तुमच्या कडे कितीही संसाधने का असेनात,
तुम्हाला माहितच नसेल कि कसे वापरायचे आहे.
तर ती सगळीच संसाधने तुम्हाला नेहमीच अपुरी पडतील.
अश्विनीकुमार
मी नेहमी प्रशिक्षणाच्या अगोदर चर्चा ह्या साठी करतो कि समोरच्या व्यक्तीकडे किती कल्पना आहे, किती संसाधने आहे, आहे ते सगळे बरोबर वापरले कि नाही, हे सगळे बघतो. ह्या मुळे आत्मविश्वास वाढतो, कारण आपण कितीही बरोबर असू पण जो पर्यंत तज्ञांचे मत घेत नाही तो पर्यंत आपलाच विश्वास बसत नाही आणि ह्याच चुकीच्या विश्वासातून मी लाकांना बाहेर काढतो कारण तज्ञ लोक जिथे तुम्ही कमी पडतात तिथून पुढे जाण्यास मार्गदर्शन करतात किंवा प्रशिक्षण देतात.
अश्विनीकुमार फुलझेले
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार