श्वास हि निरंतन चालणारी प्रक्रिया आहे.
आपल्या सकारात्मक किंवा नकारात्मक भावनांनुसार श्वासाची प्रक्रिया बदलत असते,
भावना सकारात्मक असो किंवा नकारात्मक दोन्हींवर आपले नियंत्रण पाहिजे,
जेव्हा आपले आपल्या भावनांवर नियंत्रण सुटते तेव्हा आपले आपल्या भाग्यावरून नियत्रण सुटते,
जेव्हा पण भावनांचे वादळ उठतील तेव्हा आल्या श्वासावर नियंत्रण ठेवा,
काही मिनटे आरामत दीर्घ श्वास घ्या, श्वासावरील नियंत्रणाच्या विचार
आणि कृतीमुळे आपले आपल्या भावनांवर व कृतीवर नियंत्रण मिळते.
आपले भाग्य परत आपल्या हातात येते.
- अश्विनीकुमार
निर्वाणा
सल्लागार, वक्ता, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार