एका छोट्याश्या स्वच्छ पाण्याने भरलेल्या ग्लासात दुषित थेंब टाकला कि संपूर्ण पेल्यातील पाणी हे खराब होवून जाते आणि जर तोच थेंब स्वच्छ पाण्याच्या तलावात पडला तरी काहीही होत नाही. आपल्या अंतर्मनातील तलाव हा स्वच्छ सकारात्मक विचारांच्या पाण्याने भरून टाका मग दररोज पडणारे नकारात्मक दुषित थेंब तुमचे आयुष्य नकारात्मकता भरून दुषित करू शकणार नाही.

अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध.
Previous
Next Post »
0 आपले विचार