“माझ्या मित्राने त्याच्या दुकानावर बोर्ड लावला तो मित्र परप्रांतीय आहे हे मी अगोदरच तुम्हाला सांगत आहे. जेव्हा बोर्ड बघितला तेव्हा आठवले कि ह्या अगोदर दुकानाला बोर्ड होता तेव्हा आम्ही दुकानदाराच्या मालकाच्या नावाने त्या ठिकाणी जायची ना कि बोर्ड बघून, अशीच विक्रोळी मधील नावे आठवून मग शेवटी चितळे हे नाव आठवले, चितळे ह्यांनी काही इतर कुठलेही नाव ठेवले नाही तर स्वतःचे आडनाव ठेवले आणि आज ते जग प्रसिद्ध आहेत. चितळेची भाकरवडी, चितळेचे दही आम्ही मुंबई उपनगर मध्ये आवर्जून मागतो, गोकुळ अजून उपलब्ध का नाही ते माहिती नाही. हे सर्व ब्रांडचे थोतांड हे विदेशातून आले आहेत त्यामुळे त्यांच्या नादी लागून ब्रांड बनवण्याकडे लक्ष देवू नका, सतत कर्म करा तुमचे नाव किंवा आडनावाचा ब्रांड बनून जाईल, विनाकार उष्टा खाल्लेल्या सफरचंद च्या नादी लागू नका. ज्ञान जागतिक ठेवा पण स्थानिक उत्पादन सेवा हि उत्कृष्ट ठेवा.”


अश्विनीकुमार

Previous
Next Post »
0 आपले विचार