आयुष्यात तर्क चालत नाही, चालतात ते निसर्ग नियम जे करोडो वर्षांपासून सर्व जीवांसाठी सारखे आहे.
एक सज्जन माणूस ज्याच्या आयुष्यात सगळेकाही आलबेल असू शकते आणि एक दुर्जन माणूस ज्याचे आयुष्य सुखकर असू शकते. हा सगळा अंतरमनाचा खेळ आहे. जे आत आहे तेच बाहेर आहे. तुम्ही तुमच्या स्वभावानुसारच आयुष्य जगणार, त्यानुसार आपल्या आतील जे जन्मजात गुण आहेत त्यांना खतपाणी घाला, बाकी जे तुमच्यासाठी नकारात्मक गुण आहेत ते आपोआप कमी होत जातील व तुम्ही आकर्षणाचे आयुष्य जगायला लागल.
- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार