उर्जा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उर्जा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

आपले किंवा इतरांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा आपल्यावर, आपल्या आयुष्यावर कसे परिणाम करते हे कोरोना व्हायरस च्या उदाहरणावरून समजून घेवू.



कोरोना विषाणू हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. कोरोना विषाणू हा हवेत, त्या जागेत, त्या जागेतील वस्तूंवर कमी ते जास्त वेळ जिवंत राहून शकतो. जर त्या जागी इतर व्यक्ती असेल तर तिला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. मग ती व्यक्ती देखील आजारी पडते, ती व्यक्ती घरी जाते, मग घरचे आजारी पडतात आणि अशी शृंखला सुरु होते.

कोरोना विषाणू पासून वाचण्यासाठी घरात राहणे, कामापुरते बाहेर जाने, लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवणे व घरी आल्यावर हात नीट धुणे हे उपाय सांगितले आहे.

आता तुम्ही विचार करत असाल कि हे तर तुम्हाला माहितीच आहे, ह्या मध्ये नवीन काय आणि ह्याचा आपल्या आयुष्याची काय संबंध?

ज्या व्यक्तीला सुरवातीला कोरोना होतो तेव्हा त्याला त्याची लक्षणे जाणवत नाही, काहींना जास्त परिणाम होतो तर काहींना कमी आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही ना कोरोना विषाणू बघू शकतात ना विचार, भावना, कंपने आणि उर्जा. हा पण जाणवू शकता, ह्यावर नंतर बोलेन.

आता महत्वाच्या मुद्द्यावर येतो.

विचार, भावना, कंपने आणि उर्जा ह्यांना कोरोना विषाणू च्या जागी ठेवा आणि मी काय बोलत आहे त्याची जिवंत कल्पना करा, समजून घ्या.

व्यक्ती बाहेरून कितीही सकारात्मक दिसली तरीही ९८ % व्यक्ती ह्या आतून नकारात्मक असतात किंवा अनेक संकटे आणि समस्या मधून जात असतात. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तींच्या संपर्कात येतात तेव्हा ते देखील त्यांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा हे बाहेर सोडत असतात ज्यांची तुम्हाला तुमच्या आयुष्याला लागण होऊ शकते. तुम्ही देखील संकटे आणि समस्यांनी ग्रस्त होऊ शकतात.

विचारांची तीव्रता कमी असते त्यामुळे ते विचार तुमच्यावर इतके परिणाम करणार नाहीत, भावनांची तीव्रता जास्त असते तर भावना थोड्या जास्त प्रमाणात, कंपने त्यापेक्षा जास्त प्रमाणात आणि उर्जा तर लगेच परिणाम करते.

ती नकारात्मक ग्रस्त व्यक्ती हवा, ती जागा आणि तेथील वस्तू नकारात्मक करून टाकते व जर तुम्ही त्यांच्या संपर्कात आलात तर तुम्ही देखील नकारात्मकतेने ग्रस्त होऊ शकतात.

निरोगी व्यक्ती ते रोगाने ग्रस्त, दुर्धर आजार, अनेक आजार आणि कमजोर रोगप्रतिकार शक्ती असलेल्या व्यक्तींवर कोरोना वेगवेगळा प्रभाव दाखवतो तसेच विचार, भावना, कंपने आणि उर्जा सुद्धा वेगवेगळे प्रभाव दाखवतात. सकारात्मक व्यक्तींवर नकारात्मक विचार भावना आणि कंपने हे कमी प्रभावशाली असतात व नकारात्मक, संकटे आणि समस्यांनी ग्रस्त व्यक्तींवर जास्त प्रभावशाली असतात.

अनेकांना असे अनुभव आले असतील कि सर्वकाही ठीक होते आणि अचानक आयुष्य बदलून गेले. चांगले सुरु होते तिथे वाईट घडायला लागले आणि वाईट चालू होते तिथे चांगले घडायला लागले त्यांचे एक कारण देखील तुम्ही संपर्कात आलेले विचार, भावना, कंपने किंवा उर्जा असू शकते. तपासल्याशिवाय कारण काय आहे हे सांगू शकत नाही.

म्हणून मी सतत सांगत असतो कि नकारात्मक लोक, परिस्थिती पासून लांब रहा कारण एकदा का नकारात्मकतेचे चक्र तुमच्या आयुष्यात सुरु झाले कि ते काही दिवस महिने किंवा वर्षानंतर थांबेल.

जेव्हा तुम्ही बाहेरून घरी याल तेव्हा घरी पाउल ठेवण्याअगोदर स्वतःचे शुद्धीकरण करत चला. शुद्धीकरण साठी तुम्ही सकारात्मक विचार, मंत्रोच्चार ह्यांचा वापर करू शकता, किंवा घराला, परिसराला यंत्राने सुरक्षित ठेवू शकतात. काही दिवस तरी तुम्हाला क्वारनटाइन मध्ये रहावे लागेल, तशी गरज नाही पण जास्त दिवस राहिलेले चांगले कारण जर तुम्ही ज्या विचार, भावना, कंपने आणि उर्जेने दुषित झाला असाल आणि परत बाहेर जावून त्याच परिस्थिती मध्ये गेलात तर समस्या अजून वाढण्याची शक्यता आहे.

वर मी जाणवू शकतो हि शक्यता वर्तवली आहे त्यावर आता लिहितो.

जेव्हा आपण आपल्या अंतर्मनावर विश्वास ठेवून आयुष्य जगत असतो तेव्हा आपले सहावे इंद्रिय जागृत असते, आपल्याला जाणवायला लागते कि काय चांगले आहे किंवा वाईट आहे. कधी कधी तुम्हाला असा अनुभव आला असेल कि एखादी व्यक्ती भेटली तिच्यात काहीही कमी नव्हती पण तरीही तुम्हाला ती व्यक्ती पटली नाही व तुम्ही त्या व्यक्तीपासून लांब राहिलात व नंतर तुम्हाला त्या व्यक्तीचे वाईट स्वरूप समजून आले, ह्याला बोलतात जाणीव हि अनेकदा आर्थिक व्यवहार, जोडीदार निवडताना किंवा कुठल्याही परिस्थितीत जाणवू शकते.

हे विचार, भावना, कंपने आणि उर्जा ह्या काही मीटर परिसरात प्रचंड सक्रीय असतात, जर तुम्ही जिथे जास्त सक्रीय आहेत अश्या जागेत गेला तर तुम्ही त्यांनी ग्रस्त व्हाल. कंपने आणि उर्जा पृथ्वी च्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत त्याच क्षणी परिणाम करू शकतात.

हा लेख लिहायचे कारण कि लोक घरात आहेत, घराबाहेर पडत नाहीत, जास्त लोकांशी कळत नकळत संपर्क येत नाही आणि त्यापैकी काहींनी फोन करून सांगितले कि त्यांचे आजार बरे झाले, समस्या दूर झाल्या, येणारे पैसे भेटायला लागले, जोडीदार भेटला आणि असे अनेक सकारात्मक बदल आयुष्यात घडायला लागले. हे ह्यासाठी झाले कारण तुम्ही कळत नकळत नकारात्मक विचार, भावना, कंपने आणि उर्जा ह्यांच्या संपर्कात येत होतात व ते तुमच्या आयुष्यावर परिणाम करत होते.

आता तुम्हाला समजलेच असेल कि तुमच्या आयुष्यावर तुमच्या स्वतःच्या, इतरांच्या विचारांचा, भावनांचा, कंपनांचा आणि उर्जेचा कसा परिणाम होतो ते. आपल्या आयुष्यावर ज्यांच्यामुळे परिणाम होतो मग ते कोरोना सारखे विषाणू असू देत किंवा विचार, भावना, कंपने आणी उर्जा ह्या दिसून येत नाही पण परिणाम करतात.

आता तुम्ही तुमच्या आयुष्याचे निरीक्षण करा.

#मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#आत्मविकास #आत्मविश्वास #प्रोस्ताहन #चमत्कार #संमोहन #हिलिंग #स्पर्शचीकीस्ता #अंतरमन #अलौकिक #अघोरी #कंपन #टेलीपेथी #रेकी #वास्तू #आकर्षणाचासिद्धांत #मानसिकआजार #शारीरिकआजार #तणाव #नैराश्य #भीती #नकारात्मकविचार #गर्भसंस्कार #संस्कार

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

ऑनलाईन appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/…/UCG0sE1nJ6LojQy1rEQa8vmg/featured…

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

Telegram / टेलिग्राम

https://t.me/joinchat/PisQyhyfsgCJmlT9Tn9VXg

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा. ग्रुप ४
https://chat.whatsapp.com/HNP8i2ZQikT6hillbVJPZc

अंतर्मनाची शक्ती वापरून एखाद्या किंवा अनेक व्यक्तींना आकर्षित करण्याचे सोपे मार्ग जे कोणीही अवलंबू शकतात.



अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

उर्जा शास्त्र वास्तू उर्जा आणि मालकाची उर्जा


अनेकदा जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या घरात प्रवेश करतो तेव्हा आपल्याला विशिष्ट प्रकारची जाणीव होते कारण वास्तू मध्ये असलेली ऊर्जा हि आपल्याला काहीतरी सांगत असते किंवा त्या व्यक्तीमुळे वास्तूमध्ये गेलेली ऊर्जा हि आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. असे फक्त घरातच नाही तर कार्यालय, दुकान, कारखाना, सार्वजनिक ठिकाणे किंवा पुरातन ठिकाणे हे बरेच काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात.

अनेकदा हि ऊर्जा वास्तू मधून व्यक्तीकडे किंवा व्यक्तीमधून वास्तू कडे जात असते. ज्याची ऊर्जा शक्तिशाली ती समोरच्याच्या ऊर्जेचा ताबा घेते व त्याचे आयुष्य आपल्यानुसार चांगले किंवा वाईट घडवत जाते.

सकारात्मक, तटस्थ आणि नकारात्मक अश्या ऊर्जा असतात.

सकारात्मक ऊर्जा हि सकारात्मक परिणाम देत जाते, तटस्थ ऊर्जा हि आहे तसे चालू ठेवते मग ते सकारात्मक असो किंवा नकारात्मक. नकारात्मक ऊर्जा हि नकारात्मक परिणाम देते.

साधे तुम्ही एक प्रयोग करून बघा. काही वेळ एका सकारात्मक व्यक्ती सोबत रहा आणि काही वेळ एका नकारात्मक व्यक्तीसोबत रहा मग बघा कसा तुमच्यात बदल घडतो ते. तुम्हाला सकारात्मक व्यक्तीसोबत राहताना सकारात्मक जाणीव निर्माण होईल आणि नकारात्मक व्यक्तीसोबत राहताना नकारात्मक जाणीव निर्माण होईल. तुम्ही ऊर्जेचा अनुभव घ्याल, तुमची ऊर्जा सकारात्मक होताना आणि नकारात्मक होताना अनुभवाल. असेच काही सकारात्मक व्यक्तीच्या घरात गेल्यावर सकारात्मक ऊर्जेची जाणीव होईल आणि नकारात्मक व्यक्तीच्या घरात गेल्यावर नकारात्मक जाणीव निर्माण होईल. कोणीही हा प्रयोग करून बघू शकते आणि तुम्हाला विश्वास देखील बसेल कि कसे ह्या सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यावर परिणाम करतात ते.

नजर लागू नये म्हणून बाळाला काळा टीका लावताना बघितले असेलच कारण प्रत्येकाच्या अंतर्मनात बाळाला बघून चांगले वाईट विचार मनात येत असतात त्यामधील तर चांगले विचार सोडले कि वाईट विचार व ऊर्जा बाळाच्या ऊर्जेला दुषित करू शकते व अगदी लहानपणापासून त्याला विध संकटे व समस्यांचा सामना करावा लागू शकतो म्हणून त्याला काळा टीका लावला जातो जेणेकरून व्यक्तीची नजर पहिले तिथे जाते व तो काळा टीका फक्त नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो त्यानंतर बाळाला फक्त सकारात्मक ऊर्जा मिळते.

आता वरील ऊदाहरण हे बाळाचे झाले आता आपण घराचे बघू. बाळाच्या जागी घराचे चित्र च्या आणि मुंबई मध्ये इमारतीचे. अश्या किती लोकांच्या नजरा लागत असतील? ज्यांनी नकारात्मक ऊर्जा शोषण्यासाठी काही ऊपाय केले असतील ते ठीक आहेत पण ज्यांनी नसेल केले त्यांचे काय? त्यांना किती समस्यांमधून जावे लागत असेल? जे कर्मचारी नोकरदार वर्ग आहेत त्यांना असे वाटत असेल कि मालक किती श्रीमंत आहे म्हणून त्यांना एक वास्तव पुढच्या परिच्छेद मध्ये सांगतो ते वाचा.

एकदा एक श्रीमंत व्यवसायिक माझ्याकडे आला होता, त्याच्या व्यवसायाची ऊलाढाल हि करोडो मध्ये होती, घर आलिशान, गाड्या अश्या सर्व ऐषारामाच्या वस्तू होत्या. हि झाली एक बाजू पण त्या व्यक्तीचे किती रुपये बाजारपेठेत अडकले होते हे माहिती आहे का? ती व्यक्ती ज्या लोकांच्या संपर्कात येते त्यासाठी तिला श्रीमंत वस्तीत रहायचेच आहे, त्यांच्यासारखे आयुष्य हे जगायचेच आहे ह्यामध्ये काही गैर नाही, साधी राहणीमान हे सिनेमामध्ये ठीक आहे पण वास्तवात हा नियम जबरदस्तीने सर्वांना लागू करू शकत नाही. जेव्हा त्या व्यक्तीची अचानक करोडो रुपयांची येणारी कमाई हि ठप्प होवून जाते तेव्हा त्याने काय करावे? त्याच्या हाताखाली काम करत असलेल्या कायमस्वरूपी, कंत्राटी रोजंदारीवर असलेल्या लोकांना पगार कसा द्यायचा? स्वतःचे घर कसे चालवायचे? कुटुंबाचा खर्च, मुलांचा जर घरी कोण आजारी असेल तो खर्च भागवायचा कसा? लोकांकडे पैसे मागायचे तरी कसे? असे एक न अनेक प्रश्न अंतर्मनात वादळ ऊठवतात.

सर्वकाही ठीक असताना असे झाले कसे? कारण बायकोची बहीण जी नकारात्मक होती आणि तिला आपल्या बहिणीची प्रगती बघवत नव्हती, तीची नजर हि जिजाजी वर पण होती, ती विविध मार्ग वापरून त्यांचे वाईट कसे होईल हा विचार करत असायची असे करत एकदा तिच्या जाळ्यात जिजाजी अडकतात व त्यांचे शारीरिक संबंध प्रस्थापित होतात, आणि तुम्हाला माहितीच असेल कि किती प्रचंड ऊर्जा हि मुक्त होते आणि तिची देवाणघेवाण होते ते, मग तिची नकारात्मक ऊर्जा हि जीजाजींमध्ये जाते व तिथून त्यांच्या आयुष्यात व्यवसायात प्रचंड मोठी ऊतरती कळा लागते. हीच ऊर्जा मग वास्तू शोषून घेते त्यामधील वस्तू शोषून घेतात.

म्हणजे विचार करा कि कसे लोकांना विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते ते. आपल्याला निर्माण निसर्गाने केलेले आहे ब्रम्हांडाने केलेले आहे. त्यामुळे आपण जेवढे समजू तितके कमी आहे कारण इतक्या प्रचंड मोठ्या ब्रम्हांडात आपण एक ग्रहावर आहोत अजून आपल्याला बरेच काही शोधायचे आहे जे कधीच शक्य होणार नाही पण मानसशास्त्र आणि अध्यात्म ह्याचा शोध लावू शकतो, क्वांटम फिजिक्स देखील ऊपयोगी येवू शकतो, आता आपण भौतिक पासून एनर्जी म्हणजे ऊर्जा शास्त्राकडे जाणार आहोत.

अध्यात्मामध्ये सांगितले आहे आणि मानसशास्त्राने देखील विविध प्रयोगानी सिद्ध केलेले आहे कि नकारात्मक विचार किंवा लोकांचा प्रभाव हा आल्यावर नकारात्मक पडतो म्हणून. जितके तुम्ही नकारात्मक लोक परिस्थिती विचार आणि भावनांपासून लांब रहाल तितके तुम्ही समृद्ध आयुष्य जगाल ज्यामध्ये सुख समाधान आणि श्रीमंती देखील आली.

जर ह्या श्रीमंत व्यवसायिकाने एखादी नकारात्मक माहिती बाहेरच्या जगात पसरवली असती तरी लोकांचे लक्ष विचलित झाले असते व नजर नसती लागली आणि नाही नकारात्मक ऊर्जेने प्रवेश केला असता. नशीब चांगले कि कुणाला मोठा न बरा होणारा आजार झाला नाही किंवा इतर कारणाने कुणाच्या जीवावर बेतले नाही नाहीतर कधीही न भरून निघणारे नुकसान झाले असते तात्पुरते किंवा कायमस्वरूपी. नंतर शेवटी घराची आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची ऊर्जा शुद्ध करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागलेच. म्हणून आयुष्य जगताना थोडी काळजी घेतलेली बरी कारण नंतर होणारे सर्व नुकसान टाळले जातात किंवा त्यांची तीव्रता हि कमी करतात.

साधे नकारात्मक विचार बोलून एक छोटासा खिळा जरी ठोकला तरी पुरेसे सर्व बरबाद करायला जसे एक नकारात्मक विचार आपल्या अंतर्मनात शिरतो व सर्व बरबाद करून टाकतो तसे. मग जसे तो खिळा शोधायला कठीण असतो तसे तो एक नकारात्मक विचार तुमच्या अंतर्मनात शोधणे देखील तितकेच कठीण असते.

म्हणून बोलतो आयुष्य जगताना १०० % सकारात्मक जगा पण लोकांना ९९ % दाखवा आणि १ % नकारात्मक दाखवा जेणेकरून ते तुम्हाला जास्त त्रास देणार नाहीत आणि नाही कोणी तुमचे आयुष्य ऊध्वस्त करण्याचा प्रयत्न करतील.

मी इथे जे ऊदाहरण दिले आहे तिथे तुम्ही तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या ठेवून वाचू शकतात जेणेकरून तुम्हाला समजायला सोपे जाईल. इथे कुठलेही ऊपाय सांगितले नाही कारण जो पर्यंत समस्या काय आहे त्याचे मूळ कुठे आहे हे समजत नाही तोपर्यंत कुठलेही ऊपाय करू नका, अगदी लहान समस्या दूर होतील पण मोठ्या समस्या अजून चिघळत जातील. लोकांनी अशीच पुस्तके वाचून ऊपाय वाचून स्वतःला आजारी पडले होते. वेळोवेळी तज्ञांची मदत घेतलेली केव्हाही ऊत्तम.

जर तुम्हाला देखील असे अनुभव आले असतील तर ते मेसेज द्वारे, व्हास्टएप द्वारे शेअर कराल. appointment बुक करण्यासाठी पूर्ण नाव आणि जिल्हा टाईप करून पाठवा. फी पेड झाल्यावरच  appointment बुक केली जाईल.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #ऊपचार ऊपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

गणेशोत्सव मुळे तुमच्या शरीरात, घरात, कार्यालयात आणि परिसरात निर्माण झालेली सकारात्मक उर्जा हि जतन करून ठेवा



गणेशोत्सव मुळे तुमच्या शरीरात, घरात, कार्यालयात आणि परिसरात निर्माण झालेली सकारात्मक उर्जा हि जतन करून ठेवा. सकारात्मक उर्जा तुमच्या अनेक समस्या दूर करते आणि नवीन येणाऱ्या संकटे आणि समस्यांना थोपावते किंवा नष्ट करते.

नकळत मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते, कौटुंबिक वाद विवाद निवळले जातात, नातेसंबंध सुधारतात, शैक्षणिक प्रगती होते, वैवाहिक आयुष्य सुधारते, वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात, आर्थिक समस्या दूर होतात, उद्योग व व्यवसाय भरभराटीला येतात, कोर्ट कचेरी मधील समस्या दूर होतात, विवाहासाठी मनासारखा जोडीदार भेटतो, वंध्यत्वावर मात करता येते, लैंगिक समस्या दूर होतात, असे अगणित सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यात होतात.

मूळ मुद्दा हा आहे कि हि सकारात्मक उर्जा पुढील गणेशोत्सव पर्यंत टिकवून ठेवायची कशी? बाकीचे देखील सन येतात त्यांचे काय?

आपण फरफटत सर्व सणांच्या मागे जात राहिलो तर आपण त्या सणातून निर्माण होणारी सकारात्मक उर्जा हि साठवून ठेवत नाही, आपण सुरवातच करत नाही. तिचा लगेच वापर करून संपवून टाकतो व नंतर नकारात्मक उर्जा प्रवेश करते.

कुठेतरी साठवणूक करायला त्यावर लक्ष ठेवायला सुरवात तर केली पाहिजे. कारण जर एखाद्या सणापासून तुम्ही सकारात्मक उर्जा साठवायला सुरवात केली आणि जेव्हा जेव्हा बाकी सण येत जातील तस तसे साठवण्याचे सोडून तुम्ही सतत किती उर्जा आहे हे बघत जाल तर ती उर्जा नकारात्मक होते व एकप्रकारे तुमच्यात देखील नकारात्मक भावना निर्माण व्हायला लागते.

एकदा का तुमच्या मनात नकारात्मक भावना निर्माण झाली कि कुठलेही उपाय तुमच्यावर काम करत नाही, भले मग तुम्ही अघोरी उपाय का करेनात.

आपल्याला स्वतःला असे तयार करायचे आहे कि कुठलेही उपाय केले तरी त्याचा सकारात्मक परिणाम होईल. त्यासाठी निसंदेह विश्वास लागतो. मी इथे अंधश्रद्धा नाही बोलत कारण अंधश्रद्धा ठेवली तर विज्ञानाचा वापर करून कोणी तुमची किडनी देखील चोरू शकतो, प्रत्येक वेळेस अध्यात्मिक गुरूंना लक्ष्य करू शकत नाही.

जसे जिथे देव असतो त्या मंदिरात गेल्यावर आपल्याला बरे वाटते तसेच देव घरी आल्यवर देखील वाटते. मंदिराचा परिसर आणि आणि आपले घर हे दोन्ही एकसारखे होवून जाते.

आपण सकारात्मक राहण्यासाठी, घर, ऑफिस, येथील वातावरण फक्त सणासुदीला सकारात्मक करू शकत नाही, बाकी चे दिवस देखील जगायचे आहे मग ते सकारात्मक का जगू नये?

परत नकारात्मक आयुष्यात का जायचे? घरी नकारात्मक वातावरण का निर्माण करायचे? परत १ वर्ष वाट का बघावी? हेच चक्र सतत सुरु ठेवायचे कि ह्यामध्ये बदल घडवायचे?

त्यापेक्षा सकारात्मक चक्र सुरु का ठेवू नये?

तुम्हाला फक्त एकदा ह्या सकारात्मक चक्राला धक्का देवून सुरु करायचे आहे त्यानंतर त्याला मध्ये मध्ये थोडी गती देत जायची आहे. जो पर्यंत चक्र आपो आप चालत नाही तो पर्यंत गती देत जायची आहे. तुमच्या समस्येनुसार चक्र आपोआप चालू व्हायला ३ महिने देखील लागू शकतात किंवा ३ वर्षे देखील पण नंतर तुम्ही जे काही आयुष्य जगाल ते सकारात्मकच असेल.

ध्येयाची साधी व्याख्या आहे कि जी व्यक्ती ध्येयाशी एकनिष्ठ असते, ध्येय साध्य होईल ह्यावर संदेह घेत नाही, तन, मन धन अर्पण करते त्या व्यक्तीला ध्येय प्राप्त होतेच. जर तुमची मानसिकता आणि कृती अशी असेल तरच तुम्ही तुम्हाला पाहिजे ते म्हणजे अगदी पाहिजे ते साध्य करू शकता.

कोणी कोणी काय काय साध्य केले आहे ह्याचे उदाहरण देत बसणार नाही. तुम्ही अनुभव घ्या, त्या परिस्थितीत जगा. इतरांनी साध्य केले आहे त्याचे फळ त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटेल ना कि तुम्हाला.

उर्जा शास्त्र हे खूप शक्तिशाली आहे. कृपया घरी गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जे काही करायचे असेल ते करा. उपाय सोपे आणि प्रभावशाली आहे. नाही बोलले तरी अनेकांना पुढच्या क्षणी बदल जाणवायला लागले आहे.

मी इथे उपाय काय करायचे ते सांगत नाही आहे. त्यासाठी तुम्ही व्हास्टएप कराल. शुल्क लागू असतील. तुम्हाला लवकर करावे लागेल कारण गणपती गेल्यानंतर आपल्याकडे ठराविक कालावधी उरतो त्यामध्ये आपल्याला सर्वकाही करायचे आहे. इथे आळशीपणा घातक ठरू शकतो.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

धन्यवाद

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

Image by SUMITKUMAR SAHARE from Pixabay 

रात्री, एकांत अश्या ठिकाणी जिथे मनुष्यांची गर्दी नसते तिथे चित्र विचित्र भास किंवा अनुभव का येतात?



रात्री, एकांत अश्या ठिकाणी जिथे मनुष्यांची गर्दी नसते तिथे चित्र विचित्र भास किंवा अनुभव का येतात?

दोन प्रकारच्या उर्जा सतत कार्यरत असतात
१ सजीव उर्जा
२ निर्जीव उर्जा (मृत)

सजीव उर्जा जेव्हा दिवसा कार्यालये सुरु असतात तेव्हा ते संपूर्ण कार्यालय हे सजीव उर्जेने भरून गेलेले असते जिथे निर्जीव उर्जा हि थांबू शकत नाही तेव्हा त्यांचा वास हा एकांत ठिकाणी असतो जिथे सजीव उर्जेची नगण्य प्रमाणात किंवा शून्य असते.

अनेकांना दिवसा देखील अद्भुत शक्तींचा अनुभव येत असतो ते देखील अश्या एकांत ठिकाणी जिथे सजीव उर्जेचे वास्तव्य नसते तिथे.

सजीव आणि निर्जीव उर्जा एकमेकांवर हल्ला ह्यासाठी करतात कारण प्रत्येकाला आपले घर हे जपायचे असते. प्राणी देखील त्यांच्या हद्दी कोणी आला तरी ते हाकलून देतात किंवा हल्ला करतात असेच मनुष्य प्राण्याचे देखील आहे, इथे फक्त पोलीस बोलवावे लागतात.

जेव्हा सजीव उर्जा जिथे निर्जीव उर्जेचे वास्तव्य आहे तिथे जाते तेव्हा तिच्यावर हल्ला चढवला जातो किंवा त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश केला जातो. ह्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो.

आपण ह्या उर्जांना आत्मा असे नाव देवू शकतो किंवा तुमच्या अंतर्मनाने तयार केलेले उर्जा, कंपने ह्याचे शरीर असे देखील म्हणू शकतो. जसे झोपेत आपल्याला आपण शरीर सोडून बाहेर आलो आहोत आणि जग बघत आहोत असा अनुभव येतो तो.

सजीव म्हणजे चांगले आणि निर्जीव म्हणजे वाईट. सजीव उजेडात वास्तव्यात असतात तर निर्जीव अंधारात किना घनदाट सावलीत अस्तित्वात असतात. ज्यांचे अस्तित्व जास्त ते जिंकतात.

जेव्हा आपण सकारात्मक विचार करत असतो तेव्हा सजीव उर्जा आपल्या शरीरात प्रवेश करून आपल्याला बळ देते व १००० पटीने आपली क्षमता वाढवते. निर्जीव उर्जा नकारात्मक विचार करतो तेव्हा आपल्या शरीरात प्रवेश करते व आपली प्राण उर्जा शोषून घेऊन आपली उर्जा निर्जीव करून टाकते ज्यामुळे विविध प्रकारची संकटे, समस्या तुमच्या आयुष्यात निर्माण होतात.

काही लोक अशी देखील निघाली कि ज्यांनी सजीव उर्जेचा वाईटासाठी आणि निर्जीव उर्जेचा चांगल्यासाठी वापर केला. उर्जा हि तिचा जो नियम आहे त्यानुसार काम करते, वापर करणाऱ्यावर सर्वकाही अवलंबून आहे.

जी मोठ मोठी कार्पोरेट ऑफिसेस आहेत तिथे सर्व पातळी घसरवून राजकारण चालते, लोक जीव घ्यायला देखील कमी करत नाही अश्या एक ऑफिसमध्ये एकाला आवाज एकू आले आणि उर्जा हि स्त्री च्या रुपात दिसली. तेव्हा तो प्रचंड घाबरलेला होता व तिथून पळाला होता.

कोण होती ती?

एका कार्यालयात काम करणारे, प्रेम होत, लग्न करतात, ती नवऱ्यापेक्षा उच्च पदावर असते, पद सोडते, ते पद नवऱ्याला मिळते, मुलं होतात, शारीरिक, मानसिक आणि लैंगिक छळ सूर होतो, सासरचे सून मानत नाही, नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असतात, व शेवटी कळते कि फक्त पद भेटावे, बढती भेटावी म्हणून प्रेमाचे नाटक करण्यात आले, शेवटी असह्य झाल्यावर आत्महत्या केली.

मुंबई ची लोकसंख्या अडीच करोड, आकड्यात २,५०,००,०००. कोण कोण कुठल्या समस्या मधून जात आहे हे आपल्याला कसे कळणार? टीव्ही, किंवा शासनमान्य जे काही मार्ग आहे त्याद्वारे मिळणारी माहिती हि त्यांच्या फायद्याची असते ना कि सर्वसामान्य लोकांच्या फायद्याची. पोटापाण्यासाठी इथे व्यक्ती धावपळ करत असतो, कधी कधी असे घडते कि बाजूला वाईट होत असेल तर घाईगडबडीत लक्ष्य जात नाही.

समस्या आहे तिथे समाधान देखील आहे, उपाय देखील आहेत, लोक मरण्याच्या दारातून परत आलेली आहेत जिथे डॉक्टर सुद्धा बोलले होते कि काहीही होऊ शकत नाही. तुमच्या प्रत्येक समस्येचे माझ्याकडे समाधान आहे कारण मी तुमच्या दृष्टीकोनातून तुमचे आयुष्य बघतो.

आपल्या आजूबाजूला विविध प्रकारच्या शक्त्यांचे अस्तित्व आहे मग त्यांचा वापर आपल्या फायद्यासाठी का नाही करावा? जिथे वाईट काम करायचे असते तिथे लोक विचार न करता कृती करतात व ह्या शक्त्यांचा वापर आपल्या फायद्यासाठी करून घेतात, चांगली लोक फक्त विचार करतात व वाईट लोकांच्या कृतीला बळी पडतात.

जे अनुभव आहेत तेच वास्तव आहे. अनुभव नाही ते वास्तव नाही. कुठलेही शास्त्र परिपूर्ण नाही, तुम्हाला तुमच्या गरजेनुसार शस्त्रांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करायचा आहे. इथे मी समजावत बसणार नाही कारण माझे संपूर्ण लक्ष्य हे सर्वसामान्य लोकांना सर्व मार्ग वापरून समस्यांमधून बाहेर काढून त्यांना सुख, समृद्धी च्या मार्गांनी घेवून जायचे आहे.

फेसबुक पेज :

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत