शास्त्रज्ञानच्या संशोधनानुसार मुलं गर्भापासून ते ७ वर्षांची होईपर्यंत त्यांच्यावर जसे संस्कार आई वडील, कुटुंबातील इतर सदस्य, नातेवाईक, मित्रमंडळी, समाज किंवा परिसर करतो तोच त्याचा आयुष्यभरासाठी मूळ स्वभाव होवून जातो व तसेच आयुष्य जगायला लागतो. ७ वर्षानंतर फक्त २ % लोकांच्या आयुष्यात बदल घडतो त्यासाठी त्यांना चांगल्या वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागते, बाकी ९८ % तसेच आयुष्य जगत असतात म्हणून आपल्या मुलांवर उत्तम गर्भसंस्कार करा, त्यांना घरात बाहेर समाजात उत्तम वातावरण द्या जेणेकरून आपल्या पिढ्या आनंदात जगतील, संकटाशी दोन हात करून परत उभे राहू शकतील. हि जबाबदारी जेवढी आई वडिलाची आहे तेवढीच समाजाची म्हणजेच आपल्या सर्वांची आहे. विचार तुमचा, आयुष्य तुमच, घडवणारे तुम्ही आणि जबाबदार पण तुम्हीच.

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार