अज्ञानाची मर्यादा असते ती अनेक गरिब पासून ते श्रीमंत, अडाणी पासून ते उच्च शिक्षित, सामान्य कारकुनापासून ते उच्च पदाधिकाऱ्या पर्यंत हि अमर्याद केलेली दिसून आली आहे.
तुम्ही जेव्हा हजारो, लाखोंचे व्यवहार करता तेव्हा तज्ञ लोकांची मदत घेता का?
त्यांचे मार्गदर्शन घेता का?
ते आपल्या परिस्थितीनुसार तपासून बघता का? ह्या व्यवहाराचे पुढील ५ वर्षांपर्यंतचे अंदाजे भविष्य काय असेल ह्याचा अंदाज बांधून ठेवला आहे का?
जर नुकसान झाले तर किती नुकसान सहन करून बाहेर निघावे ह्याबद्दल तज्ञाकडून मार्गदर्शन घेता का?
तो व्यवहार वेळोवेळी जसे तुम्ही आरोग्याबाबत डॉक्टर कडून तपासून घेता तसे त्या क्षेत्रातील तज्ञांकडून तपासून घेत असता का?
पैश्यांच्या व्यवहारात भावनांवर खूप ताबा ठेवावा लागतो, ह्यासाठी तुम्ही सतत स्वतःचा आत्मविकास तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करत असता का?
जर वरील प्रश्नांचे उत्तर हो असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुम्ही आर्थिक दृष्ट्या साक्षर आहात, तुम्ही तुमच्या पैश्यांचा उत्तम वापर करून तो आरामत वाढवूही शकता आणि जर नाही असेल तर तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल. ह्याचा अनुभव तुम्हाला नुकसान होत असताना जे तुम्ही बघत पण असता पण काहीच करू शकत नाही आणि दुसरे झाल्यावर समजून नाही तर अनुभव किंवा ती परिस्थितीच तुमच्या वाट्याला येते.
आयुष्याच्या सिनेमात रिटेक करता येत नाही.
आजच संपर्क करा.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार