रामायणात दोन व्यक्ति अशा होत्या,

एक बिभीषण आणि दुसरी कैकयी.

रावणाच्या राज्यात राहूनही
बिभीषण बिघडला नाही,

श्रीरामाच्या राज्यात राहुन
कैकयी सुधारली नाही.

सुधारणे आणि बिघडणे व्यक्तिच्या
विचारावर आणि स्वभावावर
अवलंबून असते.

परिस्थितिवर नाही.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार