“लोका चायवाला वडापाव वाला रिक्षावाला वगैरे बोलून कमी पण दाखवायचा प्रयत्न करतात पण जिथे एमबीए चायवाला, इंजिनिअर चायवाला असे शब्द दिसले कि त्याला डोक्यावर घेतात व त्याचे गुण गान करतात. म्हणजे एका ठिकाणी तुच्छता आणि दुसरीकडे आदर दाखवतात हि शोकांतिका आहे. ह्याच एमबीए आणि इंजिनिअर च्या कॉलेज मध्ये कमी शिकलेल्या लोकांना धडे द्यायला बोलावता ते देखील कधी जेव्हा ते करोडपती होतात तेव्हा नाहीतर नाही. शाळा कॉलेज च्या शिक्षणात यशस्वी होण्यापेक्षा आयुष्याच्या शाळेत यशस्वी व्हा इथे पदवी बघून यश दिले जात नाही तर तुमची मानसिकता आणि मेहनत बघून दिले जाते.”


अश्विनीकुमार

Previous
Next Post »
0 आपले विचार