुठलेही भीती दाखवणारे, ओरडणारे आणि भांडण करणारे चेनल बघू नका आणी पेपर वाचू का.

मागच्या आठवणींना उजाळा देवू नका मग ते सकारात्मक असो किंवा नकारात्मक. झाले गेले ते झाल आता पुढे चला. परत तुम्ही भूतकाळात पाठी जावू शकत नाही आणि भले तुम्हाला सकारात्मक अनुभव आलेला असेल पण दुसर्यांना कदाचित आला नसेल किंवा मागच्या वर्षी तुम्हाला वाईट अनुभव आला असेल ते उगाळण्याचे काम तुम्ही कराल. स्थिर पाणी स्वच्छ असते आणि ते जर ढवळले तर मग गढूळ होवून जाईल.

जर पोलीस असाल तर तुम्हाला जास्त वेळ ध्यान करावे लागेल. कारण तुमच्या कामात जास्त शारीरिक आणि मानसिक मेहनत असते, सोबत ताण फक्त मन मेंदू आणि अंतर्मनावर नाही तर शरीरवर देखील येतो. जर हाच मेंदू तुम्हाला आजारपण देवू शकतो तर हाच मेंदू तुमच्यावर उपचार का नाही करू शकणार? सर्वकाही शक्य आहे.

तुम्ही हा प्रभावशाली उपाय करून बघा मग मला कळवा आणि मला खात्री आहे कि नेहमीप्रमाणे अनेकांचे फोन येतील कि १०० % फरक पडला आहे. जर काहींना फरक नाही पडला तर त्यांच्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन सेवा उपलब्ध आहे त्याचा लाभ घ्याल.

माझ्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रमंडळी हे विवध सरकारी खात्यात काम करत होते आणि काही काम करत आहेत त्यामुळे त्यांना काय त्रास होतो हे मला चांगलेच माहिती आहे. तुम्ही एकता नाही आहात मी तुमच्या पाठीशी आहे. खाली वेबसाईट लिंक दिली आहे त्यामध्ये जावून तुम्ही माझे अगोदरचे लेख वाचू शकता त्यांचा देखील तुम्हाला प्रचंड फायदा होईल.

घरगुती उपचार हे समस्या जो पर्यंत वाढत नाही किंवा जास्तीत जास्त तीन महिने करायचे. जर तीन महिन्यात मानसिक आजार दूर झाला नाही तर लगेच तज्ञांची मदत घ्यावी. त्यापुढील प्रत्येक दिवस तुमचा मानसिक आजार, मनोशारीरिक आजार हा वाढत जातो. हा आजार वाढत जाने हो धोक्याची सूचना आहे. आयुष्यात जीवाशी प्रयोग करू शकत नाही.

आपला
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी 8080218797 व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

आर्थिक समस्यांमुळे आलेला तणाव हा जीवघेणा ठरू शकतो



आर्थिक समस्यांमुळे आलेला तणाव हा जीवघेणा ठरू शकतो. ह्यामुळे अनेक आजारपण उद्भवू शकतात. ह्यामुळे होणारे आर्थिक नुकसान हे कोणीही भरून देवू शकत नाही कारण सरळ संबंध हा स्पष्ट होवून देखील कायदे किंवा नियमांनुसार मान्य केले जाणार नाही.

पीएमसी बँक वर निर्बंध लादण्यात आले त्याचवेळेस अनेकांना मानसिक समस्या ह्या निर्माण झाल्या असतील कारण सहसा इमानदारीने पैसे कमावणारे आपला पैसा इतरत्र हलवत नाही तर ते एकाच ठिकाणी ठेवतात.

जो मेहनतीने कमावलेला पैसा आहे तो अचानक निर्बंध आल्यामुळे काढू शकत नाही आणि सहसा मध्यम वर्गांचे दिवसाचे, महिन्याचे आणि वर्षाचे गणित ठरलेले असते ते संपूर्ण बिघडते.

पैसे कमावण्याचे मार्ग वापरून झाल्यावर जेव्हा निवृत्त होतो तेव्हा कुठलाही मार्ग नसतो आणि नाही शरीरात ताकद असते अश्यांना तर पहिले मानसिक आजार जडतो आन त्यामध्ये न ऐकणारी व्यवस्था असल्यामुळे हृद्य विकाराचा झटका येवून मनुष्य मृत पावण्याची शक्यता बळावते.

व्यवस्थेमुळे येणारे आलेले आघात ह्यावर कोणीही लक्ष्य देत नाही आणि ह्याचे दूरगामी परिणाम देखील होतात. नैसर्गिक आपत्ती कोणीही स्वीकारतो पण मानवनिर्मित कृत्रिम आपत्ती नाही. भीती कायमस्वरूपी जन्म करते. व्यक्ती फोबिया ने ग्रस्त होते.

आर्थिक तणावाची तीव्रता इतकी का असते?

ऐषारामाचे जगणे सोडा पण मुलभूत गरजा जसे कि अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध उपचार ह्याला पैसा लागतो ना कि बाकी काही. उद्या तुम्ही एक पोते धान्य देतो बोलला तरी तुमच्यावर कोणीही उपचार करणार नाही. पैसे हे लागतीलच. एक महिना फक्त सरकारी आणि खाजगी हॉस्पिटल मध्ये घालवा तुम्हाला अनुभव येईल तो देखील कायमस्वरूपी.

जे जगण्याशी निगडीत आहे ते वित्त जर अडकून पडले तर काय होणार? दररोज चा खर्च तरी निघणार कसा? पूर्ण पैसे भेटणार की नाही? काही दिवसात ज्यांचे पैसे गेले ते नाही विसरणार पण ज्यांचे नाही गेले ते विसरून जातील.

१०० पैकी अनेकांना न्याय भेटणारच नाही. ह्यामध्ये आता सध्या पैसा महत्वाचा नसून तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळणे महत्वाचे आहे. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, निरोगी आहात तो पर्यंत तुम्ही आजारी पडून डॉक्टर किंवा हॉस्पिटल मध्ये जाणारा पैसा वाचवू शकता आणि जिवंत असल्यामुळे आयुष्याची अजून जोमाने अनुभवापासून शिकून सुरवात करू शकता.

इथे खरच तुमचे चुकलेले नाही पण असे घडतच जाणार त्यासाठी तुम्हाला हुशार, जागृत होणे गरजेचे आहे. बँक बंद होते किंवा निर्बंध येणे हे काही जात धर्म बघून येत नाही तर त्यामध्ये ज्यांचे ज्यांचे खाते आहे त्या सर्वांवर येते. सर्व जाती धर्मातील सामान्य जनता त्यामध्ये भरडून जाते. कोणीही सुटत नाही.

माझा मुद्दा फक्त आणि फक्त इतकाच आहे कि कुठलेही टोकाचे पाउल उचलू नका, कुठलेही आजारपण बळकावून घेवू नका. तुमचा जीव माझ्यासाठी महत्वाचा आहे बाकी काही नाही. पैसा आज आहे उद्या नाही आणि जिवंत असला तर त्याच्यापेक्षा जास्त पैसा कमवू शकतो.

जगामध्ये कुठेही जा तुम्हाला शासन व्यवस्था अशीच काम करताना दिसेल. तुम्ही हुशार व्हा. नियम व कायदे सर्वसामान्य लोकांसाठी असतात ना कि सत्ताधारी, श्रीमंत आणि गुन्हेगारांसाठी.

जर तुम्हाला कुठल्याही आर्थिक समस्यांमुळे मानसिक ताण तणाव आले असेल, किंवा ह्या ताण तणावाचे हृदय विकार आणि इतर आजारांमध्ये रुपांतर झाले असेल तर आजच संपर्क करा. मानसिक समस्या लहान आहे तो पर्यंत आपण तिला लगेच मुळापासून काढून फेकू देवू शकतो.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

मुंबई मध्ये मराठी दुकानदार, व्यवसायिक ह्यांचे अस्तित्व कमी कसे होत गेले?



मुंबई मध्ये मराठी दुकानदार, व्यवसायिक ह्यांचे अस्तित्व कमी कसे होत गेले?

मुंबई मध्ये एक काळ असा होता ज्यामध्ये स्थानिकांची जागा होती त्यामध्ये त्यांनी दुकाने देखील काढली व भाडे खात बसले होते. ज्यांना अजून वेळ होता ते मुलं जन्माला घालत बसले. दुकानाचे मालक असणे हे महत्वाचे तर आहेचच पण अजून एक समस्या आहे ती म्हणजे जर समजा ठराविक रक्कम हि भाड्याने भेटत गेली तर विचार करा कि जो ते भाड्याचे दुकान चालवत आहे तो किती पैसे कमवत असेल?

स्थानिक मंडळे काढणे वेगळे आणि दुकान चालवणे वेगळे. मराठी लोकांची मंडळे आहे तिथेच आहे फक्त आजूबाजूची दुकाने आहे ती परप्रांतीयांच्या हातात गेली. भावना महत्वाची जी मराठी पिढ्या मुंबई मध्ये टिकणे महत्वाचे? परप्रांतीय अगोदर बेकायदेशीर काम करायचे, त्यानंतर सरकार ने अश्या कामावर बंदी आणली तर मग ते त्या सलग्न अश्या कायदेशीर व्यवसायात उतरले आणि बघता बघता प्रचंड पैसा कमवू लागले पण बेकायदेशीर काम करणे काही सुटले नाही. ह्या आणि त्या मार्गाने पैसे कमावतात व मराठी त्यांचे खाते सांभाळतो.

भाड्याची जागा आता मालकीची होऊ लागली. स्थानिक दादागिरी करत आहे म्हणून परप्रांतीय हाताखाली कामावर ठेवू लागले. स्वतःच्या गावावरून लोक मागवू लागले आणि त्यांना सर्व सुखसुविधा देवून पोसू लागले. मग तेच हाताखाली काम करणारे गावावरून मागवलेले कामगार हळू हळू नव नवीन संधी शोधू लागले आणि एकसारखी बाजारपेठ काबीज करू लागले.

उदाहरणार्थ एक परप्रांतीय दारूची अवैध तस्करी करत होते. सरकारने त्यावर बंदी आणली. मग त्यांनी बार चालवायला घेतले. कायदेशीर आणि बेकायदेशीर बार चालवू लागले. ह्यांच्या मध्ये डी एस कुलकर्णी सारखे जेल मध्ये पाठवण्याची कामे करणारा कोणी नव्हता, उलट पांघरून घालत होते. मी स्वतः स्थानिक आहे त्यामुळे सर्व आतल्या घडामोडी कश्या झाल्या ते चांगले माहिती आहे.

सर्वात मोठी चूक केली ती मराठी भाई किंवा गुंड लोकांनी. त्यांची मदत घेत परप्रांतीय हे जमिनीवर कब्जा करू लागले, हफ्ते देवू लागले, बायका मुली पुरवू लागले आणि मराठी भाई गुंडांना एका लहानश्या परिसराचे राजे असल्यासारखे वाटू लागले. सर्व गुन्हे हे मराठी भाई आणि गुंडांच्या नवे करून त्यांनी जागा ताब्यात घेतल्या, मराठी वस्ती उध्वस्त केल्या, टोलेजंग इमारती बांधल्या आणि तिथे स्थानिक आहार मांस, मटन, मच्छी ह्यावर आणि ह्या सोबत मराठी संस्कृतीच्या लोकांवर खोली घेण्यात बंदी आणली.

काहींसाठी मुंबई शहर आहे तर काहीसाठी गाव जे उध्वस्त केले गेले. स्थानिकांचा इतिहास पुसला गेला. स्वतःच्याच मराठी लोकांनी पुसायला मदत केली.

सरकारी अधिकारी ह्यांना हाताशी धरण्यात आले. त्यांना खुश ठेवण्यात आले. त्यांना पाहिजे ते पुरवण्यात आणि आपले काम पूर्ण करून घेण्यात परप्रांतीय यशस्वी झाले आणि मराठी त्याच अधिकाऱ्यांना नावे ठेवू लागला कि पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. ते बिचारे सरकारी अधिकारी वाट बघत होते कि कोण मराठी येतो आणि त्याचे काम करून देतो ज्याने दोन मराठी कुटुंब आणि इतर अनेक मराठी कुटुंबांचा फायदा होईल पण असे काही झाले नाही.

म्हणजे इतकी वर्षे मराठी आपल्याच हाताने आपले अस्तित्व मिटवत होता जे आताच्या पिढीला समजेल कि नाही ते माहिती नाही.

प्रत्येक संधी सोडली गेली. इतका शिकलो काय बार चालवू काय? लेडीज बार किंवा दारूचे दुकान चालवायला लाज वाटते. समोरच्या जागेवर कब्जा केला तर सरकार कारवाई करेल, छे किराणा मालाचे, स्टेशनरीचे दुकान चालवू? कपडे कोण घेते? मी नाही बाजारात भाजी विकणार? मला फक्त आणि फक्त नोकरीच पाहिजे तेही ८ तास.

माझ्या पाहण्यातील २ मुले, मराठी मुलाचे वडील रिक्षा चालवतात पण त्यामधून नीट कमवता येत नाही. भविष्य अंधकारमय कारण नोकरी करणार आणि नोकरीची परिस्थिती चांगली माहिती आहे. दुसरा मुलगा परप्रांतीय आणि मुंबई मध्ये एका महत्वाच्या स्टेशनजवळ मोठे कपड्याचे दुकान. आता सांगा कुणाचे भविष्य उज्वल आहे? कुणाला पदवी पूर्ण झाल्यावर काम शोधताना तणाव आणि नैराश्य येणार आहे?

ज्याचे मोठे दुकान आहे त्याला तणाव नसेल, तो आरामात किंवा मनोरंजन म्हणून शिकत असेल, त्याला तणाव तेव्हाच येईल जेव्हा तो दुकान एकटा चालवायचा प्रयत्न करेल. त्याच्या पाठी त्याच्या वडिलांचा आणि समाजाचा हात असेल. त्यामुळे हे येणारे तणाव तो आरामात हाताळू शकतो. मराठी मध्ये देखील दुकानदार होते, इमानदार, दर्जेदार माल आणि सेवा देणारे पण नंतर काय झाले माहिती नाही जो नोकरीचा किडा चावला त्याचे विष भिनभिनायला सुरवात झाली आणि एखाद्या प्लेग सारखे सर्व मराठी समाजात पसरला गेला.

ह्या प्लेग मुळे अनेक मराठी मुलांचे भविष्य अंधकारमय झाले आणि सोबत त्यांच्या पिढ्यांचे देखील. अनेक मराठी दुकानदार, उद्योजक, व्यवसायिक हे लुप्त होत गेले आणि त्याची भंयकर फळे हि दिसत आहे. नाहीतर फोर्ब्स च्या पहिल्या दहा श्रीमंत उद्योजकांमध्ये मराठी नाव हे तुम्हाला दिसलेच असते. १९०० चे संपूर्ण दशक पार करून आपण २०१९ मध्ये पोहचलो आहे ना कि एका दिवसात मराठी समाजाची पीछेहाट झाली आहे.

आज मुंबई ची निवडणूक बघा आणि उभे असलेले परप्रांतीय उमेदवार बघा. सगळ्यांवर काही ना काही केसेस आहेत आणि काहींनी केसेस दाबून देखील टाकल्या. आणि जर तिथे मराठी उद्योजक असला असता तर पहिले अपमानित केले असते, नंतर जात काढून त्या उद्योजकाचे समर्थक कमी केले असते जसे डी एस कुलकर्णी ह्यांचे करण्यात आले आणि नंतर त्यांना जेल मध्ये टाकले असते.

आज रहेजा कॉम्प्लेक्स उभे आहे, हिरानंदानी उभे आहे मग तिथे मुंबई मध्ये पाटील कॉम्प्लेक्स, कोळी कॉम्प्लेक्स, कुलकर्णी कॉम्प्लेक्स किंवा कांबळे कॉम्प्लेक्स का नाही? किती लोकांवर केसेस सुरु आहे माहिती आहे का? सर्व नियम पायदळी तुडवून यशस्वी उद्योजक झाले आहे परप्रांतीय. आणि ज्यांची इमानदारीची ग्वाही देत आहे ते जॉब सिक्युरिटी च्या नावाखाली प्रचंड कमी पगार देवून कामगारांचे शोषण करत आहेत. ज्या परप्रांतीयाच्या पूर्वजांनी अफू चा तस्करी बोला किंवा व्यवसाय बोला तो कमवून जो पैसा आला तो उद्योग व्यवसायात गुंतवला.

आपली त्यावेळेस दिशा चुकली आणि आज आपण भरकटलेलो आहोत. समाज उभा नाही, मदत नाही, प्रोस्ताहन नाही. संस्कार नाही आणि आर्थिक शिक्षण नाही. आज परत एका दुकानात दही घ्यायला गेलो तिथे तो लहान मुलगा शाळेतून येवून गिऱ्हाईक बघत होता, दुकान सांभाळत होता. उद्या तो शिक्षण फक्त नावाला असेल आणि शाळा पूर्ण होईपर्यंत धंद्याचे सर्व गणित शिकून घेईल आणि एम बी ए वाल्यांना कामावर ठेवेल.

इथे सर्व नातेवाईक हे गुजराती, मारवाडी, दक्षिण भारतीय, भय्ये, बिहारी आणि इतर परप्रांतीय हे वाळवीसारखे पसरले आहेत. संपूर्ण मुंबई मध्ये दुकान नाहीतर कंत्राट घेवून बसले आहेत. मराठी दिसतच नाही. मुंबई चा काही भाग असा झाला कि स्थानिक मराठी पूर्ण हद्दपार झाला कि काय अशी अवस्था आहे. आज मुंबई जाईल, उद्या पुणे पर्वा, सातारा सांगली, कोकण तर परप्रांतीय लोकांना गुंतवणुकीसाठी स्वर्ग वाटत आहे आणि तशी गुंतवणूक देखील सुरु आहे अश्या प्रकारे ते पण जाईल.

आता युद्ध करण्याची पद्धत बदलली आहे, तलवारीने युद्ध नाही होत तर पैश्याने होते. जो समाज श्रीमंत तो युद्धात जिंकणार. हे युद्ध आहे आर्थिक युद्ध. आता अशी वेळ आली कि सुरवातच महाराष्ट्र काबीज करण्यापासून करावी लागेल. जे आपले उद्योजक व्यवसायिक अगोदरच उद्योग व्यवसायात आहे त्यांना मदत करावी लागेल, संपूर्ण साखळी म्हणजे कच्चा माल, पक्का माल, ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते ते फेरीवाले हि सर्व शृंखला काबीज करावी लागेल.

नंतर बाहेर आपले हात पाय पसरावे लागतील ते संपूर्ण जगभर आपले आर्थिक राज्य प्रस्थापित करावे लागेल. जागतिकीकरणात स्पर्धेला तोंड तर द्यावेच लागेल. ह्यासाठी लागते ती मानसिकता. जर मानसिकता असेल तर टिकाल आणि नसेल तर स्पर्धेतून गरीब होवून बाहेर फेकले जाल. परप्रांतीयांना गरज नाही कारण त्यांच्याकडे मानसिकता आहे त्यामुळे ते आरामात कुठल्याही परिस्थितीतून बाहेर येतात. नुसता पैसा आहे म्हणून व्यवसाय करणारे मराठी बघितले आणि त्यांचे लाखो रुपये बुडताना देखील बघितले. अश्यांपासून लांब रहा. पैसा महत्वाचा नाही तर काहीतरी मोठे करण्याचा, श्रीमंत बनण्याचा आणि जगावर राज्य करण्याचा धगधगता अंतर्मनातील ज्वालामुखी महत्वाचा आहे.

समविचारी लोकांचे स्वागत आहे, बाकीच्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे. इथे काही दोषारोप करत नाही आणि नाही कुठला वादविवाद जेणेकरून महत्वाचा वेळ हा वाया जाईल. कमेंट युद्धापासून लांब रहा, मोठमोठ्या कमेंटस देणार्यापासून लांब रहा. फेसबुक चा वापर फक्त तुम्हाला जे पाहिजे ते घेण्यासाठी करा आणि ऑफलाईन काम करून श्रीमंत व्हा.

उद्योजक, व्यवसायिक, गुंतवणूकदार, सरकारी आणि खाजगी नोकरी करणारे किंवा इतर जे मदत करू इच्छित असणार्यांनी खालील फॉर्म भरून द्याल.

https://forms.gle/qHbMmDWCeKLRWrZF9

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

** फी पेड झाल्यावर ऑनलाईन ऑफलाईन भेटीची वेळ ठरवण्यात येईल.

फेसबुक पेज : चला उद्योजक घडवूया

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

हा एक मंत्रा तुमचे आयुष्य बदलून टाकेल



"मला विश्वास आहे सर्वकाही ठीक होईल."

तुम्ही नैराश्येत आहात? आत्महत्येचे विचार येत आहे? परीक्षेत नापास झालात? दुर्धर आजाराने ग्रस्त आहात? कौटुंबिक वादविवाद आहे? कोर्ट कचेरीत अडकला आहात? ध्येय गाठले जात नाही? स्वप्ने पूर्ण होत नाही? मुलं ऐकत नाही? किचन मध्ये राब राब राबत आहात? उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीमध्ये प्रचंड नुकसान झालेले आहे? प्रेमभंग झाले आहे? लग्नासाठी जोडीदार भेटत नाही? भविष्याची चिंता सतावते? भविष्य अंधकारमय वाटते? कुठूनही आशेचा किरण दिसत नाही? आत्मविश्वास कमी झाला आहे? न्युनगंड आला आहे? मानसिक आजार जडला आहे? चिंतेने ग्रस्त आहात? शेवटचा श्वास घेत आहात?

वरील मंत्र सकारात्मक वाक्य प्रत्येक क्षणी बोला. मी खात्री देतो कि संकटांच्या दरीतून तुम्ही फक्त जमिनीवर नाही येणार तर यशाची उंच भरारी घ्याल.

हो माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही कोणीही असा मला काहीही फरक पडत नाही मला फक्त तुम्हाला यशस्वी होताना, जीवनाचा आनंद लुटताना, सुखी समृद्धी आयुष्य जगताना बघायचे आहे.

मी अश्विनीकुमार इतक्या वर्षांच्या अनुभवाने बोलत आहे कि तुमच्यात ती क्षमता आहे जी कुठल्याही संकटांचा सामना करून त्या संकटावर मात करू शकता ते देखील अगदी आरामात. तुमच्या आजूबाजूला बघा, त्यापैकी एक माझा विद्यार्थी, शिष्य किंवा रुग्ण असेल ज्याने शून्य नाही तर वजा मधून यशाच्या, सुख समृद्धीच्या अवकाशात झेप घेतली आहे. तो करू शकतो तर तुम्ही देखील करू शकता.

हा मंत्रा फक्त बोलण्यासाठी नाही तर कृती साठी आहे. लागा कामाला. घडवा तुमचे आयुष्य. जोपर्यंत तुमचा श्वास सुरु आहे तोपर्यंत मी तुमच्या पाठीशी आहे.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

"फोर्ब्स ह्या मासिकाने प्रसिद्ध केलेल्या भारतातील श्रीमंत उद्योगपतींच्या २०१९ च्या यादीत पहिल्या दहा मध्ये एकही मराठी उद्योजकाने स्थान मिळवलेले नाही."



फोर्ब्स मासिकाने भारतातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी प्रसिद्ध केली आणि नेहमीप्रमाणे मुकेश अंबानी ह्यांनी प्रथम क्रमांक पकडून ठेवला. मुकेश अंबानीची संपत्ती हि ३६,४५,५१,९३,००,००० तीन लाख चौसष्ठ हजार कोटी आहे. मुकेश अंबानी च्या खूप पाठी संपत्ती मध्ये दुसरा नंबर लागतो तो गौतम अदानी चा ज्याची संपत्ती हि ११,१३,५१,४६,५०,००० एक लाख करोड इतकी आहे.

यंदाच्या वर्षीप्रमाणे एकही मराठी उद्योजक, व्यवसायिक हा पहिल्या १० क्रमांकामध्ये येवू नाही शकला. मराठी समाजाने लक्ष्यात ठेवावे कि आपण देखील कधीकाळी राज्य केले आहे. त्यामुळे शत्रू कितीही बलशाली असला तरी त्याला नमवता येते हे आपल्याला चांगलेच माहिती आहे.

मी हे नाही बोलत कि पुढच्याच वर्षी मराठी उद्योजक पहिला क्रमांक पटकावेल. महत्वाचे हे नाही कोण जिंकते. महत्वाचे हे आहे कोण जबरदस्त प्रतिस्पर्धा करतो. आतापासून ध्येय एकच ठेवा कि आता फक्त पहिला क्रमांक नाही तर पहिले पाच क्रमांक हे मराठी उद्योजकांच्या नावाने भरलेले पाहिजे.

स्वप्न बघयला कोणीही तुम्हाला अडवू शकत नाही आणि स्वप्ने साध्य करायला कोणीही तुम्हाला अडवू शकत नाही आणि अडवले तर समोरच्याचे अस्तित्व नाहीसे करायचे. स्वराज्य काही असेच निर्माण होत नाही. आता इतिहास घडवणे तुमच्या हातात आहे. आणि माझा विश्वास आहेचच कारण मला माहिती आहे कि त्या लायक लोक महाराष्ट्रात आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातून माझ्याकडे उद्योजक व्यवसायिक येतात, प्रत्येक जिल्ह्यात एक मराठी व्यक्ती दाखवेल जी अंबानी अदानी आणि इतर परप्रांतीयांना तीव्र स्पर्धा देवू देखील शकते आणि प्रथम क्रमांक पटकावू देखील शकते.

सकाळी उठताना हेच ध्येय पकडून उठा आणि काम करा, रात्री झोपताना देखील तुमची भारतातील नाही तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे म्हणून हेच स्वप्न बघा. प्रथम क्रमांक कुणाची खैरात नाही, आज त्यांचे राज्य असेल प्रथम क्रमांकावर तर उद्या आपले. हे चालूच राहील. उद्यासाठी काम करा.

ह्या सर्वांची काळी बाजू देखील आहे ती मी इथे मांडत नाही. ती तुम्ही स्वतः शिकून घ्या आणि जर तिथे अडत असेल तर मी मदत करायला तयार आहे. किंमत मोजावी लागेल, यश काही इतक्या सोप्या पद्धतीने भेटत नाही. प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी पाहिजे ती किंमत मोजायला तयार रहा.

यशाच्या पायऱ्या चढताना, मार्गावरून जाताना अनेक गुन्हे पचवले जातात आणि ते तुम्हाला कुठल्याही प्रोस्ताहन देणाऱ्या उद्योजकाच्या पुस्तकात दिसणार नाही. दिव्याखाली अंधार असतो. जंगले उध्वस्त झाली, स्थानिक सामवले गेले, आदिवासी गायब करण्यात आले, नद्या, समुद्रे प्रदूषित करण्यात आली, भूजल संपवण्यात आले त्यामध्ये केमिकल मिसळण्यात आले. मोठ मोठे घोटाळे करण्यात आले पण शिक्षेचे नाटक झाले असे एक नाही तर अनेक केसेस जगभरात होत असतात.

डी एस कुलकर्णी विरुद्ध लोढा, रहेजा आणि इतर परप्रांतीय अशी लढत आहे. मला हेच नाही समजत कि परप्रांतीय इतके गुन्हे करून सुद्धा जेल मध्ये का जात नाही आणि डी एस कुलकर्णी ह्यांच्यावर इतकी कडक कारवाई का? परत कुठचा डी एस कुलकर्णी जेल मध्ये गेला नाही पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करा.

जर तुम्ही ध्येयाशी एकनिष्ठ असाल, काहीही करायला तयार असाल तरच संपर्क करा. युद्धभूमीवर योद्धा बनून जावे लागते आणि ध्यान करायला साधु बनून जावे लागते. दीर्घ कालावधी लागतो प्रचंड यशस्वी व्हायला, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम हे असावेच लागते. भावनेला किंमत नाही.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

** फी पेड झाल्यावर ऑनलाईन ऑफलाईन भेटीची वेळ ठरवण्यात येईल.

फेसबुक पेज : चला उद्योजक घडवूया

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

अंतर्मनाची शक्ती वापरून एखाद्या किंवा अनेक व्यक्तींना आकर्षित करण्याचे सोपे मार्ग जे कोणीही अवलंबू शकतात.



अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

मुंबईतील मोक्याच्या, जास्त नफा देणाऱ्या व्यवसायाच्या जागा परप्रांतीयांच्याच ताब्यात का आहे?



परप्रांतीयांनी मुंबईतील मोक्याच्या जागा जिथे व्यवसाय जास्त होतो त्या ताब्यात घेवून ठेवल्या आहेत. जेव्हा मी माझा मोबाईल दुरुस्त करायला गेलो होतो तेव्हा तिथे मला मराठी मोबाईल दुरुस्त करणारा भेटला नाही तर एक परप्रांतीय भेटला ज्याचे अर्धे दुकान हे मोबाइल दुरुस्तीचे होते आणि उरलेल्या अर्ध्या दुकानात परप्रांतीय चाय आणि सोबत वडापाव विकत होता. दोघांचा व्यवसाय तेजीत सुरु होता आणि आजूबाजूला मराठी वस्ती. ती देखील कालांतराने कमी कमी होत जानार आहे. पैसे असतील तरच सामान्य मराठी मनुष्य ज्याने मुंबई वसवली तो राहू शकतो आणि सर्वांनाच काही जास्त पगाराची नोकरी लागणार नाही आणि फक्त नोकरी हा एकमेव मार्गच मराठी समाजाला मुंबईत टिकवून ठेवू शकत नाही.

तो मोबाईल दुरुस्त करणारा सांगत होता कि मनिष मार्केट किंवा मुंबई सेन्ट्रल मध्ये माझा मोबाईल दुरुस्त होईल किंवा तो पार्ट तिथे भेटेल. नंतर पुढे बोलला कि मनीष मार्केट मध्ये मुस्लीम दुकानदार आहेत आणि ते बोलायला बरोबर नाही, दादागिरी करतात. मी सहज विचारले ते स्थानिक आहेत का? तर तो बोलला कि नाही, परप्रांतीय आहेत. कारण मला माहिती आहे कि मराठी महाराष्ट्रीयन संस्कृती हि संपूर्ण वेगळी आहे, कुठलेही राज्य आपली बरोबरी करू शकत नाही. मग तो बोलला कि मुंबई सेन्ट्रल मध्ये मारवाडी लोकांची बाजारपेठ आहे तिथे तुम्ही जरी वस्तू नाही घेतली तरी ते काहीही बोलणार नाही पण जर तुम्ही मनीष मार्केट मध्ये भाव विचारले आणि वस्तू नाही घेतली तर ते अरेरावी करतात आणि अंगावर देखील धावून यायला कमी नाही करत. ते बघत देखील नाही कि सोबत कोणी स्त्री किंवा लहान मुल आहे कि नाही. हे मी डोळ्यांनी बघितले आहेत.

मनीष मार्केट आणि मुंबई सेन्ट्रल मध्ये सर्व प्रकारच्या वस्तू होलसेल आणि रिटेल भावात मिळतात. जे कुठेही तुम्हाला मिळणार नाही ते तिथे मिळेल. सर्व प्रकारचे जे महागडे श्रीमंत वापरतात ते ब्रांड आहेत त्या सर्वांच्या हुबेहूब पहिली नक्कल असलेली उत्पादने तुम्हाला तिथे मिळतील. अनेक वर्षे तिथे हा व्यवसाय विना रुकावट सुरु आहे मग इतकी वर्षे मराठी समाजाने हि बाजारपेठ काबीज का नाही केली? तिथून वस्तू घेतात आणि नंतर आपापल्या परिसरात रिटेल सारखे विकतात म्हणजे त्यांची मदत हि लागतेच. मग सुरवाती पासून ते शेवट पर्यंत मराठी समाजाची शृंखला का नाही?

त्यानंतर बाजारपेठ काबीज केली आहे ती दक्षिण भारतीय लोकांनी. ते देखील तिथे असाच व्यवसाय बिनविरोध करत आहे. ह्यापाठोपाठ संधी, पंजाबी आणि नेपाळी लोक येतात. ह्यांचे काही सर्वांचेच कायदेशीर व्यवसाय नाही आहेत आणि हे पैसे कमावून आपापल्या राज्यात घेवून जातात. पगाराइतका पैसा ते दिवसाला कमावतात कधी कधी तासाला देखील कमावतात. माझ्याच मित्रांनी अनेकदा हजारो रुपयांची एकट्याने किंवा समुहाने खरेदी केलेली आहे.

२० वे शतक, २०१९ वर्ष सुरु आहे तरीही ह्या परप्रांतीयांच्या बाजारपेठेला टक्कर देण्यासाठी किंवा ती बाजारपेठ काबीज करण्यासाठी मराठी तरून पुढे का आले नाही हे समजत नाही. तिथे आजूबाजूला मराठी दुकानदार आहेत पण ती इमानदारीने व्यवसाय करतात, जुने मराठी बाजारपेठ देखील आहे तिथे तुम्हाला मराठी दिसून येतील. पण जास्तीत जास्त हे परप्रांतीय आहेत.

ह्या मोक्याच्या ठिकाणी असलेले दुकानदार हे आपल्या मुलांसाठी दुकान सोडून जातात व त्यांच्या मुलांना मोक्याच्या ठिकाणी असलेली बाजारपेठ मिळते. शाळेत जाणारी कॉलेज ला जाणारी मुल जेव्हा वेळ भेटते तेव्हा ते दुकान सांभाळतात, ग्राहकांना तोंड देतात आणि व्यवहार करायला शिकतात. ते पैसे देखील बघतात ना कि कुठला व्यापार खेळ खेळत बसतात. त्यांना बाजारपेठेतील ज्ञान हे भेटत जाते. मग अशी परप्रांतीय पिढीजात शृंखला सुरु होते.

त्यांच्या व्यवसायात इतका नफा असतो कि त्यांना मुंबईमधील श्रीमंत वस्तीत खोली घेणे परवडते किंवा ते भाड्याने राहतात. त्यांना मुंबई चा खर्च परवडतो. ते मुंबई चा खडा न खडा माहिती काढून घेतात व आपल्या समाज बांधवाला मदत करतात. जिथे बघावे तिथे गाववाले किंवा नातेवाईक ह्यांची दुकाने आहेत. त्यांना विचारले कि गोरेगाव ला कोण आहे? तर उत्तर असते कि नातेवाईक, मुंबई सेन्ट्रल ला कोण आहे? उत्तर नातेवाईक. म्हणजे मुंबई पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण त्यांचीच दुकाने आणि नातेवाईक.

मराठी तरुणांनो निराश व्हायचे कारण नाही कारण मी भारतीय नाही तर इतर देशातील कंपनीसोबत देखील सामना केलेला आहे. नंबर एक वर आम्ही अनेक वर्षे होतो. कुठलेही कंत्राट आम्हालाच मिळायचे. चायना, फिलिपाईन्स श्रीलंका, युरोपियन देश ह्यांच्या सोबत स्पर्धा केलेली आहे. तुम्ही ह्यांना आरामत हरवू शकता व बाजारपेठ काबीज करू शकता. फक्त एकदा बाजारपेठेत उतरा, सामना करा मग बघा. तुमचा सर्व भ्रम हा दूर होईल.

कठीण परिश्रम, एकग्रता, दर्जा, सातत्य, उत्तम संभाषण कौशल्य आणि इतर गुण जे परप्रांतीय किंवा इतर देशांमधील लोकांमध्ये आहे असे बोलले जाते, वेबसाईट वर लेख लिहिले जातात ते साफ खोटे आहे, त्यांनी जो अनुभव घेतला आहे त्यावर त्यांनी लिहिले आहे म्हणजे शितावरून भाताची परीक्षा ज्यामध्ये मी मराठी असून पुढे होतो आणि बाकी पाठी.

एकदा सामना तरी करा.भीतीवर मात करा, शत्रूला कमी समजा आणि स्वतःमध्ये आत्मविकास करत शत्रूला हरवा मग बघा तुमचा विश्वास किती वाढेल ते. फक्त एका अनुभवाची गरज बस. आणि काही वर्षे बाजारपेठेत सातत्य. विषय संपला.

मी सांगतो कि फक्त काही महिन्यात तुम्ही बाजारपेठेत जम बसवाल. फक्त भारतातच नाही तर विदेशात देखील. पाया सर्वांचा एकच असतो फक्त तो तुम्हाला मजबूत करायचा आहे. खूप झाले आता परप्रांतीयांचे आता मराठी हा मोक्याच्या बाजारपेठेत दिसलाच पाहिजे. ज्या जिल्ह्यात दुष्काळ आहेत त्यांना अश्या बाजारपेठेत जागा द्या, स्पर्धा परीक्षा करून शेवटी पगारासाठी नोकरीच करणार आहे आणि इथे देखील पैसाच कमावणार आहे त्यावर लक्ष्य केंद्रित करा. पहिले बघा कोण किती कमावतो ते. सर्व तुमच्यासमोर आहे, फक्त तुम्हाला तुमचा दृष्टीकोन बदलायचा आहे.

धाडस दाखवा, कृती करा, फक्त एक पाउल टाका आणि फक्त मुंबईतील नाही तर भारतातील आणि जगभरातील बाजारपेठ काबीज करा. आता जागतिकीकरण झाले आहे ना? मग आता आपली बारी. बाकीच्यांना आपल्या वर कथा बनवू द्या.

परप्रांतीयांनी अनेक वर्षे घालवली मुंबईमधील मोक्याच्या जागा ताब्यात घेण्यासाठी. मराठी समाजाने आता पासून सुरवात केली तर काही वर्षात आपण देखील ह्या सर्व मोक्याच्या जागा आपल्या मराठी समाजाच्या ताब्यात घेवू. साम दाम दंड भेद वापरा आणि ह्या सर्व मोक्याच्या जागा ताब्यात घ्या.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

** फी पेड झाल्यावर ऑनलाईन ऑफलाईन भेटीची वेळ ठरवण्यात येईल.

फेसबुक पेज : चला उद्योजक घडवूया

उर्जा शास्त्र वास्तू उर्जा आणि मालकाची उर्जा


अनेकदा जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या घरात प्रवेश करतो तेव्हा आपल्याला विशिष्ट प्रकारची जाणीव होते कारण वास्तू मध्ये असलेली ऊर्जा हि आपल्याला काहीतरी सांगत असते किंवा त्या व्यक्तीमुळे वास्तूमध्ये गेलेली ऊर्जा हि आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. असे फक्त घरातच नाही तर कार्यालय, दुकान, कारखाना, सार्वजनिक ठिकाणे किंवा पुरातन ठिकाणे हे बरेच काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात.

अनेकदा हि ऊर्जा वास्तू मधून व्यक्तीकडे किंवा व्यक्तीमधून वास्तू कडे जात असते. ज्याची ऊर्जा शक्तिशाली ती समोरच्याच्या ऊर्जेचा ताबा घेते व त्याचे आयुष्य आपल्यानुसार चांगले किंवा वाईट घडवत जाते.

सकारात्मक, तटस्थ आणि नकारात्मक अश्या ऊर्जा असतात.

सकारात्मक ऊर्जा हि सकारात्मक परिणाम देत जाते, तटस्थ ऊर्जा हि आहे तसे चालू ठेवते मग ते सकारात्मक असो किंवा नकारात्मक. नकारात्मक ऊर्जा हि नकारात्मक परिणाम देते.

साधे तुम्ही एक प्रयोग करून बघा. काही वेळ एका सकारात्मक व्यक्ती सोबत रहा आणि काही वेळ एका नकारात्मक व्यक्तीसोबत रहा मग बघा कसा तुमच्यात बदल घडतो ते. तुम्हाला सकारात्मक व्यक्तीसोबत राहताना सकारात्मक जाणीव निर्माण होईल आणि नकारात्मक व्यक्तीसोबत राहताना नकारात्मक जाणीव निर्माण होईल. तुम्ही ऊर्जेचा अनुभव घ्याल, तुमची ऊर्जा सकारात्मक होताना आणि नकारात्मक होताना अनुभवाल. असेच काही सकारात्मक व्यक्तीच्या घरात गेल्यावर सकारात्मक ऊर्जेची जाणीव होईल आणि नकारात्मक व्यक्तीच्या घरात गेल्यावर नकारात्मक जाणीव निर्माण होईल. कोणीही हा प्रयोग करून बघू शकते आणि तुम्हाला विश्वास देखील बसेल कि कसे ह्या सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यावर परिणाम करतात ते.

नजर लागू नये म्हणून बाळाला काळा टीका लावताना बघितले असेलच कारण प्रत्येकाच्या अंतर्मनात बाळाला बघून चांगले वाईट विचार मनात येत असतात त्यामधील तर चांगले विचार सोडले कि वाईट विचार व ऊर्जा बाळाच्या ऊर्जेला दुषित करू शकते व अगदी लहानपणापासून त्याला विध संकटे व समस्यांचा सामना करावा लागू शकतो म्हणून त्याला काळा टीका लावला जातो जेणेकरून व्यक्तीची नजर पहिले तिथे जाते व तो काळा टीका फक्त नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो त्यानंतर बाळाला फक्त सकारात्मक ऊर्जा मिळते.

आता वरील ऊदाहरण हे बाळाचे झाले आता आपण घराचे बघू. बाळाच्या जागी घराचे चित्र च्या आणि मुंबई मध्ये इमारतीचे. अश्या किती लोकांच्या नजरा लागत असतील? ज्यांनी नकारात्मक ऊर्जा शोषण्यासाठी काही ऊपाय केले असतील ते ठीक आहेत पण ज्यांनी नसेल केले त्यांचे काय? त्यांना किती समस्यांमधून जावे लागत असेल? जे कर्मचारी नोकरदार वर्ग आहेत त्यांना असे वाटत असेल कि मालक किती श्रीमंत आहे म्हणून त्यांना एक वास्तव पुढच्या परिच्छेद मध्ये सांगतो ते वाचा.

एकदा एक श्रीमंत व्यवसायिक माझ्याकडे आला होता, त्याच्या व्यवसायाची ऊलाढाल हि करोडो मध्ये होती, घर आलिशान, गाड्या अश्या सर्व ऐषारामाच्या वस्तू होत्या. हि झाली एक बाजू पण त्या व्यक्तीचे किती रुपये बाजारपेठेत अडकले होते हे माहिती आहे का? ती व्यक्ती ज्या लोकांच्या संपर्कात येते त्यासाठी तिला श्रीमंत वस्तीत रहायचेच आहे, त्यांच्यासारखे आयुष्य हे जगायचेच आहे ह्यामध्ये काही गैर नाही, साधी राहणीमान हे सिनेमामध्ये ठीक आहे पण वास्तवात हा नियम जबरदस्तीने सर्वांना लागू करू शकत नाही. जेव्हा त्या व्यक्तीची अचानक करोडो रुपयांची येणारी कमाई हि ठप्प होवून जाते तेव्हा त्याने काय करावे? त्याच्या हाताखाली काम करत असलेल्या कायमस्वरूपी, कंत्राटी रोजंदारीवर असलेल्या लोकांना पगार कसा द्यायचा? स्वतःचे घर कसे चालवायचे? कुटुंबाचा खर्च, मुलांचा जर घरी कोण आजारी असेल तो खर्च भागवायचा कसा? लोकांकडे पैसे मागायचे तरी कसे? असे एक न अनेक प्रश्न अंतर्मनात वादळ ऊठवतात.

सर्वकाही ठीक असताना असे झाले कसे? कारण बायकोची बहीण जी नकारात्मक होती आणि तिला आपल्या बहिणीची प्रगती बघवत नव्हती, तीची नजर हि जिजाजी वर पण होती, ती विविध मार्ग वापरून त्यांचे वाईट कसे होईल हा विचार करत असायची असे करत एकदा तिच्या जाळ्यात जिजाजी अडकतात व त्यांचे शारीरिक संबंध प्रस्थापित होतात, आणि तुम्हाला माहितीच असेल कि किती प्रचंड ऊर्जा हि मुक्त होते आणि तिची देवाणघेवाण होते ते, मग तिची नकारात्मक ऊर्जा हि जीजाजींमध्ये जाते व तिथून त्यांच्या आयुष्यात व्यवसायात प्रचंड मोठी ऊतरती कळा लागते. हीच ऊर्जा मग वास्तू शोषून घेते त्यामधील वस्तू शोषून घेतात.

म्हणजे विचार करा कि कसे लोकांना विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते ते. आपल्याला निर्माण निसर्गाने केलेले आहे ब्रम्हांडाने केलेले आहे. त्यामुळे आपण जेवढे समजू तितके कमी आहे कारण इतक्या प्रचंड मोठ्या ब्रम्हांडात आपण एक ग्रहावर आहोत अजून आपल्याला बरेच काही शोधायचे आहे जे कधीच शक्य होणार नाही पण मानसशास्त्र आणि अध्यात्म ह्याचा शोध लावू शकतो, क्वांटम फिजिक्स देखील ऊपयोगी येवू शकतो, आता आपण भौतिक पासून एनर्जी म्हणजे ऊर्जा शास्त्राकडे जाणार आहोत.

अध्यात्मामध्ये सांगितले आहे आणि मानसशास्त्राने देखील विविध प्रयोगानी सिद्ध केलेले आहे कि नकारात्मक विचार किंवा लोकांचा प्रभाव हा आल्यावर नकारात्मक पडतो म्हणून. जितके तुम्ही नकारात्मक लोक परिस्थिती विचार आणि भावनांपासून लांब रहाल तितके तुम्ही समृद्ध आयुष्य जगाल ज्यामध्ये सुख समाधान आणि श्रीमंती देखील आली.

जर ह्या श्रीमंत व्यवसायिकाने एखादी नकारात्मक माहिती बाहेरच्या जगात पसरवली असती तरी लोकांचे लक्ष विचलित झाले असते व नजर नसती लागली आणि नाही नकारात्मक ऊर्जेने प्रवेश केला असता. नशीब चांगले कि कुणाला मोठा न बरा होणारा आजार झाला नाही किंवा इतर कारणाने कुणाच्या जीवावर बेतले नाही नाहीतर कधीही न भरून निघणारे नुकसान झाले असते तात्पुरते किंवा कायमस्वरूपी. नंतर शेवटी घराची आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची ऊर्जा शुद्ध करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागलेच. म्हणून आयुष्य जगताना थोडी काळजी घेतलेली बरी कारण नंतर होणारे सर्व नुकसान टाळले जातात किंवा त्यांची तीव्रता हि कमी करतात.

साधे नकारात्मक विचार बोलून एक छोटासा खिळा जरी ठोकला तरी पुरेसे सर्व बरबाद करायला जसे एक नकारात्मक विचार आपल्या अंतर्मनात शिरतो व सर्व बरबाद करून टाकतो तसे. मग जसे तो खिळा शोधायला कठीण असतो तसे तो एक नकारात्मक विचार तुमच्या अंतर्मनात शोधणे देखील तितकेच कठीण असते.

म्हणून बोलतो आयुष्य जगताना १०० % सकारात्मक जगा पण लोकांना ९९ % दाखवा आणि १ % नकारात्मक दाखवा जेणेकरून ते तुम्हाला जास्त त्रास देणार नाहीत आणि नाही कोणी तुमचे आयुष्य ऊध्वस्त करण्याचा प्रयत्न करतील.

मी इथे जे ऊदाहरण दिले आहे तिथे तुम्ही तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या ठेवून वाचू शकतात जेणेकरून तुम्हाला समजायला सोपे जाईल. इथे कुठलेही ऊपाय सांगितले नाही कारण जो पर्यंत समस्या काय आहे त्याचे मूळ कुठे आहे हे समजत नाही तोपर्यंत कुठलेही ऊपाय करू नका, अगदी लहान समस्या दूर होतील पण मोठ्या समस्या अजून चिघळत जातील. लोकांनी अशीच पुस्तके वाचून ऊपाय वाचून स्वतःला आजारी पडले होते. वेळोवेळी तज्ञांची मदत घेतलेली केव्हाही ऊत्तम.

जर तुम्हाला देखील असे अनुभव आले असतील तर ते मेसेज द्वारे, व्हास्टएप द्वारे शेअर कराल. appointment बुक करण्यासाठी पूर्ण नाव आणि जिल्हा टाईप करून पाठवा. फी पेड झाल्यावरच  appointment बुक केली जाईल.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #ऊपचार ऊपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

विवाहबाह्य संबंध निर्माण होण्याची कारणे



जेव्हा जोडपे त्यांच्या समस्या घेवून येतात तेव्हा मी अगोदर त्यांना वेगवेगळे अटेंड करतो ज्यामुळे त्यांना व्यक्त होता येतात मग एकत्र. जेव्हा ते एकटे असतात तेव्हा ते मनमोकळे पणाने बोलतात व्यक्त होतात आपल्या भावना व्यक्त करतात.

जेव्हा जोडीदार एकता असताना त्यांच्या आयुष्याबद्दल सांगतो तेव्हा असे आढळून आले कि आजच्या धकाधकीच्या जीवनात, विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आणि ऑफिस किंवा कामाच्या निमित्ताने बाहेर वेळ घालवल्यामुळे अनेकांचे विवाहबाह्य संबंध प्रस्थापित होतात. आता हे प्रमाण वाढत चालले आहे.  जोडीदाराबद्दल च्या भावना जर कमी होत असतील किंवा नसतील तर आपण समजू शकतो पण त्यामध्ये लहान मुलांचा काहीही दोष नाही.

असे अनेक वैवाहिक जोडीदार बघितले जे कामात आणि करिअर मध्ये इतके व्यस्त असतात कि ते घरीच मुल झोपल्यानंतर येतात. काही तर कामानिमित्त भ्रमंतीवर असतात. त्यांना सेक्स केला कि नाही हे देखील माहिती नसते आणि मुल कुणाची आहे हे देखील. त्यांचे काम असते पैसा कमावणे आणि घरी खर्चासाठी मुलांना क्रेडीट कार्ड देणे.

अगोदर हे प्रमाण जे उच्च पदावर होते, जे मालक होते त्यामध्ये दिसून येत होते पण जस जसे कामगार कायदे शिथिल झाले, कामाचे तास वाढले, नोकरीची शास्वती राहिली नाही आणि कार्यालयापासून लांब घर असल्यामुळे विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण हे मध्यम वर्ग आणि गरीब लोकांमध्ये देखील वाढले. आता कुणाला फुरसतीचा वेळ उरला नाही आणि नाही इतरांच्या आयुष्यात झाकू शकतात. एकाच इमारतीमध्ये एक सकाळी कामाला जातो तर दुसरा दुपारी आणि तिसरा संध्याकाळी. सुट्टी देखील रविवारची नाही तर कधीही दिली जाते त्यामुळे शेजार संबंध जुळूनच येत नाही.

स्थानिकांचे प्रमाण कमी झाले आणि परप्रांतीयांचे प्रमाण वाढले जे इथे पैसा कमावण्यासाठी आणि मौज मजा करण्यासाठी आलेले असतात. त्यांना ओळखणारे कोणी नसते त्यामुळे ते विवाह झाला असला तरी विवाहबाह्य संबंध ठेवतात. त्यांना माहिती असते कि मुंबई मध्ये ते पैसे कमवायला आलेले असतात व इथे काहीही झाले तरी ते त्यांच्या मूळ राज्यात परत जावू शकतात. एक स्त्री किंवा पुरुष किती वेळा नाही बोलेल? शेवटी काही त्यांच्या जाळ्यात फसतातच.

विवाहबाह्य संबंधामध्ये आता वयाची देखील अट राहिली नाही त्यामुळे नक्की काय चालले आहे ते देखील समजून येत नाही. कॉलेज च्या मुलामुलींचे देखील विवाहित लोकांसोबत संबंध आहेत. वय नातेसंबंध हे सर्व बाजूला सारले गेले. जोडीदार भेटत नाही म्हणून नात्यांमध्ये लग्न झालेली काही उदाहरणे आढळून आली.

नात्यांमध्ये देखील विवाहबाह्य संबंध आढळून आले. हे सहसा समजून येत नाही आणि उघडकीस देखील येत नाही. कारण सर्वांना ते एकमेकांचे नातेवाईक आहेत असाच भास होतो. सम वय किंवा थोडेफार वयामधील अंतर असते, भाऊ बहिण आहेत असे सांगतात किंवा इतर जे काही नाते असेल ते पण त्यांचे प्रेमप्रकरण सुरु असते. तेव्हा जोडीदाराला जास्तच मानसिक धक्का बसतो जेव्हा त्याला समजते कि आपल्या वैवाहिक जोडीदाराचे त्याच्याच ज्याला किंवा जिला ते भाऊ बहिण मानत असतात त्यांच्यासोबत संबंध आहेत.

पुरुष हेट्रोसेक्शुल जरी असाल तरी तो सहसा समलिंगी संबंध ठेवत नाही किंवा त्यांचे तसे करण्याचे प्रमाण कमी असते पण स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात भले ते हेट्रोसेक्शुल असले तरी समलिंगी आकर्षण दिसून येते. अनेकदा स्त्रिया ह्या जेव्हा मैत्रिणीकडे वेळ घालवतात तेव्हा काही स्त्रिया ह्या समलिंगी संबंध ठेवतात किंवा आकर्षित होतात. नवरा जेव्हा पकडतो तेव्हा त्याला वाटते कि त्याची बायको हि समलिंगी आहे पण असे नसते, नैसर्गिक आहे, कारण स्पष्ट नाही. अनेकदा अश्या प्रकारचे विवाहबाह्य संबंध देखील निर्माण होतात.

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. विवाहबाह्य संबंधांची कारणे हि बदलत जातात. ह्यामध्ये मुख्य कारणे शारीरिक आणि मानसिक गरज पूर्ण न होणे हे आहे. सोबत पैसा देखील महत्वाचा आहे. आताच्या काळात स्त्रियांकडे पैसे देखील आहे व ते त्यांच्या पायवर देखील उभ्या आहेत त्यामुळे अनेकदा त्या स्वतः निर्णय देखील घेतात. धाडस देखील दाखवतात. अनेकदा स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा जास्त धाडसी दिसून आल्या आहेत आणि त्या नैसर्गिक आहेत देखील कारण मुलांना सांभाळायचे काम देखील त्यांचेच असते म्हणून त्यांना निसर्गाने धाडसी बनवले आहे.

माझे म्हणणे इतकेच आहे कि कुणाचा जीव ह्या अश्या संबंधामुळे जाता कामा नये आणि मुलांची फरफट होता कामा नये, बाकी निर्णय तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीने घेतलेला बरा. कृपया अश्या नाजूक संबंधांच्या वेळेस तज्ञांची मदत घेत जा, समुपदेशन करत जा ह्यामुळे आपण टोकाचे पाउल उचलत नाही व योग्य निर्णय घेतला जातो.

लोक अनेक समस्यांमधून जात असतात आणि त्यांना वाटते कि ते एकटेच आहे पण असे काही नसते, तुमच्यासारख्या समस्या ह्या अनेकांना आहेत फक्त तुम्हाला महिती नाही कारण चार भिंतीच्या गोष्टी कधीही बाहेर येत नाही किंवा आणत नाही पण मनातल्या मनात झुरत जातात. असे झुरण्यापेक्षा त्या भावनांचा निरचा केलेला बरा. इथे समुपदेशन आणि आकर्षणाचा सिद्धांत खूप प्रभावशाली काम करतो, तुम्हाला अश्या समस्यांमधून बाहेर काढतो आणि सोबत संमोहनाचे उपचार घेतले तर अजून प्रभाव पडतो.

अश्विनीकुमार

बालक, पालक, कुटुंब आणि नातेसंबंध

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप फक्त पोस्ट : https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah

फेसबुक पेज : Balak Palak Children Parents

आकर्षणाचा सिद्धांताचा वापर करून शस्त्रक्रिया यशस्वी कशी करायची व पुढील शस्त्रक्रिया आरोग्यदायी जीवनशैलीने कसे टाळायचे व आपले लाखो रुपये कसे वाचवायचे?



आताच्या काळात तुम्ही बघितले असेल कि एकदा का आजारपण झाले कि लाखो रुपये कसे निघून जातात तेच समजत नाही. आणि जर परत आजारपण झाले आणि शस्त्रक्रियेची गरज पडली कि ते संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येण्याची शक्यता नाही तर शास्वती असतेच, प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थिती वर अवलंबून आहे. पैश्याचे सोंग कोणीही घेवू शकत नाही. विश्वास नसेल तर कधी सरकारी हॉस्पिटल मध्ये काही दिवस घालवा तेव्हा समजेल.

ठीक आहे व्यक्ती चुकते, ती स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष्य देत नाही, किंवा जगण्याच्या दगदगीमुळे तिला वेळ भेटत नाही म्हणून तिला आजरपण बळावतो व शेवटी डॉक्टर बोलतो कि ऑपरेशन ला पर्याय नाही. तुम्हाला इतके लाख रुपये जमा करावेच लागतील आणि ज्या गरिबांसाठी स्कीम्स असतात तिथे गर्दी बघाच तेव्हा तुम्हाला वास्तव समजेल.

ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांना काही लाख रुपये गेल्यावर काहीही फरक पडत नाही, ज्यांच्याकडे लाखो करोडो रुपयांच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहे त्यांना काही फरक पडत नाही पण अश्या लोकांना तणाव, नैराश्य आणि चिंता ग्रासते कारण त्यांच्याकडे पैसा असला तरी ते मनुष्य प्राणीच आहेत, फक्त पैश्यांमुळे त्यांचे शरीर आणि भावना ह्या बदलत नाही. निसर्गाला आणि आजारपणाला सर्व समान आहे, ते जात, धर्म, भाषा, प्रांत आणि इतर मनुष्य प्राण्याने निर्माण केलेले भेदभाव मानत नाही, नियम सर्वांना एकसारखेच.

डॉक्टर आपल्याला आजारी पाडत नाही तर आपण अनेकदा आपल्या चुकीमुळे किंवा नकळत झालेल्या चुकीमुळे आजारी पडतो. त्यामधून आपण बरे देखील होऊ शकतो किंवा आपले आयुष्य वाढवू शकतो.

पण अंतरमनाची शक्ती इतकी प्रचंड आहे कि ती चमत्कार घडवू शकते.

मानसिक दृष्ट्या सक्षम बनणे, म्हणजे ध्यान, मंत्र साधना ह्यांचा वापर करणे, ह्यामुळे आपण आपली मानसिक शक्ती वाढवतो व आपला मेंदू शरीराला रोग बरे करण्याचा आदेश देतो. व्यायाम मग तो कसलाही असो त्याचा देखील आपण वापर करतो. पथ्य पाळणे म्हणजे नैसर्गिक खाण्याच्या सवयी लावून घेणे व आपल्या जिभेवर ताबा ठेवणे ह्यामुळे देखील प्रचंड फायदा होतो. आरोग्याविषयी चे सर्व तज्ञ हाच सल्ला देतात.

कृपया सर्व साधना ह्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करा, घरगुती उपचार करू नका नाहीतर तुम्ही अजून समस्या वाढवाल.

हिलिंग चा वापर करून आपण आपले तेजोवलय वाढवू शकतो. आपला औरा सक्षम करू शकतो. ह्याचा फायदा देखील होतो ज्यामुळे तुम्ही डॉक्टर कडे गेल्यावर तुम्हाला बरे वाटायला लागते हा झाला डॉक्टरांचा औरा आणि त्याचा परिणाम. डॉक्टर अजाणतेपणे तुमची हिलिंग करत असतात व सोबत शस्त्रक्रिया देखील करत असतात ज्यामुळे आपण ठणठणीत होतो.

अनेकदा रुग्ण बोलतात देखील कि मी आता वाचणार नाही पण ते ठणठणीत होवून बाहेर येतात. ह्याला बोलतात प्राणउर्जेची शक्ती. प्राणउर्जा तुम्हाला जिवंत ठेवत असते. कितीही मोठ्या आजारपणामध्ये तुम्हाला जिवंत ठेवते व तुमचे शरीर ठीक करण्याचा प्रयत्न करत असते.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह हे आजार आपल्याकडील पैसा तर काढतोच पण सोबत प्रचंड मानसिक शारीरिक ताण तणाव देखील देतो ज्यामुळे संपूर्ण कुटुंब हे तणाव आणि नैराश्यात जाते. पैसा तर जाणारच असतो पण आपण पैसे कमावण्यासाठी जे काम करतो त्यामध्ये देखील लक्ष्य लागत नाही आणि ह्यामुळे पैसे येण्याच्या मार्गात देखील अडथळे निर्माण होतात. दोन्ही बाजूंनी कोंडी होते.

आकर्षणाचा सिद्धांत वैज्ञानिक आणि अध्यात्मिक मार्गाने वापरता येतो, ह्याचा फायदा फक्त रुग्णांना नाही तर त्यांच्या कुटुंबालाही होतो. कुटुंबातील सदस्य देखील घरी आजारपन बघून स्वतः मनोशारीरिक आजार निर्माण करतात व त्याचे रुपांतर शारीरिक आजारात करतात. इथे जर योग्य उपाय किंवा उपचार केले तर सर्वांना त्याचा फायदा होतो.

अंतरमन बोला निसर्ग बोला किंवा आत्मा हा आपल्याच शरीराचा एक भाग आहे. हाच आपल्या शरीरातील एक भाग आपले शरीर सुदृढ करतो व त्याचा आपल्याला फायदा होतो. फक्त आर्थिक नाही तर सर्वांगीण आयुष्य सुखकर करून टाकतो.

कुठलीही उपचार पद्धती असू द्या तिचा उद्देश हाच असतो कि काहीही करून तुम्हाला बरे करणे त्यामुळे तुमच्या चालू असलेल्या वैद्यकीय उपचारासोबत तुम्ही इतर उपचार पद्धतीचा वापर करू शकता.

समुपदेशन, ध्यान, स्पर्श चीकीस्ता आणि संमोहन ह्या उपचार पद्धतीचा लोकांना प्रचंड फायदा झाला आहे. अनेकांना सकारात्मक रिझल्ट्स आले आहेत. अनेकांचे पैसे वाचले आहे. ह्याचा फायदा फक्त रुग्णांनी नाही तर डॉक्टर, रुग्णांचे कुटुंबीय ह्यांनी घेतलेले आहेत.

मी घरगुती उपचार ह्यासाठी नाही बोलत कारण अनेकांनी घरगुती उपचार करून त्यांच्या समस्या वाढवल्या आहेत व शेवटी त्यांना हॉस्पिटलमध्ये भारती व्हावेच लागले, काही हजारांसाठी त्यांनी त्यांचा लाखोंचे आणि शरीराचे नुकसान करून घेतलेले आहेत.

जर तुम्ही देखील अश्याच समस्यांमधून जात असाल तर आजच संपर्क करा.

धन्यवाद

अश्विनीकुमार
मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

फेसबुक :

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्या कारणांनी लोक आकर्षित केली तेच जर कारण नसेल तर ती लोक तुम्हाला सोडून जातात मग ती घरची असो किंवा बाहेरची.



जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांनी लोकांना आकर्षित केले ती लोक तेव्हा तुम्हाला सोडून जातात जेव्हा भावना ह्या दुभंगतात, अडथळे निर्माण होतात, भावनांची गरज संपते तेव्हा लोक तुम्हाला सोडून जातात.

जेव्हा तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीने लोकांना आकर्षित केलेले असते किंवा ते झालेले असतात ते तुम्हाला तेव्हा सोडून जातात जेव्हा तुम्ही कंगाल होता, कुठल्या आर्थिक संकटात सापडतात किंवा त्यांची गरज संपते तेव्हा ते तुम्हाला सोडून जातात.

जेव्हा तुम्ही तुमच्या यशाने लोकांना आकर्षित केलेले असते किंवा ते झालेले असतात ती लोक त्या वेळेस तुम्हाला सोडून जातात जेव्हा तुम्ही सपशेल अपयशी होतात किंवा त्यांची गरज संपते.

जेव्हा तुम्ही सुंदरतेने देखणेपणाने लोकांना आकर्षित केलेले असते किंवा ते झालेले असतात ती लोक त्या वेळेस तुम्हाला सोडून जातात जेव्हा तुम्ही सपशेल अपयशी होतात किंवा त्यांची गरज संपते.

तुम्ही कुठल्याही कारणांनी आकर्षित केलेले असाल किंवा ते झालेले असतील तर ती लोक त्या वेळेस तुम्हाला सोडून जातील जेव्हा त्या आकर्षित गुणांमध्ये समस्या निर्माण झालेली असेल किंवा त्यांची गरज संपली असेल.

संकटात सापडल्यावर सोडून जाणार्यांमध्ये घरच्या व्यक्तींचा देखील समावेश आहे. कुठलेही नातेसंबंध तोडायला पाठीपुढे बघत नाही.

जे गरजेपुरते आकर्षित झालेले असतात ते जर जास्त वापर न करता निघून गेले तर ठीक आहे पण जर पार तुमचा आणि तुमच्या आयुष्याचा चोथा करून टाकला असेल तर कोणीही काहीही करू शकत नाही.

ज्यांच्या आयुष्याचा लोक वापरून वापरून चोथा करतात त्यांना आयुष्यभर गुरु किंवा तज्ञ लोकांच्या सानिध्यात रहावे लागेल, जर ५० % आयुष्याचा चोथा झाला असेल तर गुरु किंवा तज्ञ ह्यांची दीक्षा घ्यावीच लागेल. कुठलाही पर्याय नाही.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

फेसबुक पेज :

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

मराठी समाज श्रीमंत होण्यासाठी किंवा श्रीमंत समाजात गणना करण्यासाठी तरुणांनी कुठल्या उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात उतरले पाहिजे?



मुकेश अंबानीच्या श्रीमंतीचे काही रहस्य नाही आहे. खालील पहिल्या १० क्रमांकाच्या कंपन्या बघा (वर्ष २०१८) :

१) कंपनीचे नाव - इंडियन ऑईल कार्पोरेशन
मालकी हक्क - भारत सरकार
उद्योग क्षेत्र - ऑईल आणि गॅस
महसूल - ४,२४,३२१ करोड

२) कंपनीचे नाव - रिलायन्स इंडस्ट्रीज
मालकी हक्क - मुकेश अंबानी
उद्योग क्षेत्र - विविध (मुख्य ऑईल आणि गॅस रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल)
महसूल - ४,१०,२९५ करोड

३) कंपनीचे नाव - ऑईल एंड नेचरल गेस कार्पोरेशन
मालकी हक्क - भारत सरकार
उद्योग क्षेत्र - ऑईल आणि गॅस
महसूल - ३,३३,१४३ करोड

४) कंपनीचे नाव - स्टेट बँक ऑफ इंडीया
मालकी हक्क- भारत सरकार (६१.२३)
उद्योग क्षेत्र - बँकिंग आणि फायनान्स
महसूल - ३,०६,५२७ करोड

५) कंपनीचे नाव - टाटा मोटर्स
मालकी हक्क - टाटा समूह
उद्योग क्षेत्र - ऑटोमोबाईल
महसूल - ३,०१,१७४ करोड

६) कंपनीचे नाव - भारत पेट्रोलियम
मालकी हक्क- भारत सरकार (५४.९३)
उद्योग क्षेत्र - ऑईल आणि गॅस
महसूल - २,३८,६३८ करोड

७) कंपनीचे नाव – हिंदुस्तान पेट्रोलियम
मालकी हक्क - भारत सरकार (५१.११)
उद्योग क्षेत्र - ऑईल आणि गॅस
महसूल – २,२१,६९३ करोड

८) कंपनीचे नाव – राजेश एक्सपोर्ट
मालकी हक्क – राजेश आणि प्रशांत मेहता
उद्योग क्षेत्र – खाण उद्योग
महसूल – १,८७,७४८ करोड

९) कंपनीचे नाव – टाटा स्टील
मालकी हक्क – टाटा समूह
उद्योग क्षेत्र – स्टील आणि लोह खनिज उद्योग
महसूल – १,४७,१९२ करोड

१०) कंपनीचे नाव – कोल इंडीया
मालकी हक्क – भारत सरकार
उद्योग क्षेत्र – कोळसा खाण उद्योग
महसूल – १,३२,८९७ करोड

वरील यादी हि जास्त महसूल असणाऱ्या उद्योगांची आहे. इथे सरकारी आणि खाजगी दोन्ही उद्योग आहेत. जे खाजगी उद्योजक आहेत त्यांनी जे क्षेत्र निवडले आहे ते जगभरामध्ये ज्या उद्योग क्षेत्रांचा दबदबा आहे ते निवडले आहे, जास्त पैसा देखील तिथेच आहे आणि फक्त पैसा नाही तर पावर देखील तिथेच आहे.

मराठी तरुणांनो वाळवीसारखे ह्या सरकारी कंपन्यात घुसा. उच्च पदे आपल्या हातात घ्या. मराठी लॉबी तयार करा. कुठलाही भेदभाव ठेवू नका जेणे करून फोड आणि झोडा तंत्र वापरून आपल्याला परत पाठी खेचले जाईल. वेळ पडल्यास स्वतःची राजकीय पार्टी स्थापन करा जेणेकरून ह्या उद्योगासंदर्भातील सर्व शासकीय यंत्रणा आपल्या हातात येईल. उत्तर, दक्षिण, जात आणि धर्म ह्यामध्ये मराठी समाजाला भरडू देवू नका.

वर जे दोन तीन खाजगी उद्योजक आहे त्यांचा आदर आहेचच पण इतिहास साक्ष आहे कि प्रत्येकाला राज्य स्थापन करायचा आणि आपल्या राज्याचा विस्तार करायचा अधिकार आहे. सर्वांनाच परप्रांतीयांची गुलामी मान्य नाही. काल आपले राज्य होते, आज त्यांचे आणि उद्या परत आपले येईल जेव्हा आपण त्या दिशेने प्रयत्न करू.

इथे भावनेला थारा नाही. त्यांच्यासाठी इतर सर्व मार्ग उपलब्ध आहे. फक्त आणि फक्त समविचारी लोक. भावनेचा आदर करा. इथे कोणी कुणाला रोखत नाही आहे. तुम्ही तुमचे आयुष्य जगा आम्ही आमचे आयुष्य जगू.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

फेसबुक पेज :

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत व्हास्टएप ग्रुप लिंक (आत्मविकास आणि मानसिक समस्यांसाठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

गणेशोत्सव मुळे तुमच्या शरीरात, घरात, कार्यालयात आणि परिसरात निर्माण झालेली सकारात्मक उर्जा हि जतन करून ठेवा



गणेशोत्सव मुळे तुमच्या शरीरात, घरात, कार्यालयात आणि परिसरात निर्माण झालेली सकारात्मक उर्जा हि जतन करून ठेवा. सकारात्मक उर्जा तुमच्या अनेक समस्या दूर करते आणि नवीन येणाऱ्या संकटे आणि समस्यांना थोपावते किंवा नष्ट करते.

नकळत मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते, कौटुंबिक वाद विवाद निवळले जातात, नातेसंबंध सुधारतात, शैक्षणिक प्रगती होते, वैवाहिक आयुष्य सुधारते, वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात, आर्थिक समस्या दूर होतात, उद्योग व व्यवसाय भरभराटीला येतात, कोर्ट कचेरी मधील समस्या दूर होतात, विवाहासाठी मनासारखा जोडीदार भेटतो, वंध्यत्वावर मात करता येते, लैंगिक समस्या दूर होतात, असे अगणित सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यात होतात.

मूळ मुद्दा हा आहे कि हि सकारात्मक उर्जा पुढील गणेशोत्सव पर्यंत टिकवून ठेवायची कशी? बाकीचे देखील सन येतात त्यांचे काय?

आपण फरफटत सर्व सणांच्या मागे जात राहिलो तर आपण त्या सणातून निर्माण होणारी सकारात्मक उर्जा हि साठवून ठेवत नाही, आपण सुरवातच करत नाही. तिचा लगेच वापर करून संपवून टाकतो व नंतर नकारात्मक उर्जा प्रवेश करते.

कुठेतरी साठवणूक करायला त्यावर लक्ष ठेवायला सुरवात तर केली पाहिजे. कारण जर एखाद्या सणापासून तुम्ही सकारात्मक उर्जा साठवायला सुरवात केली आणि जेव्हा जेव्हा बाकी सण येत जातील तस तसे साठवण्याचे सोडून तुम्ही सतत किती उर्जा आहे हे बघत जाल तर ती उर्जा नकारात्मक होते व एकप्रकारे तुमच्यात देखील नकारात्मक भावना निर्माण व्हायला लागते.

एकदा का तुमच्या मनात नकारात्मक भावना निर्माण झाली कि कुठलेही उपाय तुमच्यावर काम करत नाही, भले मग तुम्ही अघोरी उपाय का करेनात.

आपल्याला स्वतःला असे तयार करायचे आहे कि कुठलेही उपाय केले तरी त्याचा सकारात्मक परिणाम होईल. त्यासाठी निसंदेह विश्वास लागतो. मी इथे अंधश्रद्धा नाही बोलत कारण अंधश्रद्धा ठेवली तर विज्ञानाचा वापर करून कोणी तुमची किडनी देखील चोरू शकतो, प्रत्येक वेळेस अध्यात्मिक गुरूंना लक्ष्य करू शकत नाही.

जसे जिथे देव असतो त्या मंदिरात गेल्यावर आपल्याला बरे वाटते तसेच देव घरी आल्यवर देखील वाटते. मंदिराचा परिसर आणि आणि आपले घर हे दोन्ही एकसारखे होवून जाते.

आपण सकारात्मक राहण्यासाठी, घर, ऑफिस, येथील वातावरण फक्त सणासुदीला सकारात्मक करू शकत नाही, बाकी चे दिवस देखील जगायचे आहे मग ते सकारात्मक का जगू नये?

परत नकारात्मक आयुष्यात का जायचे? घरी नकारात्मक वातावरण का निर्माण करायचे? परत १ वर्ष वाट का बघावी? हेच चक्र सतत सुरु ठेवायचे कि ह्यामध्ये बदल घडवायचे?

त्यापेक्षा सकारात्मक चक्र सुरु का ठेवू नये?

तुम्हाला फक्त एकदा ह्या सकारात्मक चक्राला धक्का देवून सुरु करायचे आहे त्यानंतर त्याला मध्ये मध्ये थोडी गती देत जायची आहे. जो पर्यंत चक्र आपो आप चालत नाही तो पर्यंत गती देत जायची आहे. तुमच्या समस्येनुसार चक्र आपोआप चालू व्हायला ३ महिने देखील लागू शकतात किंवा ३ वर्षे देखील पण नंतर तुम्ही जे काही आयुष्य जगाल ते सकारात्मकच असेल.

ध्येयाची साधी व्याख्या आहे कि जी व्यक्ती ध्येयाशी एकनिष्ठ असते, ध्येय साध्य होईल ह्यावर संदेह घेत नाही, तन, मन धन अर्पण करते त्या व्यक्तीला ध्येय प्राप्त होतेच. जर तुमची मानसिकता आणि कृती अशी असेल तरच तुम्ही तुम्हाला पाहिजे ते म्हणजे अगदी पाहिजे ते साध्य करू शकता.

कोणी कोणी काय काय साध्य केले आहे ह्याचे उदाहरण देत बसणार नाही. तुम्ही अनुभव घ्या, त्या परिस्थितीत जगा. इतरांनी साध्य केले आहे त्याचे फळ त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटेल ना कि तुम्हाला.

उर्जा शास्त्र हे खूप शक्तिशाली आहे. कृपया घरी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जे काही करायचे असेल ते करा. उपाय सोपे आणि प्रभावशाली आहे. नाही बोलले तरी अनेकांना पुढच्या क्षणी बदल जाणवायला लागले आहे.

मी इथे उपाय काय करायचे ते सांगत नाही आहे. त्यासाठी तुम्ही व्हास्टएप कराल. शुल्क लागू असतील. तुम्हाला लवकर करावे लागेल कारण गणपती गेल्यानंतर आपल्याकडे ठराविक कालावधी उरतो त्यामध्ये आपल्याला सर्वकाही करायचे आहे. इथे आळशीपणा घातक ठरू शकतो.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

धन्यवाद

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

Image by SUMITKUMAR SAHARE from Pixabay