“उत्पादन करणे आणि विक्री करणे हे दोन्ही उद्योग व्यवसाय वेगवेगळे आहेत. जर उत्पादन क्षमता वाढवण्यावर जोर दिला असता तर महाराष्ट्र व मराठी समाज हा प्रचंड श्रीमंत झाला असता पण झाले उलटे, सर्व महत्व हे विक्री करणाऱ्यांवर देण्यात आले आणि त्यामुळे माल हा चीन वरून मागवण्यात येतो. एकप्रकारे बोलू शकतात कि दलाल श्रीमंत पण उद्योजक आणि ग्राहक त्रस्त फायदा हा चीन ला कारण विक्री करणारा हा स्वस्तात माल शोधणारच, त्यांचा व्यवसाय तर उत्तम सुरु आहे. जे भारतीय नागरिक उष्ट्या सफरचंदाचे लाखो रुपये देतात ते भारतीय उत्पादनाचे लाखो रुपये नाही देणार? बाजारात तरी उतरवा.”


अश्विनीकुमार

Previous
Next Post »
0 आपले विचार