अशी काही लोक आहेत, मित्र आहेत जे तुमचे यश स्वतःचे मानतात आणि जेव्हा तुम्ही प्रगतीच्या शिखरावर जाता तेव्हा त्यांना तुमचा अभिमान वाटतो. दुसरीकडे अशीही काही लोक आहेत मित्र आहेत जे तुमचे हितचिंतक असल्याचा, तुमचे मित्र असल्याचे ढोंग करतात, ह्यांना तुम्हाला मिळालेले यश सहन होत नाही व तुम्ही जेव्हा प्रगतीच्या शिखरावर असता तेव्हा ह्यांना तुमची प्रचंड इर्षा वाटते.


पहिल्या प्रकारच्या लोकांना सांभाळा, त्यांचे जतन करा.

दुसऱ्या प्रकारच्या लोकांपासून सावध रहा.



अश्विनीकुमार

सर्वांगीण आर्थिक विकास

सल्ला, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण

Previous
Next Post »
0 आपले विचार