निसर्गाचे नियम सगळ्यांना, जगाच्या पाठीवर कोठेही सारखेच आहे.
पाणी हे १०० अंश तापमानावरच उकळणार
मग ते वाळवंटासारख्या उष्ण प्रदेशात असू दे,
शीत किंवा अतिशीत प्रदेशात असू दे,
आपल्या घरी असू दे किंवा हजारो किलोमीटर लांब परदेशात कुणाच्या घरी असू दे,
यशस्वी माणसाच्या घरी असू दे किंवा अयशस्वी माणसाच्या घरी असू दे,
माझ्या घरी असू द्या किंवा तुमच्या घरी.
माझ्या घरी असू द्या किंवा तुमच्या घरी.
हाच नियम माणसाच्या सर्वांगीण विकासाबद्दल पण लागू असतो,
जर तो नियम तुम्ही वापरला तर तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात यशस्वी व्हाल.
उद्योग भरभराटीला पण हाच नियम आहे,
आणि करोडो रुपयांचा प्रवाह तुमच्याकडे चालू रहायला पण हाच नियम आहे.
निसर्ग नियम वापरा आणि सुख समाधानी आयुष्य जगा.
निसर्ग नियम वापरा आणि सुख समाधानी आयुष्य जगा.
- अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
८०८०२१८७९७

0 आपले विचार