दाक्षिणात्य खाद्य पदार्थ हे जगभरात प्रसिद्ध आहेत तर त्या पाठोपाठ पंजाबी खाद्य पदार्थ, हे असे का? कारण ते भाषा आणि त्यांची खाद्य संस्कृती जपून आहे सोबत त्यांचे बाहेरगावी कामे करण्याचे प्रमाण देखील जास्त आहेत त्यामुळे ते प्रसिद्ध आहेत पण जेव्हा मराठी हाच मार्ग अवलंबतील तेव्हा आपले खाद्य पदार्थ, मराठी संस्कृती हि आपोआप प्रसिद्ध होते जाईल, आता जो न्यूनगंड भरवला होता तो आता खूप प्रमाणात कमी झाला आहे. जगाच्या पाठीवर बिनधास्त मराठी बोला समोरचा तुमची भाषा तर शिकेलच सोबत आपली संस्कृती देखील त्याच्या पर्यंत पोहचेल.

Previous
Next Post »
0 आपले विचार