अनेक मराठी नव उद्योजक आणि व्यासायिक हे उद्योग, व्यवसायाची काळी बाजू समजून न घेतल्यामुळे किंवा नोकरदार घराण्यातून आल्यामुळे जिथे फक्त रोबोट सारखे आपले डोकं न लावता काम करायचे असते आणि जिथे इमानदारीत (फक्त लहान कंपनी आणि सरकारी (अपवाद वगळता), खाजगी मध्ये राजकारण व इतर गोष्टी खूप चालतात) काम करावे लागते व अतिशय संथ गतीने बढती मिळते अश्या वातावरणातून आलेले असतात म्हणून सपशेल अपयशी होतात व प्रचंड मानसिक तणावात जातात कारण आजूबाजूला तसेच वातावरण असते. मानसिक दृष्ट्या सक्षम व्हा, वास्तव स्वीकार, आपण का अपयशी झालो हे स्वतः विचार करा किंवा फक्त तज्ज्ञ लोकांचाच सल्ला घ्या, तेव्हाच तुम्हाला उद्योग विश्व कसे चालते ते समजेल.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार