माणूस जेव्हा भेटतो तेव्हा त्याच्या देहबोलीवरुन त्याचा स्वभाव समजून येतो, त्यानंतर त्याने बोलायला तोंड उघडले की तो काय विचारा करत असतो हे समजून येते, प्रश्नाला तो कसे उत्तर देतो ह्यावरून त्याची मानसिक स्थिती समजून येते, जे करायला सांगितले आहे ते तो स्वतःहून करतो की नाही ह्यावरून त्याची ती गोष्ट करायची आवड किती आहे हे समजून येते. ज्याने खरच मनापासून ठरवले आहे की त्याला स्वतःला बदलायचेच आहे तो नुसता विचार करत बसत नाही तर कृती करतो, तो स्वतः बदलतो मग त्याची परिस्थिती बदलत जाते.

अश्विनीकुमार
८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार