"अगोदर कुठल्याही कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक केली तर पूर्ण नफ्याचा परतावा सरळ सामान्य लोकांना मिळायचा. पण आता गुंतवणूकदार सर्व नफा आपल्याकडे घेवून उरलेला चोथा हा सामान्य लोकांसाठी ठेवतात. आणि हेच गुंतवणूकदार खराब कंपनीमध्ये गुंतवणूक करून, जो पर्यंत नफा निघत नाही तोपर्यंत तिच्या शेअर्स चे भाव वाढवून सामान्य लोकांच्या गळ्यात मारले जाते व स्वतःचा नफा काढून सेफ राहिले जाते. जेव्हा सामान्य व्यक्ती हे शेअर्स घेतो त्यानंतर शेअर्स सरळ गडगडायला सुरुवात होते. आर्थिक व्यवहारात स्वतः माहिती घ्यायला शिका."


अश्विनीकुमार

Previous
Next Post »
0 आपले विचार