काही म्हणी काळानुसार आणि परिस्थितीनुसार बदलल्या पाहिजे.

जर आपण शून्यात असू तेव्हा
“वाकेन पण मोडणार नाही.”
हि म्हण लक्ष्यात ठेवायची.

आणि जर आपण शिखरावर असू तेव्हा
“मोडेन पण वाकणार नाही.”
हि म्हण लक्ष्यात ठेवायची.

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार