वर्तमान परिस्थिती नुसार
भारतातील श्रीमंत व्यक्ती ह्या
टाटा
बिर्ला
अंबांनी
की
पाटील
कांबळे
देशपांडे
हा परिणाम आहे आपल्या परंपरागत चालत आलेल्या विश्वासांचा, जर पुढच्या पिढीला त्यावेळेस काळानुसार बदलणारे संस्कार भेटले असते तर आता परिस्थिती वेगळी असली असती. पुढचा ठेच मागचा शहाणा, पुढचा ठेच मागचा ठेच म्हणजे मागचा महामूर्ख.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार