तुमचे लक्ष्य तुमच्या भावनांवर प्रभाव पाडते.
तुमच्या भावना तुमच्या कृतीवर प्रभाव पाडतात.

तुमची कृती तुमच्या निकालावर प्रभाव पाडते.
तुमचा निकाल तुमच्या परिणामांवर प्रभाव पाडतो.

तुमचे परिणाम हे तुमचे भाग्य ठरवतात.
तुमचे भाग्य तेव्हाच तुमच्या ताब्यात राहील जेव्हा
तुम्ही तुमचे लक्ष्य तुमच्या ताब्यात ठेवाल.

जोन्ह असराफ

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार