“आपण आरामात स्थानिक लघु उद्योग व्यवसाय वाचवू शकता ते देखील विना बँकेची मदत घेता. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ १३ कोटी पकडू, जरी एक एक रुपया काढला तरी एखाद्या स्थानिक उद्योजक व्यवसायिकाला आपण कर्जातून बाहेर काढू शकतो, नवीन लघु उद्योजक व्यवसायिक निर्माण करू शकतो, शेतकऱ्यांची आत्महत्या पूर्णपणे थांबवू शकतो. हे स्थानिक पातळीवर जरी सुरु केले तरी आपण मदत योग्य आणि गरजू व्यक्तीपर्यंत पोहचवू शकतो जेणेकरून आपल्या पैश्यांचा कोणीही गैरवापर करू शकणार नाही. मी फक्त १ रुपया बोललो पण असे नेक आहेत जे १० ते जास्तीत जास्त आपण १००० रुपये मर्यादा जरी ठरवली तरी अनेक लघू उद्योजक व्यवसायिक आपला उद्योग व्यवसाय हा वाचवून परत भरारी घेवून आपले पैसे परत ते परत करतील.”


अश्विनीकुमार

Previous
Next Post »
0 आपले विचार